विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.15
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
मसुदा
मसुदा चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
महाभारत
0
2770
2702521
2698407
2026-08-14T22:58:12Z
TheonlyPuneriintown
157039
/* */
2702521
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पुस्तक
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव =महाभारत
| चित्र =kurukshetra.jpg
|चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =कुरुक्षेत्राचे एक प्राचीन चित्र
| लेखक = [[व्यास]]
| मूळ_नाव =जय
| अनुवादक =[[ गणेश]]
| भाषा =संस्कृत
| देश =[[भारत]]
| साहित्य_प्रकार =ग्रंथ
| प्रकाशक =
| प्रथमावृत्ती =
| चालू_आवृत्ती =
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| पुस्तकमालिका =
| पुस्तकविषय =
| माध्यम =
| पृष्ठसंख्या =
| आकारमान_वजन =
| isbn =
| पुरस्कार = }}
'''महाभारत''' हा एक प्राचीन संस्कृत काव्य[[ग्रंथ]] आहे. महर्षी [[व्यास]] यांनी हा ग्रंथ [[गणपती|गणपतीकडून]] लिहून घेतला अशी मान्यता आहे.<ref>{{जर्नल स्रोत|date=2020-01-08|title=वेदव्यास|url=https://hi.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8&oldid=4465664|journal=विकिपीडिया|language=hi}}</ref> या ग्रंथाचे आधीचे नाव ''जयदिप'' असे होते. महाभारत हा ग्रंथ [[भारत|भारताच्या]] धार्मिक, तात्त्विक तसेच पौराणिक महाकाव्यांपैकी एक आहे. जागतिक साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ असलेल्या ''महाभारताचा'' भारतीय संस्कृतीवरचा ठसा अमीट असा आहे. महाभारतात एक लाखाहूनही अधिक श्लोक असून हा ग्रंथ [[ग्रीक]] महाकाव्ये [[इलियड]] व [[ओडिसी]] यांच्या एकत्रित आकाराच्याही सात पट मोठा आहे.
महाभारत हा स्मृतींच्या इतिहास श्रेणीमध्ये येतो. त्याला भारत असेही म्हणतात. जगातील हा साहित्यिक ग्रंथ आणि महाकाव्य [[हिंदू]] धर्माच्या मुख्य ग्रंथांपैकी एक आहे. हा ग्रंथ हिंदू धर्मातील पाचवा [[वेद]] मानला जातो. हा ग्रंथ साहित्यातील सर्वात अनोख्या ग्रंथांपैकी एक मानला जात असला तरी आजही हा ग्रंथ प्रत्येक भारतीयासाठी अनुकरणीय स्रोत आहे. हे काम प्राचीन भारताच्या इतिहासाची गाथा आहे. यामध्ये हिंदू धर्माचा पवित्र धर्मग्रंथ [[भगवद्गीता]] अंतर्भूत आहे. संपूर्ण महाभारतामध्ये सुमारे १,१०,००० श्लोक आहेत, जे इलियड आणि ओडिसीच्या ग्रीक कवितांपेक्षा दहापट जास्त आहे.
परंपरेने, महाभारताच्या लेखनाचे श्रेय [[व्यास|वेदव्यासाला]] दिले जाते. त्याची ऐतिहासिक वाढ आणि रचनात्मक स्तर जाणून घेण्याचे अनेक प्रयत्न केले गेले आहेत. महाभारताचा मोठा भाग बहुधा ख्रिस्तपूर्व ३रे शतक आणि इसवी सन ३ऱ्या शतकादरम्यान संकलित केला गेला होता, ज्यात सर्वात जुने संरक्षित भाग ४०० BC पेक्षा जुने नाहीत. महाकाव्याशी संबंधित मूळ घटना बहुधा ९व्या आणि ८व्या मधील आहेत. शतके. शताब्दी ई.पू. हा मजकूर गुप्त वंशाच्या सुरुवातीच्या काळात (इ.स. चौथे शतक) त्याच्या अंतिम स्वरूपात पोहोचला असावा. महाभारतानुसार, दंतकथा लहान २४,००० श्लोकांमध्ये विभागली गेली होती. आवृत्तीमधून विस्तारित केले आहे, ज्याला फक्त भारत म्हणतात. या कवितेचे लेखक वेद व्यास जी यांनी या अनोख्या कवितेमध्ये वेद, वेदांग आणि उपनिषदांची छुपी रहस्ये सांगितली आहेत. याशिवाय [[न्याय]], [[शिक्षण]], [[वैद्यकशास्त्र]], [[ज्योतिष]], युद्धशास्त्र, योगशास्त्र, [[अर्थशास्त्र]], [[वास्तुशास्त्र]], शिल्पशास्त्र, [[कामशास्त्र]], [[खगोलशास्त्र]] आणि [[धर्मशास्त्र]] यांचेही तपशीलवार वर्णन या काव्यात केले आहे.
== इतिहासाचा मागोवा ==
महाभारत हा मूळच्या ''जय'' नामक ग्रंथाचा विस्तार आहे. या ग्रंथातील घटनांचा काळ सुस्पष्ट नाही. काही इतिहासकारांनुसार ग्रंथातील घटना इ.पू. २५०० च्या सुमारास घडल्या. महाभारतात उल्लेख झालेल्या ग्रहणादी खगोलशास्त्रीय घटना विचारात घेतल्या, तर महाभारताचा काळ सुमारे इ.पू. २००० इतका मागे जाऊ शकतो. [[आर्यभट्ट]] आणि इतर भारतीय गणितज्ञांनुसार महाभारत ई.स.पू. ३१३७ या वर्षी घडले. तसेच भारतीय कालगणनेचा स्रोत म्हणजे पंचांग. यातील युधिष्ठिर शक, म्हणजे प्रथम पांडव युधिष्ठिरचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज युधिष्ठिराने सुरू केलेली कालगणना. तेव्हा पासून-च्या मोजले तर या ग्रंथाला अंदाजे पाच हजार वर्षे होऊन गेली असावीत. महाभारताचा विस्तार महर्षी व्यासांचे शिष्य वैशंपायन यांनी केला होता असे इतिहास सांगतो. त्यामुळे महाभारताचा निर्माण काळ साधारण इ.स.पू. २२०० ते इ.पू.२००० धरण्यास हरकत नाही. महाभारतातील युद्ध मार्गशीर्ष शुद्ध त्रयोदशी, शुभकृत नाम संवत्सर, बुधवार दि. ०५ ऑक्टोबर इ.स.पू. -३१३७ रोजी सुरू झाले. 'महाभारत' या श्रेष्ठ भारतीय महा-काव्याचा विषय कुरु प्रदेशातील, संपूर्ण नाश करणारी लढाई हाच आहे.
== कथासार ==
महाभारत हे महाकाव्य असून ते कुणाचे चरित्र नाही. महाभारताच्या कथेत मुख्यत्वे कौरव आणि पांडव यांच्या साम्राज्यात असलेल्या [[भारतवर्ष]]ाचा उल्लेख आढळतो. कौरव आणि पांडवांमधील कौटुंबिक [[वैराग्य|वैर]] आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायुद्ध हा महाभारतातील सर्वांत मोठा विषय आहे. असे असले तरी, ही कथा आपण जीवन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्त्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटांतून कसा मार्ग काढावा हे शिकवते. या ग्रंथात मानवाचे सर्व गुणदोष दर्शवले आहेत.
महाभारतातील मूळ पुरुष कुरुराजा होय. कुरुराजा अतिशय पराक्रमी वृृृत्तीचा होता. त्याने सरस्वती नदीच्या दक्षिण तीरावर मोठी तपश्चर्या केली. त्याच्यावर प्रसन्न होऊन इंद्राने सांगितले की तू येथे जेवढी जमीन नांगरशील ती पुण्यभूमी समजली जाईल, येथे मरणाऱ्यास उत्तम गती प्राप्त होईल. कुरुराजाने सोन्याच्या नांगराने ती जमीन नांगरली. तेव्हा त्या जागेला [[कुरुक्षेत्र]], [[धर्मक्षेत्र]] नाव पडले. एकप्रकारे कर्तव्यकर्माला प्रवृत्त करणारी गीता जैथे सांगितली गेली, तेथली जमीन नांगरून कर्मयोगाचा धडा कुरुराजानेच घालून दिला. हाच कुरुराजा कौरव पांडवांचा मूळ पुरुष होय.
महाभारत कथेची सुरुवात ज्या व्यक्तीपासून झाली तो म्हणजे [[शंतनू राजा]]. हा कुरु साम्राज्याचा राजा होता. शंतनू राजाचे गंगादेवी ([[गंगा]] नदी)वर प्रेम होते. गंगादेवी प्रेमास होकार देते पण एका अटीवर, की शंतनू राजा तिला कधीही प्रश्न विचारणार नाही. मग शंतनू राजा ती अट मान्य करतो. गंगा राजाला सर्व सुख देते. तिला मूल झाल्यावर मात्र ते नदीत सोडून देते. शंतनू तिला अडवू शकत नाही. पण असे सात वेळा झाल्यावर आठव्या मुलाच्या वेळी मात्र तो तिला अडवतो. तेव्हा गंगा त्याला सांगते की स्वर्गात असताना तिला व सप्त वसूंना पृथ्वीवर जन्म घेण्याचा शाप मिळाला होता. तेव्हा वसूंनी गंगेला सांगितले की आम्ही तुझ्या पोटी जन्माला येऊ, तू आम्हाला लगेच मुक्ती दे. म्हणून गंगेने ती मुले जन्मत:च नदीत सोडली पण आता या मुलाला मात्र वाढवावे लागेल. राजाने तिला अडवून प्रश्न विचारला म्हणून गंगा त्याला सोडून गेली पण त्या आठव्या वसूला मात्र जरा मोठा झाल्यावर राजाच्या हवाली केले व स्वतः राजाला सोडून गेली. तो पुत्र म्हणजेच गंगापुत्र [[भीष्माचार्य]] होत. त्याचे मूळ नाव देवव्रत होते
शंतनुराजाला गंगानदीवर फिरताना एक सुुंदर तरुणी - [[सत्यवती]] दिसली. तिला मागणी घालायला तो तिच्या वडिलांकडे - [[दशराज]] कोळ्याकडे गेेला. दशराजाने सांगितले की सत्यवतीचा मुलगा राजा होणार असेल तर माझी मुलगी मी तुम्हाला देईन. शंतनुला गंगापुत्र देवव्रताला राजा करायचे होते त्यामुळे शंतनू तसाच परत आपल्या राजवाड्यात आला. पण तो उदास का आहे, याचा त्याच्या मुलाने म्हणजे देवव्रताने शोध घेतला तेव्हा त्याला सत्यवतीबद्दल कळले. मग देवव्रत स्वतः दाशराज कोळ्याकडे आला आणि त्याने वडिलांसाठी सत्यवतीला मागणी घातली. मी राजा बनणार नाही, असेही दाशराजाला सांगितले. दाशराज त्याला म्हणाला, तुझा मुलगा तुझ्याचसारखा शूर निघेल, तो माझ्या नातवाचा पराभव करून राजा होईल, तेव्हा देवव्रताने आजन्म ब्रम्हचर्याची प्रतिज्ञा केली. तेव्हा त्याला भीष्म नाव पडले. सत्यवतीचा आणि शंतनूचा विवाह झाला. त्यांना [[चित्रांगद]] व [[विचित्रवीर्य]] असे दोन मुले झालीत. ती मुले लहान असतानाच शंतनू मरण पावला. पुढे चित्रांगदाला भीष्माने राज्याच्या गादीवर बसविले. एका युद्धात चित्रांगद मारला गेला. त्यानंतर विचित्रवीर्य राजा झाला. त्याच्या विवाहासाठी भीष्माचार्यांनी काशिराजाच्या तीन मुली [[अंबा]], [[अंबिका]], [[अंबालिका]] यांना त्यांच्या स्वयंवरातून, तेथे जमलेल्या इतर राजांचा पराभव करून पळवून आणले. मात्र अंबेने आधीच शाल्वराजाला वरले असल्याने तिला शाल्वाकडे परत पाठवले. पण शाल्वाने अंबेला स्वीकारले नाही. अंबा भीष्माचार्यांकडे परत येऊन 'तुम्हीच आता माझ्याशी विवाह करा' म्हणाली. पण आपल्या प्रतिज्ञेमुळे भीष्म ते मान्य करू शकले नाही. अपमानित झालेल्या अंबेने 'पुढील जन्मी भीष्मांचा सूड घेईन'असे म्हणत स्वतःला जाळून घेतले.
इकडे अंबिका व अंबालिका यांचा विचित्रवीर्याशी विवाह झाला. पण संतती निर्माण होण्याआधीच तो मरण पावला. आता कुरुवंशाची वेल खुंटण्याची वेळ आली होती. तेव्हा सत्यवतीला आपल्या कौमार्यात झालेल्या पुत्राची म्हणजे महर्षी व्यासांची आठवण आली. तिने व्यासांना पाचारण केले आणि त्यांनी नियोगाने अंबिका व अंबालिका यांच्याकडून राजवंश निर्माण करावा, म्हणून सांगितले. व्यास महान तपस्वी असल्याने त्यांचे तेज अंबिकेला व अंबालिकेला सहन न होऊन एकीने डोळे मिटून घेतले तर दुसरी निस्तेज झाली. त्यामुळे अंबिकेला जन्मांध [[धृतराष्ट्र]] मुलगा झाला, तर अंबालिकेला पंडुररंगी [[पांडू राज]] मुलगा झाला. तिसऱ्या वेळी त्यांनी दासीला व्यासांकडे पाठवले. ती दासी स्थिरबुद्धी असल्याने तिला अव्यंग असा [[विदुर]] मुलगा झाला.
पुढे धृृृृतराष्ट्राचा [[गांधार]] राजकन्या गांधारीशी विवाह झाला. आपला पती अंध म्हणून तिनेही डोळ्यांना पट्टी बांधून घेतली. तिला शंभर पुत्र झाले. त्यात [[दुर्योधन]] सर्वात मोठा. धृृृतराष्ट्र अंध म्हणून पंडूला राजा केले. पांडूचा विवाह [[कुंती]] व [[माद्री]] यांच्याशी झाला.
पांडू राजाने एकदा शिकार करताना चुकून एका मुनी व त्यांच्या पत्नीला मारले. त्यांनी मरतांंना पांडूला शाप दिला होता की 'तू पत्नीचा उपभोग घेतल्यास मरण पावशील' उदास पंडू मन रमविण्यासाठी दोन्ही पत्नींसह वनविहारास गेला. त्यावेळी कुंतीने आपणास देवांचे स्मरण केल्यास पुत्र होईल, असा कुमारवयातच वर मिळाल्याचे सांगितले. तिला कुमारवयात सूर्याकडून पुत्र झाला होता. तो तिने घाबरून नदीत सोडला होता.त्या पुत्राचे नाव [[कर्ण]] असे होते आणि तोच कर्ण होय. पांडूच्या संमतीने तिने यमापासून [[युधिष्ठिर]], वायूपासून [[भीम]] तर इंद्रापासून [[अर्जुन]] असे तीन पुत्र मिळविले. माद्रीलाही अश्विनीकुमारांपासून [[नकुल]] व [[सहदेव]] हे पुत्र प्राप्त करून दिले.
पुढे वनात असतानाच पंडूने माद्रीशी संग केल्याने तो मरण पावला. माद्री त्यासह सती गेली. पाच पांडवांसह कुंती [[हस्तिनापुर|हस्तिनापुरास]] परत आली.
==महाभारतातील पांडवांचा वनवास==
कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर पांडवांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली.
यादरम्यान पांडव भारतभर फिरले. भीमाला [[हिडिंबा]], अर्जुनाला [[चित्रांगदा]], नकुलला [[करेणुमती]] अशा पत्नी मिळाल्या. याशिवाय वनवासात अनेक रसप्रद प्रसंग घडले.
== उपकथा / अंतर्भूत ग्रंथ ==
[[चित्र:Nala Damayanti.jpg|right|thumb|300px|नळदमयंतीची कथा महाभारताच्या अरण्यकपर्वात येते.]]
महाभारतातील प्रमुख उपकथा /ग्रंथ असे:
* [[भगवद्गीता]] (भीष्मपर्व): [[हिंदू]] धर्म व तत्त्वज्ञानशाखांत मुख्य समजली जाणारी [[श्रीमद्भगवद्गीता]], ही हिंदूंच्या वैदिक, आध्यात्मिक व यौगिक तत्त्वज्ञान आणि तंत्रशास्त्र या गोष्टींचा संगम आहे. गीतेत [[भक्ती]], [[ज्ञान]], [[ध्यान]] व कर्म या चारही योगमार्गांचा उपदेश [[कृष्ण|कृष्णाने]] [[अर्जुन|अर्जुनास]] केला आहे.
* [[दमयंती]] (अरण्यपर्व): नळदमयंतीची कथा ही महाभारताच्या प्रसिद्ध उपकथांमध्ये एक आहे. स्वयंवरात [[इंद्र]], [[वरुण]] यांना डावलून दमयंती नळास वरते.
* कृष्णावतार: कृष्णाची संपूर्ण कथा "कृष्णावतार" [[पुराण|पुराणात]] येते. ही कथा महाभारतातील महत्त्वाचे पात्र असलेल्या [[कृष्ण|कृष्णाच्या]] लीलांचे वर्णन करते.
* [[विष्णू सहस्रनाम]] (अनुशासन पर्व): विष्णू सहस्रनाम [[विष्णू]]च्या १,००० नावांचे स्तोत्र आहे. हे महाभारताच्या [[अनुशासन पर्व|अनुशासन पर्वाच्या]] १४९ व्या अध्यायात येते. युद्धानंतर मरणोन्मुखी भीष्मास [[युधिष्ठिर]] अनेक धर्मप्रश्न विचारतो तसेच पुण्यसंपादनाचा मार्गही विचारतो. भीष्म उत्तर म्हणून विष्णू सहस्रनाम सांगतात.
* [[रामायण|रामायणाची]] कथा महाभारताच्या अरण्यपर्वात संक्षिप्तपणे येते.
== तत्त्वज्ञान ==
[[चित्र:The Death of Bhishma.jpg|thumb|300px|भीष्मोपदेश(व्यासकीय अनुशासन पर्व)]]
महाभारतातील तत्त्वोपदेश मुख्यत्वे चार ठिकाणी आला आहे.
# [[विदुरनीती]]
# [[सनत्सुजातीय]]
# [[भगवद्गीता]]
# [[अनुगीता]]
या खेरीज काही तत्त्वचिंतक ''भीष्मोपदेश'' व ''विदुरोपदेश'' यांनाही महाभारतातील तत्त्वचिंतनांत स्थान देतात.
== महाभारताची पर्वे ==
{| class="wikitable"
|-
|पर्व क्र.
|पर्वाचे नाव
|उप-पर्व
|संक्षिप्त ओळख
|-
|१
|''[[आदि पर्व]]''
|१-१९
|ओळख, राजपुत्रांचा जन्म व शिक्षण
|-
|२
|''[[सभा पर्व]]''
|२०-२८
|राजसभा, द्यूतक्रीडा व पांडव वनवासाला जातात.
|-
|३
|''[[अरण्य पर्व]]''
|२९-४४
|पांडवांचा बारा वर्षांचा वनवास
|-
|४
|''[[विराट पर्व]]''
|४५-४८
|अज्ञातवासाचे विराट नगरीतील वनवासाचे शेवटचे एक वर्ष
|-
|५
|''[[उद्योग पर्व]]''
|४९-५९
|युद्धाची तयारी
|-
|६
|''[[भीष्म पर्व]]''
|६०-६४
|महायुद्धाचा पहिला भाग म्हणजेच भीष्म कौरवांचे सेनापती असतानाचे पहिले दहा दिवस
|-
|७
|''[[द्रोण पर्व]]''
|६५-७२
|युद्धाचा पुढील भाग जेव्हा द्रोण हे कौरवांचे सेनापती होते
|-
|८
|''[[कर्ण पर्व]]''
|७३
|कर्ण कौरवांचा सेनापती असतानाचे युद्धाचे वर्णन
|-
|९
|''[[शल्य पर्व]]''
|७४-७७
|युद्धाचा शेवटचा भाग जेव्हा शल्य कौरवांचा सेनापती होते
|-
|१०
|''[[सौप्तिक पर्व]]''
|७८-८०
|अश्वत्थामाने रात्रीच्या अंधारात झोपलेल्या (सौप्तिक) पांडवपुत्रांवर पांडव समजून केलेले आक्रमण
|-
|११
|''[[स्त्री पर्व]]''
|८१-८५
|गांधारी व इतर स्त्रियांनी मृतांसाठी केलेला शोक
|-
|१२
|''[[शांति पर्व]]''
|८६-८८
|युधिष्ठिराचा राज्याभिषेक व भीष्मांचा युधिष्ठिराला उपदेश
|-
|१३
|''[[अनुशासन पर्व]]''
|८९-९०
|भीष्मांचा युधिष्ठिराला अखेरचा उपदेश
|-
|१४
|''[[अश्वमेध पर्व]]''
|९१-९२
|युधिष्ठिराने केलेला [[अश्वमेध यज्ञ]]
|-
|१५
|''[[आश्रमवास पर्व]]''
|९३-९५
|धृतराष्ट्र, गांधारी, विदुर व कुंती यांचे वनाकडे प्रस्थान व वणव्यात मृत्यू
|-
|१६
|''[[मुसळ पर्व]]''
|९६
|मुसळाचा शस्त्राप्रमाणे वापर करून यादवांचे झालेले गृहयुद्ध (यादवी)
|-
|१७
|''[[महाप्रस्थान पर्व]]''
|९७
|पांडवांच्या स्वर्गारोहणाचा सुरुवातीचा भाग
|-
|१८
|''[[स्वर्गारोहण पर्व]]''
|९८
|युधिष्ठिराचा सदेह स्वर्गात प्रवेश
|-
|''[[खिला]]''
|''हरिवंश पर्व ''
|९९-१००
|श्रीकृष्णाचे चरित्र
|-
|}
== महाभारतामधील व्यक्तिरेखा व स्थाने ==
[[मेनका]], [[विश्वामित्र ऋषि]]
[[दुष्यंत]], [[शकुंतला]], [[भरत दौष्यंती|भरत]]
[[शंतनू]] ,[[गंगा]], [[मत्स्यगंधा]]/[[सत्यवती]] - [[देवव्रत]]/[[भीष्म]], [[चित्रांगद]], [[विचित्रवीर्य]]
[[भगवान व्यास]], [[पाराशर]], [[पराशर]]
[[अंबा]], [[अंबिका]], [[अंबालिका]]
[[पंडू]], [[कुंती]], [[माद्री]] - [[युधिष्ठिर]], [[भीम]], [[अर्जुन]], [[नकुल]], [[सहदेव]]. [[पांडव]], ([[यम]], [[वायू]], [[इंद्र]] [[अश्विनीकुमार]])
[[धृतराष्ट्र]], [[गांधारी]], [[दुर्योधन]], [[दुःशासन]], [[दुःशीला]], [[दुर्धर]], [[दुर्जय]]. [[युयुत्सु]] [[विकर्ण]]. [[कौरव]], [[शकुनी]]
[[कृपाचार्य]], [[विदुर]]
[[द्रोणाचार्य]], [[कृपी]] - [[अश्वत्थामा]]
[[द्रुपद]] - [[द्रौपदी]], [[शिखंडी]], [[धृष्टद्युम्न]], [[धृष्टकेतु]]
[[विराट]] - [[उत्तर]], [[कीचक]]
[[सुभद्रा]] - [[अभिमन्यु]]
[[उत्तरा]] - [[परीक्षित]] - [[जनमेजय]]
[[हिडिंब]], [[बकासुर]]
[[हिडिंबा]] - [[घटोत्कच]]
[[उलूपी]]
[[एकलव्य]], [[कर्ण]]
[[संजय]], [[सुदामा]], [[सात्यकी]]
[[चंद्रवंश]]
[[ययाती]] [[देवयानी]] [[शर्मिष्ठा]] - [[पुरू]] [[यदु]] [[यादव]]
[[शुक्राचार्य]] [[कच]] [[बृहस्पती]]
[[उग्रसेन]] - [[कंस]]
[[वसुदेव]] [[रोहिणी]] [[देवकी]] -[[बलराम]] [[कृष्ण]]
[[नंद]] [[यशोदा]]
[[पूतना]] [[कालिया|कालिया नाग]]
[[राधा]]
[[रुक्मिणी]] [[सत्यभामा]] [[जांबवंती]]
[[भीष्मक]] [[रुक्मी]]
[[सांब]] [[प्रद्युम्न]] [[अनिरुद्ध]]
[[जांबवंत]]
[[अर्जुन#बृहन्नडा|बृहन्नडा]] [[सैरंध्री]]
[[दारूक]]
[[देवदत्त]] [[गांडीव]]
[[वसिष्ठ ऋषि]] [[अरुंधती]]
[[धौम्य ऋषि]]
[[भारद्वाज ऋषि]]
[[अष्टावक्र]]
[[दुर्वास ऋषि]]
[[हनुमान]]
[[जरासंध]], [[शिशुपाल]]
[[जयद्रथ]], [[कालयवन]]
[[हस्तिनापुर]], [[ऋषिकेश]], [[इंद्रप्रस्थ]], [[गांधार]], [[मगध]], [[वृंदावन]], [[मथुरा]], [[द्वारिका]], [[द्वारका]]
== कुरु वंशवृक्ष ==
<!--for instructions on editing, see [[Template:वंशावली]]-->
{{वंशावली/प्रारंभ}}
{{वंशावली | | | | | | | | | | |KUR | | | | | | | | | | | | | | | | | |KUR = [[कुरु]]<sup>'''क'''</sup>|boxstyle_KUR=border: 2px solid blue;}}
{{वंशावली | | | | | | | | | | | |:| | | | | | | | | | | | | | | | | | |}}
{{वंशावली | | |GAN|~|~|y|~|~|SAN |~|~|y|~|~|~|~|SAT |~|y|PAR |PAR=[[पराशर]]|boxstyle_PAR=border: 2px solid blue;|SAT=[[सत्यवती]]|boxstyle_SAT=border: 2px solid red;|SAN=[[शंतनु]]<sup>'''क'''</sup>|boxstyle_SAN=border: 2px solid blue;|GAN=[[गंगा (देवी)|गंगा]]|boxstyle_GAN=border: 2px solid red;}}
{{वंशावली | | | | | | | |!| | | | | | | |!| | | | | | | | |!| | | |}}
{{वंशावली | | | | | | |BHI | | | | | | |!| | | | | | | |VYA | | |VYA=[[व्यास]]|boxstyle_VYA=border: 2px solid blue;|BHI=[[भीष्म]]|boxstyle_BHI=border: 2px solid blue;}}
{{वंशावली | | | | | | | | | | |,|-|-|-|-|(| | | | | | | {{चित्रांगदा}}
[[विचित्रवीर्य]]|boxstyle_VIC=border: 2px solid blue;}}
{{वंशावली |AMB |y|~|~|~|~|~|~|~|~|~|~|VIC |~|~|y|AML | | | | |AML=[[अंबालिका]]|boxstyle_AML=border: 2px solid red;|VIC=[[विचित्रवीर्य]]|boxstyle_VIC=border: 2px solid blue;|AMB=[[अंबिका]]|boxstyle_AMB=border: 2px solid red;|}}
{{वंशावली | | | |!| | | |,|A|~|.| | | | | | | | |!| | | | | | | |}}
{{वंशावली | |DHR |y|GAN | |SHA | |V|KUN|y|PAN |~|y|MAD | | | KUN=[[कुंती]]|boxstyle_KUN=border: 2px solid red;|PAN=[[पंडु राजा]]<sup>'''ग'''</sup>|boxstyle_PAN=border: 2px solid blue;|MAD=[[माद्री]]|boxstyle_MAD=border: 2px solid red;|DHR=[[धृतराष्ट्र]]<sup>'''ग'''</sup>|boxstyle_DHR=border: 2px solid blue;|GAN =[[गांधारी]]|boxstyle_GAN=border: 2px solid red;|SHA = [[शकुनी]]|boxstyle_SHA=border: 2px solid blue;}}
{{वंशावली | | | | |!| | | |,|-|-|-|-|'| | | |!| | | | |!| | | | | | }}
{{वंशावली | | | | |!| | | |!| | |,|-|-|v|-|-|^|-|.| | |)|-|-|-|-|.| | |}}
{{वंशावली | | | | |!||KAR | |YUD | |BHI | |ARJ | |NAK | |SAH | |KAR = [[कर्ण]]<sup>'''च'''</sup>|boxstyle_KAR=border: 2px solid blue; |YUD=[[युधिष्ठिर]]<sup>'''ड'''</sup>|boxstyle_YUD=background:#dfd; border: 2px solid blue;|BHI=[[भीम]]<sup>'''ड'''</sup>|boxstyle_BHI=background:#dfd; border: 2px solid blue;|ARJ=[[अर्जुन]]<sup>'''ड'''</sup>|boxstyle_ARJ=background:#dfd;border: 2px solid blue;|NAK=[[नकुल]]<sup>'''ड'''</sup>|boxstyle_NAK=background:#dfd; border: 2px solid blue;|SAH=[[सहदेव]]<sup>'''ड'''</sup>|boxstyle_SAH=background:#dfd; border: 2px solid blue;}}
{{वंशावली |,|-|-|-|^|v|-|-|v|-|-|-|-|.| | | | | | | | | | | |}}
{{वंशावली |DUR | |DU1 | |DU2 | |ETC | | | | | | | | | | | | | | | | |DUR=[[दुर्योधन]]<sup>'''त'''</sup>|boxstyle_DUR=background:#fdd;border: 2px solid blue;|DU2=[[दु:शासन]]|boxstyle_DU2=background:#fdd;border: 2px solid blue;|ETC= (९८ इतर पुत्र)|boxstyle_ETC=background:#fdd;border: 2px solid blue;|DU1=[[दु:शीला]]|boxstyle_DU1=background:#fdd;border: 2px solid red;}}
{{वंशावली/अंत}}
'''संकेत सूची:'''
* पुत्र: <font style="border: solid 2px blue;">''' निळा रंग'''</font>
* पत्नी: <font style="border: solid 2px red;">''' लाल रंग '''</font>
* [[पांडव]]: <font style="border: solid 0.5px black; background-color: #dfd">''' हिरवा पट्टा '''</font>
* [[कौरव]]: <font style="border: solid 0.5px black; background-color: #fdd">''' गुलाबी पट्टा '''</font>
'''टीपा'''
* '''क''': कुरु साम्राज्यापूर्वी [[कुरु]]चे [[शंतनू]] आदी पूर्वज होते.
* '''ग''': विचित्रवीर्याच्या मरणानंतर व्यासांद्वारे धृतराष्ट्र व पांडुराज जन्मला.
* '''च''': कुंतीस कर्ण हा पुत्र सूर्याच्या वराने विवाहापूर्वी जन्मला.
* '''ड''': पांडव पंडूचे सख्खे पुत्र नव्हेत. ते खालील देवतांचे धर्मपुत्र होत.:
** [[यमधर्म]] - [[युधिष्ठिर]]
** [[वायुदेव]] - [[भीम]]
** [[इंद्र]] - [[अर्जुन]]
** [[आश्विनीकुमार]] - [[नकुल]] व [[सहदेव]] हे दोघे माद्रीचे पुत्र होत.
* '''त''': दुर्योधन व दुशीला, दुशासन ही गांधारीची अपत्ये आहेत (व इतर ९८ पुत्र इतर दहा राण्यांची संतती आहे.)
== यार्दीकृत संशोधन ==
[[पुणे]] शहरातल्या प्रसिद्ध "[[भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था|भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिर]]"ने काही वर्षांपूर्वी काही विद्वानांच्या खूप संशोधनानंतर महाभारताची एक आवृत्ती प्रसिद्ध केली. त्यावेळी, एम. आर. यार्दी यांचा महाभारतासंबंधी एक इंग्रजी ग्रंथही त्या संस्थेने प्रकाशित केला. ([[रामायण]] आणि गीता ह्यांविषयीसुद्धा यार्दींनी ग्रंथ लिहिले आहेत.). यार्दींच्या महाभारतासंबंधी संशोधनातले काही ठळक मुद्दे असे :
सुमारे ३,००० वर्षांपूर्वी उत्तर भारतात जे एक मोठे युद्ध घडले त्याचे त्या युद्धानंतर लवकरच [[महर्षी व्यास|व्यासऋषींनी]] "जय" नावाच्या ग्रंथात त्याचे वर्णन केले. व्यासांच्या पश्चात सुमारे ५० वर्षांनंतर वैशंपायनऋषींनी "जय"मधले त्या युद्धाचे वर्णन स्वतःची भर घालून "भारत" नावाच्या एका ग्रंथात सादर केले. सुमारे ५०० वर्षांनंतर [[सुत]] आणि [[सौति]] ह्या पिता-पुत्रांनी "भारता"त भर घालून "महाभारत" तयार केले. त्यानंतर सुमारे २५० वर्षांनी कोणी "हरिवंश"काराने आणि मग १०० वर्षांनी कोणी "पर्वसंग्रह"काराने महाभारतात आणखी भरी घातल्या.
[[चित्र:EpicIndia.jpg|left|thumb|महाभारतकालीन भारत]]
"पर्वसंग्रह"कारर्निर्मित महाभारतात ८१,६७० श्लोक आहेत. त्यांपैकी मूळच्या "जय"मधले श्लोक सुमारे ८,८००; वैशंपायनऋषींनी भर घातलेले सुमारे १२,३६२; सुत आणि सौति पिता-पुत्रांनी प्रत्येकी भर घातलेले १७,२८४ आणि २६,७२८; "हरिवंश"काराने समाविष्ट केलेले ९,०५३; "पर्वसंग्रह"काराने समाविष्ट केलेले १,३६९; आणि "हरिवंश"कारानेच श्रीकृष्णचरित्र कथन करण्याकरता स्वतंत्रपणे घातलेले "हरिवंशा"चे ६,०७४ श्लोक आहेत
.
त्या काळी लोक [[श्रीकृष्ण]] देवाचा अवतार न मानता अर्जुन-भीष्मादींप्रमाणेच एक व्यक्ती मानत असत. श्रीकृष्णही स्वतःला देवाचा अवतार न मानता इतरांप्रमाणे [[शिव]] ह्या तत्कालीन दैवताची पूजा करत असत. सौति जन्मले त्या आधीच्या थोड्याशा काळात श्रीकृष्ण हे विष्णूचा काहीसा अवतार असल्याची कल्पना प्रचारात आली होती. श्रीकृष्णाच्या गोकुळातल्या बाललीला आणि गोपींबरोबरची रासक्रीडा इत्यादी कथा "हरिवंश"काराने "हरिवंशा"त प्रथम अंतर्भूत केल्या. (राधेचा उल्लेख महाभारतात किंवा महाभारताला जोडलेल्या "हरिवंशा"तही नाही; तिचा उल्लेख लोककथांमधे पहिल्यांदा सुमारे इसवी सन ९०० च्या सुमाराला झाला.)
वेदान्त व सांख्य तत्त्वज्ञान, आणि योग व भक्तिसाधने ह्यांचा समन्वय घालून श्रीमद्भगवद्गीता रचणाऱ्या सौतींची बौद्धिक झेप निःसंशय असामान्य होती.
==महाभारताची चिकित्सक आवृत्ती==
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराने ५० वर्षे खपून महाभारताची १९ खंडांची चिकित्सक आवृत्ती १९६६ साली काढली. तत्पूर्वी चिं.वि. वैद्य यांनी १९१७ साली मराठी महाभारताचे १८ खंड आणि उपसंहाराचा १९वा खंड लिहून प्रकाशित केले होते.
'''महाभारतातील पृथ्वीचे भौगोलिक संदर्भ:-
महाभारतात भारताव्यतिरिक्त जगातील अन्य भौगोलिक स्थानांचे संदर्भ पण येतात. उदा० चीनचे गोबी वाळवंट, इजिप्तमधिल नील नदी, लाल समुद्र तसेच याशिवाय महाभारतातील भीष्म पर्वातील जंबुखंड-विनिर्माण पर्वात संपूर्ण पृथ्वीचे मानचित्र सांगितले गेले आहे. ते असे:-
'''सुदर्शनं प्रवक्ष्यामि द्वीपं तु कुरुनन्दन | परिमण्डलो महाराज द्वीपोसौ चक्रसंस्थितः ||
यथाहि पुरुषः पश्येदादर्शे मुखमात्मनः | एवं सुदर्शनद्वीपो दृश्यते चन्द्रमण्डले || द्विरंशे पिप्पलस्तत्र द्विरंशेच शशो महान्'''
अर्थ:- ’हे कुरुनन्दन ! सुदर्शन नावाचे हे द्वीप चक्राप्रमाणे गोलाकार स्थित आहे. ज्याप्रमाणे पुरुष आरशात आपला चेहरा बघतो, त्याचप्रमाणे हे द्वीप चंद्रावरती दिसते. याच्यातील दोन अंशांमध्ये पिंपळाची पाने आणि दोन अंशांमध्ये मोठा ससा दिसतो.’ आता याप्रमाणे कागदावर रेखाटन केल्यास आपल्या पृथ्वीचे जे मानचित्र बनते, ते आपल्या पृथ्वीच्या वास्तव चित्राशी तंतोतंत जुळते.
==महाभारताचा कालनिर्णय==
महाभारतात ज्याची प्रमुख भूमिका आहे, त्या श्रीकृष्णाचा जन्म २१/२२ जून इ.स.पू ३०६१ रोजी झाला होता, असे एक अभ्यास सांगतो.
==महाभारतावर आधारित संस्कृत-मराठी पुस्तके, कादंबऱ्या, काव्ये वगैरे==
महाभारताच्या कथानकावर आधारलेली अनेकानेक पुस्तके मराठीत लिहिली गेली आहेत आणि लिहिली जात आहेत. त्यांतील काही ही :-
* अपरिचित महाभारत (वासंती देशपांडे - मधुश्री प्रकाशन, पुणे)
* अधिकार : कौरव पांडव कथा पर आधारित उपन्यास (हिंदी, राजकुमार भ्रमर).
* आर्याभारत (मराठी काव्य, कवी मोरोपंत) : या काव्यात १७१७० आर्यां आहेत.
* उत्तरायण : महाभारताची मानवीय पातळीवर मांडणी करणारी कादंबरी ([[रवींद्र शोभणे]])
* ऊरुभंग (संस्कृत नाटक - कवी भास)
* एपिक इंडिया ([[चिं.वि. वैद्य]] - १९०७)
* कथारूप महाभारत ([[मंगेश पाडगावकर]] -दोन खंड, अनुवादित, मूळ लेखिका - कमला सुब्रह्नण्यम)
* कपटनीती ([[दाजी पणशीकर]])
* कर्ण खरा कोण होता? ([[दाजी पणशीकर]])
* कर्णपत्नी - बहिष्कृताची राणी (मूळ लेखिका - कविता काणे; मराठी अनुवादक - शुचिता फडके)
* कर्णभार (संस्कृत नाटक -कवी भास)
* कर्णायन ([[गो.नी. दांडेकर]])
* कलीचा उदय (मूळ इंग्रजी The Rise of Kali लेखक आनंद नीलकंठन; मराठी अनुवादक - मानसी दांडेकर)
* रामचंद्रशास्त्री किंजवडेकर यांचे महाभारताचे मराठी-इंग्रजी अनुवाद
* संगीत कीचकवध (नाटक - [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर]])
* कृष्णावतार - पॉंच पाण्डव (हिंदी, कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी)
* कुमार व्यास महाभारत (मूळ कुमार व्यास रचित कन्नड महाकाव्य, मराठी गद्य भाषांतर - प्रा. जी.सी. कुलकर्णी)
* कौंतेय ([[वि.वा. शिरवाडकर]])
* गीत महाभारत (शशिकांत पानट)
* जय नावाचा इतिहास (लेखसंग्रह) ([[आनंद साधले]])
* जय महाभारत - सचित्र रसास्वाद : (तीन पुस्तके, मूळ इंग्रजी, लेखक देवदत्त पटनायक; मराठी अनुवादक - अभय सदावर्ते)
* दि सन्स ऑफ दि पांडवाज (इंग्रजी, अनंत पै)
* दुर्योधन ([[काका विधाते]])
* दूतघटोत्कच (संस्कृत नाटक -कवी भास)
* धर्मयुद्ध-कर्ण (रवींद्रनाथ टागोर)-मराठी भाषांतर
* नलदमयंती स्वयंवराख्यान (मराठी काव्य, कवी रघुनाथ पंडित)
* [https://mr.wikipedia.org/s/1bvj पर्व] (डाॅ. [[एस.एल. भैरप्पा]]; मराठी अनुवाद - सौ. [[उमा कुलकर्णी]])
* पांचजन्य ([[रामचंद्र सडेकर]])
* पांचाली (हिंदी कादंबरी, बच्चन सिंह)
* पांचाली (हिंदी कादंबरी - प्रतिभा राय) या कादंबरीला ज्ञानपीठ मूर्ति देवी पुरस्कार मिळाला आहे.
* पांचालीचे महाभारत मयसभा (मूळ इंग्रजी लेखिका : चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी) मराठी अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर
* पुनर्शोध महाभारताचा (राजा पटवर्धन)
* मध्यमव्यायोग (संस्कृत नाटक -कवी भास)
* मराठी भाषांतरासह महाभारत (काशीनाथ वामन लेले वाईकर). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
* महाभारत ([[ज.स. करंदीकर]])
* महाभारत (माधव कानिटकर)
* श्री महाभारतम् १. आदिपर्व २. सभापर्व, इत्यादी (रा.द. किंजवडेकर).
* महाभारत आणि मराठी कादंबरी ([[रवींद्र शोभणे]])
* महाभारत एक सूडाचा प्रवास ([[दाजी पणशीकर]])
* महाभारत कथा आणि व्यथा : भाग १ ते ४ (वि.कृ. श्रोत्रिय)
* महाभारत कथाभाग आणि शिकवण ([[ज.स. करंदीकर]],१९५८)
* महाभारत द्रोणपर्व (दामोदर केशव ओक). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
* महाभारत द्रोणपर्व (नरहरि मोरेश्वर). हे पुस्तक डिजिटल स्वरूपात मसापच्या संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी उपलब्ध आहे.
* महाभारत युद्ध : कालनिर्णय समस्या (श्रीराम साठे)
* महाभारत के नारी पात्र (हिंदी, खंड १ ते ६ - सुशील कुमार)
* महाभारत पद्यानुवाद ([[मुक्तेश्वर|कवी मुक्तेश्वर]])
* महाभारत : भेदिले सूर्यमंडल (कादंबरी, [[पंढरीनाथ रेडकर]], २०१५)
* महाभारत : व्यक्ती आणि संकल्पना (डाॅ. [[लिली जोशी]], २०१९)
* महाभारताचा उपसंहार ([[चिं.वि. वैद्य]] - १९१८)
* महाभारताचा कालनिर्णय (प्रफुल्ल वामन मेंडकी, २०१७)
* महाभारताचा कालनिर्णय : भाग १, २. (प्रभाकर फडणीस)
* महाभारताचा मूल्यवेध ([[रवींद्र शोभणे]])
* महाभारताचे वास्तव दर्शन (अनंत दामोदर आठवले-वरदानंदस्वामी)
* महाभारताच्या १८खंडांपैकी तीन खंड - सभापर्व, विराटपर्व, उद्योगपर्व ([[चिं.वि. वैद्य]]; १९३३-३५)
* महाभारताच्या महारण्यात (अनुवादित. मूळ इंग्रजी लेखिका - प्रतिभा बसु ; मराठी अनुवादक - पद्माकर दराडे)
* महाभारतातील काही प्रसंग : विवेचन व रसग्रहण (खंड १, २. लेखक - अरुण/वासंती जातेगावकर)
* महाभारतातील स्त्रियांचे मनोधर्म (डॉ. सुनेत्रा देशपांडे)
* महाभारतावरील चातुर्य वचने - (कृ.न. बापटशास्त्री)
* महारथी कर्ण ([[बाळशास्त्री हरदास]])
* माता द्रौपदी (मराठी नाटक, [[विद्याधर पुंडलिक]])
* मी अश्वत्थामा चिरंजीव : (कादंबरी, [[अशोक समेळ]])
* मृत्युंजय (शिवाजी सावंत - १९६७)
* ययाति ([[वि.स. खांडेकर]])
* यक्षप्रश्न (डॉ. शांता नाईक)
* युगान्त ([[इरावती कर्वे]])
* राधेय ([[रणजित देसाई]])
* राष्ट्रीय मूल्यशिक्षणामध्ये महाभारताचे योगदान (डॉ. अपर्णा जोशी)
* [[रुक्मिणी स्वयंवर]] (संस्कृत, कवी नरेंद्र)
* वारंवार कुरुक्षेत्री येताती मनु़्ष्ये ([[मकरंद साठे]])
* व्यथापर्व (डाॅ [[राजेंद्र माने]])
* व्यासपर्व ([[दुर्गा भागवत]])
* शून्य महाभारत ([[संजय सोनवणी]])
* शोकपर्व (प्रमोद काळे) : या पुस्तकात लेखकाने गांधारी आणि द्रौपदी यांचे समकालीन दृष्टिकोनातून केलेले चित्रण आहे.
* श्रीकृष्ण चरित्र ([[बंकिमचंद्र चट्टोपाध्याय]] यांच्या बंगाली पुस्तकाचा स्वैर अनुवाद, अनुवादक - [[चारुशीला धर]])
* श्रीकृष्ण चरित्र ([[चिं.वि. वैद्य]] -१९१६)
* संपूर्ण महाभारत (विश्वास भिडे)
* सर्वश्रेष्ठ घनुर्धर ([[सुनील देसाई]])
* सुबोध महाभारत.(पंढरीनाथ रेगे)
* सूर्यसाक्षी महाभारत (माणिक आढाव)
* संगीत सौभद्र (नाटक - [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]])
* स्वयंभू (डॉ. प.वि.वर्तक)
* हस्तिनापूर (मनोहर शिरवाडकर)
* ह्यांना विसरू नका (लेखिका - अनुराधा निवसरकर)
;महाभारताचे जगातील अनेक भाषांत अनुवाद झाले आहेत. महाभारतावर आधारलेलेही अनेक ग्रंथ आहेत. त्यांतले काही हे :
* द महाभारत सिक्रेट (इंग्रजी काल्पनिक कादंबरी. लेखक - ख्रिस्तोफर डॉयल)
==महाभारतातील प्रसंगांवर हिंदी-संस्कृत काव्ये==
* किरातार्जुनीयम् (कवी भारवि-रचित महाकाव्य)
* शिशुपालवध (महाकवि माघरचित संस्कृत काव्य) : या काव्यात २० सर्ग असून काव्यात १८०० अलंकारिक छंद वापरले आहेत. या काव्याचा समावेश संस्कृतमधील पाच महाकाव्यांत होतो. [इतर चार महाकाव्ये - कुमारसंभव (कालिदास), किरातार्जुनीय (भारवी), नैषधचरित (श्रीहर्ष) आणि रघुवंश (कालिदास)].
==महाभारतातील प्रसंगांवर आधारित चित्रपट, नाटके, दूरचित्रवाणी कार्यक्रम==
* कीचकवध (मराठी नाटक, लेखक - [[कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर]])
* महाभारत (हिंदीतील दूरचित्रवाणी मालिका, १९८८, निर्माते - [[बी.आर. चोपरा]]))
* महाभारत (हिंदीतील दूरचित्रवाणी मालिका, २०१३, निर्माते - सिद्धार्थकुमार तिवारी आणि कुटुंबीय)
* महाभारत (दोन भागांतील आगामी हिंदी चित्रपट. द्रौपदीच्या भूमिकेत [[दीपिका पादुकोण]]).
* महारथी कर्ण (हिंदी चित्रपट, १९४४, दिग्दर्शक - [[भालजी पेंढारकर]])
* [[रुक्मिणी स्वयंवर]] (संस्कृत, कवी नरेंद्र)
* संगीत सौभद्र (नाटक - [[बळवंत पांडुरंग किर्लोस्कर]])
==एकश्लोकी महाभारत==
आदौ पाण्डवधार्तराष्ट्रजननं लाक्षागृहे दाहनं <br />
द्यूते श्रीहरणं वने विचरणं मत्स्यालये वर्तनम् ।<br />
लीलागोहरणं रणे विहरणं सन्धिक्रियाजृम्भणम्<br />
पश्चाद् भीष्मसुयोधनादिहननं चैतन्महाभारतम् ॥
==हे सुद्धा पहा==
* [[महाभारतातील संवाद]]
== संदर्भ यादी ==
<references />
{{महाभारत}}
[[वर्ग:महाभारत|*]]
[[वर्ग:संस्कृत साहित्य]]
[[वर्ग:ग्रंथ]]
hda3za79v3ep4d9xsslhv1u8gsfnswi
भाषा
0
6904
2702520
2124979
2026-08-14T22:56:30Z
TheonlyPuneriintown
157039
/* */
2702520
wikitext
text/x-wiki
{{nobots}}
[[चित्र:Tina Nordstrom matambassadormr ny nordisk mat (1).jpg|इवलेसे|भाषा|दुवा=Special:FilePath/Tina_Nordstrom_matambassadormr_ny_nordisk_mat_(1).jpg]]
भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील मनोगत, भावना, विचार इत्यादी प्रगट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.
==व्युत्पत्ती==
मराठीतील '''भाषा''' हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे स्वाभाविक होय.
==वर्णन==
कोणताना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते, या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे. संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो.
थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे.
मराठी ही महाराष्ट्रातील महत्त्वाची भाषा आहे.
=== भाषेची व्याख्या ===
सर्वसाधारण व्यवहारात 'भाषा' ही संज्ञा वापरण्यात काही चुकीचे नसले, तरी तिचा सखोल अभ्यास करायचा असेल, तर मात्र आपण कशाचा नेमका अभ्यास करणार आहोत, हे स्पष्ट असावे लागते. भाषाविज्ञान ही ज्ञानशाखा त्यामुळे भाषेची अधिक नेमकेपणाने व्याख्या करू इच्छिते. भाषेचे स्वरूप नेमकेपणाने उलगडण्यासाठी ते आवश्यक आहे. त्यादृष्टीने पाहता, केवळ 'बोलणे' म्हणजे भाषा नव्हे, तर भाषा ही गोष्ट त्यापलिकडची, अधिक व्यापक अशी आहे, असे आज अभ्यासक मानतात. भाषा ही विविध प्रकारांनी मानवी जीवनाच्या सर्व अंगांना व्यापून असलेली गोष्ट असल्याने तिच्याकडे पाहण्याच्या विविध रीती आणि दृष्टिकोन संभवतात. साहजिकच तिच्या व्याख्याही निरनिराळ्या प्रकारे केल्या गेल्या आहेत.
मानवी मुखयंत्रणेतून निर्माण झालेली ध्वनिचिन्हांनीयुक्त असलेली यादृच्छिक संकेतव्यवस्था म्हणजे 'भाषा'होय.
=== भाषेचे स्वरूप ===
वरील व्याख्येनुसार भाषा ही संकेतव्यवस्था असते, असे आपण पाहिले. याचा अर्थ आशय व्यक्त करण्यासाठी भाषेमध्ये काही ठरावीक खुणा वापरल्या जातात.जेव्हा भाषावैज्ञानिकांनी मानवी भाषांचा विचार केला, तेव्हा त्यांना या खुणा प्रामुख्याने ध्वनिरचनांच्या स्वरूपात आढळल्या. सुट्या ध्वनींच्या माध्यमातून नव्हे, तर त्यांच्या रचना करूनच अर्थ व्यक्त होत असतो. त्याचे कारण असे की माणूस व्यावहारिकदृष्ट्या वेगळे ओळखू येणारे किती ध्वनी उपयोगात आणू शकतो, याला मर्यादा आहेत. त्याला व्यक्त करायचे असणारे अर्थ मात्र अमर्याद आहेत. त्यामुळे मोजक्या ध्वनींच्या अनेक रचना करण्याचे तंत्र मानवी भाषेने विकसित केले असे म्हणता येईल. तसेच रेडिओ किंवा दुूरदर्शनचा संच बाहेरून बघितला तर खूपच सुबक आणि आकर्षक तारांच्या दिसतो. पण मागच्या बाजूने तो उघडला की त्याच्यात वेगवेगळ्या खूपच गुंतागुंतीच्या रचना केलेल्या आहेत असे दिसते. भाषेचे स्वरूप असेच गुंतागुंतीचे असते. प्रत्येकाला स्वतःची भाषा येत असल्यामुळे ती खूप सोपी आहे असे वाटत असते. पण कोणत्याही भाषेचे स्वरूप आपण समजावून घ्यायला लागलो की तिच्यात दूरदर्शन संचाप्रमाणे खूपच गुंतागुंतीच्या रचना आहेत असे लक्षात येते.<ref>{{स्रोत पुस्तक|title=भाषाविज्ञान परिचय|last=मालशे|first=डॉ. स गं|publisher=संजय प्रकाशन|year=25 डिसेंबर 1987|isbn=|location=पुणे|pages=10}}</ref>
=== भाषेचे प्रकार ===
<references />भाषा ही संज्ञा विविध अर्थांनी वापरली जात असल्याने तिचे असे प्रकार करताना कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे लक्षात घ्यावे लागते. स्वाभाविक, नैसर्गिक, कृत्रिम, सांकेतिक
भाषा आणि संवाद.
== भाषा उत्क्रांती ==
अतिप्राचीन काळी [[मनुष्य|मनुष्यप्राण्याच्या]] [[शरीर|शरीरातल्या]] इतर संस्थांसमवेत [[मज्जासंस्था]], [[श्रवणसंस्था]], [[कंठ]], [[ओठ]], [[जीभ]], [[दात]], [[नाक]] ह्या [[अवयव|अवयवांची]] अतिआश्चर्यजनक [[उत्क्रांती]] झाली, आणि त्यायोगे [[तोंड|तोंडाने]] तऱ्हेतऱ्हेचे [[आवाज (ध्वनी)]] करणे आणि दुसऱ्या प्राण्यांनी/[[मनुष्य|मनुष्यांनी]] केलेले [[आवाज (ध्वनी)]] [[ऐकणे]] ह्या गोष्टी [[मनुष्य|मनुष्यप्राण्याला]] शक्य झाल्या. त्या [[उत्क्रांती|उत्क्रांतीच्या]] आणखी पलीकडे माणसाच्या [[मेंदू|मेंदूची]] [[उत्क्रांती]] अशी की विशिष्ट [[आवाज (ध्वनी)|आवाजांना]] विशिष्ट [[मूर्त]]/[[अमूर्त]] गोष्टींची [[प्रतीक|प्रतीके]] करण्याची कल्पना माणसाला सुचली. त्यानंतरचा माणसाच्या [[बुद्धी|बुद्धीचा]] टप्पा म्हणजे वेगवेगळ्या [[मूर्त]]/[[अमूर्त]] गोष्टींची [[प्रतीक|प्रतीके]] ठरलेल्या [[शब्द|शब्दांना]] विशिष्ट रित्या [[वाक्य|वाक्यांच्या]] साखळ्यांमधे बांधून सभोवतीच्या माणसांशी [[विचार|विचारांची]] देवाणघेवाण करण्याची माणसाला सुचलेली कल्पना. मुख्य म्हणजे विशिष्ट [[आवाज (ध्वनी)|आवाजांच्या]] साखळ्यांच्या [[प्रतीक|प्रतीकांद्वारे]] [[विचार|विचारांची]] देवाणघेवाण करण्याकरता माणसांच्या "टोळ्यां"मधे प्रतीकांसंबंधात [[सर्वसंमत|सर्वसंमतता]] अनिवार्यतः असावी लागणार होती आणि असावी लागते.
वर म्हटलेली "टोळ्यां"मधली [[शब्द]] आणि भाषेचे [[व्याकरण]] ह्यांबाबतची [[सर्वसंमत|सर्वसंमतता]] गरजेपायी हळूहळू कशी तयार झाली असावी ही कल्पना खूप मनोरंजक आहे. कारण कुठल्याही "टोळी"मधली ती [[सर्वसंमत|सर्वसंमतता]] कुठल्याही काळी टोळीतल्या [[अग्रणी|अग्रणींच्या]] [[सभा]] भरवून टोळ्यांनी ठरवल्या नव्हत्या! कालौघात वेगवेगळ्या भाषांमधले [[व्याकरण]] हळूहळू ठरत गेले, वेगवेगळे [[शब्द]] प्रचारात आले, काही [[शब्द|शब्दांचे]] [[अर्थ]] बदलले, काही प्रचलित [[शब्द]] अप्रचलित झाले. भाषांमधले [[शब्द]] आणि [[व्याकरण|व्याकरणसुद्धा]], दोन्ही गोष्टी कालौघात अनिवार्यतः हळूहळू बदलत असतात.
=== मराठी भाषा उत्क्रांती ===
उदाहरणार्थ [[शिवाजी महाराजांनी]] बाळाजी आवजी चिटणीसांना लिहून घेण्याकरता कथन केलेल्या एका पत्राच्या सुरुवातीतली भाषा अशी :
{{वचन|
"मशरूल अनाम जुमलेदारांनी व हवालदारांनी व कारकुनांनी दिमत पायगो मुक्काम मौजे दलवटणे ता॥ चिपळूण मामले दाभोळ प्रति राजश्री शिवाजी राजे. सु॥ अबी सबैन व अलफ. कसबे चिपळूणीं साहेबी लष्कराची विल्हे केली आणि याउपरी घाटावर कटक जावें ऐसा मान नाही..."|शिवाजी महाराज}}
त्याउलट शिवाजी महाराजांच्या आधी तब्बल चारशे वर्षे आयुष्य कंठून गेलेल्या संत जनाबाईंच्या नावे जे सुमारे ३०० अभंग प्रसिद्ध आहेत त्या सगळ्या अभंगांमधली भाषा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे हे मोठे कोडे आहे. उदाहरणार्थ [[संत जनाबाईं|संत जनाबाईंच्या]] नावे प्रसिद्ध असलेला एक [[अभंग]] असा:
{{वचन|
"उदक भरलें नेत्रीं । पुशितसे आपुले पदरीं ॥<br />
जीवीच्या जीवना । श्रमूं नको नारायणा ॥<br />
प्रेमें दाटलीसे कंठीं । गळां घातलीसे मिठी ॥<br />
नको कष्टी होऊं देवा । जनी दासी रे केशवा ॥"|संत जनाबाईं}}
[[चोखा मेळा]],[[नामदेव]], वगैरे इतर प्राचीन संतांच्या नावे प्रसिद्ध असलेल्या अभंगांमधली भाषासुद्धा अगदी सध्याच्या मराठीसारखी आहे. [[संत ज्ञानेश्वर]],[[संत नामदेव]], आणि [[संत जनाबाई]] हे तिघेही समकालीन होते. असे असून फक्त [[ज्ञानेश्वरी|ज्ञानेश्वरीतली]] भाषा जुन्या साच्यातली ([[प्राकृत]]) आहे.
== लिपी उत्क्रांती ==
काही भाषा फक्त "[[बोलभाषा]]" आहेत, म्हणजे बोललेल्या विचारांच्या [[शब्दप्रतीक|शब्दप्रतीकांशी]] सुसंगत अशी [[लेखी चिह्न|लेखी चिह्ने]]/[[प्रतीक|प्रतीके]] त्या भाषांमधे नाहीत. [[शब्दप्रतीक|शब्दप्रतीकांशी]] सुसंगत [[लेखी चिह्न|लेखी चिह्ने]]/[[प्रतीक|प्रतीके]]--म्हणजे भाषांच्या [[लिपी|लिप्या]]-- तयार करण्याची कल्पना पुरातन काळी कोणत्या तरी कल्पक माणसाला ज्या दिवशी प्रथम सुचली तो दिवस चाक तयार करण्याची कल्पना माणसाला सुचलेल्या दिवसाइतकाच महत्त्वाचा खास आहे. अर्थात आपले विचार शाश्वतरीत्या प्रकट करून ठेवण्याकरता माणसाला खूप मर्यादी अशी [[चित्रलिपी]] प्रथम सुचली होती.
आपल्या परिचयाच्या देवनागरी लिपीमध्ये सुट्या सुट्या ध्वनींचे लेखन करण्याची पद्धत आहे.
=== संदिग्ध भाषा, विनोद ===
भाषांमधल्या शब्दप्रतीकांसंबंधात वेगवेगळ्या समाजांमधे बरीच सर्वसंमतता असते हे खरे, पण बऱ्याच वेळा समाजातल्या वेगवेगळ्या माणसांच्या मनात काहीकाही शब्दांचा वेगवेगळा "अर्थ" -प्रतीक-- असतो. ही वस्तुस्थिती काही वेळा खूप अनर्थ निर्माण करू शकते, त्याचे कारण एकमेकांशी बोलणाऱ्या दोन्ही माणसांना त्या वस्तुस्थितीची सुतराम कल्पना नसते. दुसऱ्याशी बोलताना कुठल्या तरी शब्दासंबंधी त्या वस्तुस्थितीची पुसट कल्पना जर एकाद्याच्या मनात डोकावली तरच त्याबाबत स्पष्टीकरण होऊन त्या दोघा माणासांच्या विचारांच्या देवाणघेवाणीत लहानमोठा अनर्थ टळू शकतो. उलट काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी आपल्या वक्तव्यात काहीकाही सन्दिग्ध शब्द ते ऐकणाऱ्यांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून वापरत असतात!
काही शब्दांचे सूचितार्थ वेगवेगळ्या माणसांच्या मनात भिन्न असतात ही एक गोष्ट; त्याच्या जोडीला कितीतरी शब्दांना अगदी भिन्न असे तीन-पाच-दहा-पंधरा सर्वसंमत अर्थ असतात. ह्या गोष्टीचा उपयोग करून—शब्दश्लेष किंवा अर्थश्लेष योजून—विनोद निर्माण करण्याची कल्पना जगातल्या सगळ्या समाजांमधे शेकडो वर्षे अस्तित्वात आहे. त्या विनोदांमधली अनपेक्षितता श्रोत्यांचे/वाचकांचे मनोरंजन करण्याला कारणीभूत होत असते. तशा तऱ्हेचे विनोद करून मूळ गंभीर विषयाला पार बगल देण्याचे कामही काही वेळा विशेषतः राजकारणी मंडळी करत असतात.
=== नावात काय आहे? ===
* This section looks like "Original Research" needs Wikification
तात्त्विक दृष्ट्या कोणत्याही भाषेतले शब्द ही केवळ कशीना कशी सर्वसंमत झालेली प्रतीके आहेत. तेव्हा "नावात काय आहे? ज्या गोष्टीला आपण 'गुलाब' म्हणतो तिला आपण दुसरे कोणतेही नाव दिले --किंवा वाच्यार्थाने नाव 'ठेवले'-- तरी ती आपणा माणसाना सुगंधाची अनुभूती तितकीच सुखद देणार" अशा साधारण भाषांतराचे एक वाक्य शेक्सपिअर ह्या इंग्रजी श्रेष्ठ लेखकाने "रोमिओ ऍंड जूलिएट" ह्या आपल्या नाटकातल्या दुसऱ्या अंकात जूलिएटच्या तोंडी घातले आहे. पण ते विधान करणाऱ्या जूलिएटला माणसाच्या मनोरचनेचे संबंधित ज्ञान उघडपणे बरेच कमी होते. पूर्वी प्रचारात असलेल्या कुठल्याही अप्रिय गोष्टीच्या संज्ञेशी काही संबंध किंवा उच्चाराचे साम्य असलेली किंवा कानाला कर्कश भासणाऱ्या अक्षरक्रमाची एकादी संज्ञा जर कोणी कुठल्या गोष्टीला नव्याने दिली तर ती संज्ञा समाजात हळूहळू सर्वसंमत होण्याची शक्यता माणसाच्या मनोरचनेपायी सुतराम नाही. "'गु', 'ला', आणि 'ब' ह्या तीन क्रमवार अक्षरांनी मराठीभाषिकात सर्वसंमत झालेली संज्ञा असलेल्या गोष्टीला जर कोणी "ठुळाफ" किंवा "ठठठ" अशी वैकल्पिक संज्ञा सुचवली तर ती कोणी वापरेल का?" अशा आशयाचा जूलिएटला लगेच विचारलेला इंग्रजीतला प्रश्न शेक्सपियरने रोमिओच्या तोंडी घालायला हवा होता. पण नाटकातल्या त्या प्रसंगी जूलिएट आणि रोमिओ हे दोघेही मदनवशावस्थेत रममाण होते!
=== भाषा प्रभाव ===
आपली [[मातृभाषा]] ही एकच भाषा माणसाला अवगत असली तर विशेषतः त्या परिस्थितीत त्या कुठल्याही मातृभाषेचे [[व्याकरण]] आणि तिच्यातल्या [[शब्दभांडार|शब्दभांडाराची]] जी काही असेल ती मर्यादा, ह्या दोन्ही बाबींचा माणसाच्या विचारशक्तीवर, वैचारिक देवाणघेवाणीवर, आणि मग आयुष्याच्या एकूण अनुभवावर अगदी मोठा प्रभाव असतो. कुठल्याही भाषेतले [[शब्दभांडार]] जितके व्यापक तितकी ती भाषा नेमाने वापरणाऱ्या माणसाची विचारक्षमता अधिक असण्याची शक्यता जास्त. (अर्थात माणसाने आपल्या भाषेच्या संपन्नतेचा फायदा मुळात घेतला पाहिजे हे उघड आहे.) [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] भाषेतले शब्दभांडार जगातल्या सर्व भाषांमधे सर्वांत अधिक व्यापक असल्याचे तज्ञ मानतात. असे असूनही माणसांच्या आयुष्यात ज्या 'अनंत" सूक्ष्मरीत्या भिन्न घटना घडत असतात त्यांचे शब्दांनी नीट वर्णन करायला इंग्रजी भाषेतलीही [[नाम|नामे]], [[क्रियापद|क्रियापदे]], [[विशेषणे]], आणि [[क्रियाविशेषण|क्रियाविशेषणे]] तोकडी ठरतात. मग माणसे नाइलाजाने "किंचित", "जराशी", "काही वेळा" अशा तऱ्हेची [[विशेषणे]]/[[क्रियाविशेषण|क्रियाविशेषणे]] विशेषणांना/क्रियाविशेषणांना जोडून वेळ भागवून नेत असतात.
भाषांच्या वर लिहिलेल्या वेगवेगळ्या मर्यादा अस्तित्वात असूनही आपण माणसे इतके विचार आणि इतरांशी विचारांच्या इतक्या देवाणीघेवाणी करू शकतो हे एक खूप मोठे आश्चर्य आहे.
आजच्या जगात लोक ६,८००हून अधिक भाषांद्वारे आणि ४१,०००हून अधिक बोलीभाषांद्वारे विचारांची देवाणघेवाण होते.{{संदर्भ हवा}}
=== परिशिष्टे ===
# कोणत्याही समाजात जन्मलेली मुले, मातृभाषेतल्या [[चेंडू|चेंडूसारख्या]] शेकडो [[मूर्त]] गोष्टींच्या, "[[चेंडू]]" वगैरे [[संज्ञा|संज्ञाच]] नव्हे तर [[पाहणे]], [[विचार]] करणे ह्यांसारख्या शेकडो [[अमूर्त]] गोष्टीं निदर्शविणारे "[[पाहणे]]", "[[विचार]] करणे" वगैरे [[शब्द]] किंवा [[शब्दसमुच्चय]]; मातृभाषेचे गुंतागुंतीचे [[व्याकरण]]; मातृभाषेतले [[वाक्प्रचार]]/[[म्हणी]]; आणि शब्दांचे अचूक उच्चार ह्या सगळ्या गोष्टी, अवतीभोवतीच्या मोठ्या माणसांची [[बोली]] ऐकत राहून हळूहळू विनासायास आत्मसात करू शकतात. ह्या बाबीत प्रकट होणारी मनुष्यप्राण्याच्या मेंदूची [[उत्क्रांती]] हे निसर्गातले एक निःसंशय महदाश्चर्य आहे.
कुठलीही [[परकी भाषा]] मोठेपणी बोलायला शिकले असता ती [[मातृभाषा]] असलेल्या लोकांप्रमाणे "अचूक" उच्चार करून बोलणे मोठ्या माणसांना बहुतेक कधीच जमत नाही, उलट लहान मुलांना ती गोष्ट सहज जमत असते हे माणसाच्या [[मेंदू|मेंदूचे]] गंमतीचे वैशिष्ट्य आहे.
# [[मराठी]]ची ([[देवनागरी]]) [[लिपी]] बरीचशी [[उच्च्चारानुसारी]] (phonetic) आहे; म्हणजे [[मराठी शब्दोच्चार]] आणि [[लिखाण]] ह्यांच्यात नाते पुष्कळच असंदिग्ध आहे.त्यामुळे [[मराठी भाषा|मराठी]] (आणि [[संस्कृत भाषा|संस्कृत]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[गुजराती भाषा|गुजराती]]) लिखाण शिकताना [[इंग्लिश भाषा|इंग्रजीप्रमाणे]] शब्दांमधला [[अक्षरक्रम]] (spelling) शिकावा लागत नाही.
मूल काही महिन्यांचे असते तेव्हापासून एका विशिष्ट प्रकारच्या ध्वनीला ठरावीक प्रकारचा प्रतिसाद देऊ लागते असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा अनुभव असावा. जेवढा सराव जास्त तेवढा विविध भाषा त्याला अवगत होतात. कानावर पडलेले शब्द तो बोलण्याचा सराव करतो.
==भाषाविषयक मराठी पुस्तके==
* आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन (मिलिंद मालशे)
* भाषा आणि भाषाविज्ञान (डॉ. [[रमेश धोंगडे]])
* भाषा व भाषाशास्त्र (श्री. न. गजेंद्रगडकर)
* भाषा आपली सर्वांचीच ([[अविनाश बिनीवाले]])
* भाषा: इतिहास आणि भूगोल ([[ना.गो. कालेलकर]])
* भाषाचिंतन (डाॅ. [[केशव सखाराम देशमुख]])
* भाषा - विचार आणि मराठी भाषा (गं. ब. ग्रामोपाध्ये)
* भाषा : स्वरूप, सामर्थ्य व सौंदर्य (वा. के. लेले)
* वैखरी : भाषा आणि भाषा व्यवहार (डॉ. [[अशोक केळकर]])
==हे सुद्धा पहा==
* [[जगातील भाषांची यादी]]
== संदर्भ ==
* आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धान्त आणि उपयोजन; मिलिंद मालशे.
* https://marathivishwakosh.maharashtra.gov.in/khandas/khand12/index.php/23-2015-01-14-06-25-27/10073-2012-07-19-04-41-56?showall=&limitstart=
* [http://www.manogat.com/node/7192 भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग १]
* [http://www.manogat.com/node/7212 भाषाविकास - एक जीवशास्त्रीय आढावा- भाग २]
* [http://www.manogat.com/node/7213 भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ३]
* [http://www.manogat.com/node/7214 भाषाविकास- एक जीवशास्त्रीय आढावा- भाग ४ (समाप्त)]
[[वर्ग:भाषा|*]]
[[वर्ग:मराठी व्याकरण]]
taco5adeszyegr7lgrmvte2dteloyfw
मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
0
32267
2702505
2698458
2026-08-14T17:17:22Z
~2026-41910-22
185743
/* १५ डबा */
2702505
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai_CST_inside.jpg|250 px|इवलेसे| मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.]]
[[चित्र:Mumbai Train.JPG|250 px|इवलेसे|नव्या लोकल गाड्या]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे मध्य मार्ग नकाशा}}
'''मध्य''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग [[ठाणे]], [[डोंबिवली]], [[कल्याण]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. [[कल्याण]] येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा [[कसारा रेल्वे स्थानक|कसाऱ्यामार्गे]] [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] तर आग्नेय फाटा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावतो.
[[दादर रेल्वे स्थानक|दादर]], [[परळ रेल्वे स्थानक]] आणि [[माटुंगा रेल्वे स्थानक|माटुंगा]] येथे मध्य आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मशीद रेल्वे स्थानक|मशीद]], [[सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक|सँडहर्स्ट रोड]] आणि [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] ह्या स्थानकांवरून [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्गाद्वारे]] प्रवासाची सोय उपलब्ध आहे. [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] येथून [[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]] तसेच [[दिवा जंक्शन रेल्वे स्थानक|दिवा]] आणि [[कोपर रेल्वे स्थानक|कोपर]] येथे [[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]ची जोड आहे. [[नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक|नेरळ]]वरून [[माथेरान डोंगरी रेल्वे]]सुद्धा उपलब्ध आहे.
==स्थानके==
(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)
===मुख्य मार्ग===
{| class="wikitable" style="text-align:center"
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
! style="width:5%;" |जोडमार्ग
|-
|१||'''[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]'''||CSMT / ST||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|२||{{rws|मशीद}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|३||{{rws|सँडहर्स्ट रोड}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|४||'''{{rws|भायखळा}}'''||BY||
|-
|५||{{rws|चिंचपोकळी}}||||
|-
|६||{{rws|करी रोड}}||||
|-
|७||'''{{rws|परळ}}'''||PR||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|८||'''{{rws|दादर}}'''||D||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|९||{{rws|माटुंगा}}||||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|१०||{{rws|शीव}}||||
|-
|११||'''{{rws|कुर्ला}}'''||C||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|१२||{{rws|विद्याविहार}}||||
|-
|१३||'''{{rws|घाटकोपर}}'''||G||
|-
|१४||'''{{rws|विक्रोळी}}'''||||
|-
|१५||{{rws|कांजुर मार्ग}}||||
|-
|१६||'''{{rws|भांडुप}}'''||||
|-
|१७||{{rws|नाहूर}}||||
|-
|१८||'''{{rws|मुलुंड}}'''||||
|-
|१९||'''{{rws|ठाणे}}'''||T||[[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]]
|-
|२०||{{rws|कळवा}}||||
|-
|२१||{{rws|मुंब्रा}}||||
|-
|२२||'''{{rws|दिवा जंक्शन}}'''||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२३||{{rws|कोपर}}||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२४||'''{{rws|डोंबिवली}}'''||DI||
|-
|२५||{{rws|ठाकुर्ली}}||||
|-
|२६||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''||K||
|}
===मुख्य मार्ग फाटे===
{| class="wikitable" style="text-align:center;width=auto;"
|+आग्नेय उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|विठ्ठलवाडी}}||
|-
|३||{{rws|उल्हासनगर}}||
|-
|४||'''{{rws|अंबरनाथ}}'''|| A
|-
|५||'''{{rws|बदलापूर}}'''|| BL
|-
|६||{{rws|वांगणी}}||
|-
|७||{{rws|शेलू}}||
|-
|८||'''{{rws|नेरळ जंक्शन}}'''||
|-
|९||{{rws|भिवपुरी रोड}}||
|-
|१०||'''{{rws|कर्जत}}'''|| S
|-
|११||{{rws|पळसधरी}}||
|-
|१२||{{rws|केळवली}}||
|-
|१३||{{rws|डोळवली}}||
|-
|१४||{{rws|लौजी}}||
|-
|१५||'''{{rws|खोपोली}}'''|| KP
|}
{| class="wikitable" style="text-align:center"
|+ईशान्य उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|शहाड}}||
|-
|३||{{rws|आंबिवली}}||
|-
|४||'''{{rws|टिटवाळा}}'''|| TL
|-
|५||{{rws|खडावली}}||
|-
|६||{{rws|वाशिंद}}||
|-
|७||'''{{rws|आसनगाव}}'''|| AN
|-
|८||{{rws|आटगाव}}||
|-
|९||{{rws|तानशेत}}||
|-
|१०||{{rws|खर्डी}}||
|-
|११||{{rws|उंबरमाळी}}||
|-
|१२||'''{{rws|कसारा}}'''|| N
|}
== १२ डबा अर्धजलद ==
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || रेल्वे कर्मचारी || ५:१४ || कल्याण || ६:४१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा
|-
| rowspan="2"| २ || ९५७०६ || ७:२६ || कल्याण || ८:३० || दादर
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला
|-
| rowspan="2"| ३ || ९५७०८ || ७:४२ || कल्याण || ९:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ४ || ९५८०४ || ८:१४ || डोंबिवली || ९:२१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ५ || ९५७१० || ८:१४ || कल्याण || ९:३० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ६ || ९५७१६ || ८:१८ || कसारा || १०:५० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ७ || ९५७१८ || ८:४६ || कल्याण || १०:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ८ || ९५६०४ || ९:०२ || कल्याण || १०:२० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ९ || ९५४०८ || ९:०४ || टिटवाळा || १०:३४ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| १० || ९५७२२ || ९:४३ || कल्याण || ११:०० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ११ || ९५७४४ || १८:२५ || कल्याण || १९:४० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कसारा / आसनगाव / टिटवाळा / कल्याण / डोंबिवली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || ९५६०९ || १०:५८ || छशिमट || १२:२९ || टिटवाळा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| २ || रेल्वे कर्मचारी || १५:५२ || छशिमट || १७:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ३ || ९५४१५ || १६:५० || छशिमट || १९:१८ || कसारा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ४ || ९५७२७ || १७:२५ || छशिमट || १८:४२ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ५ || ९५८०३ || १७:३७ || छशिमट || १८:४३ || डोंबिवली
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ६ || ९५७२९ || १८:०१ || दादर || १९:०१ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ७ || ९५७३१ || १८:०३ || छशिमट || १९:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ८ || ९५७३५ || १८:५० || छशिमट || २०:०८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ९ || ९५७३७ || १९:१३ || दादर || २०:१६ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १० || ९५५१७ || २०:०० || छशिमट || २१:५२ || आसनगाव
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|}
== १५ डबा ==
{| class="wikitable sortable"
|+फेऱ्या आणि सुरुवात
|-
| style="background:aqua"|१६
|१५ ऑक्टोबर २०१२
|-
| style="background:red"|६
|४ मार्च २०१९
|-
| style="background:skyblue"|१०
|२० जुलै २०२६
|-
| style="background:teal"|१४
|१५ ऑगस्ट २०२६
|-
| style="background:lightgreen"|८
|१५ ऑगस्ट २०२६
|-
|एकूण
|३२ फेऱ्या
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:red"
| rowspan="2"| १ || ९५८०२ || ६:१४ || डोंबिवली || ७:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २ || ९५७०४ || ७:१८ || कल्याण || ८:२६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ३ || ९५३०६ || ७:५१ || अंबरनाथ || ९:०९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:red"
| rowspan="2"| ४ || ९५७१२ || ८:३३ || कल्याण || ९:३७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ५ || ९५७२० || ९:४७ || कल्याण || १०:४० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५९१२ || १०:४६ || ठाणे || ११:२९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ७ || ९६३१२ || ११:०३ || अंबरनाथ || १२:२१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ८ || ९५७२८ || ११:४६ || कल्याण || १२:४८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ९ || ९५७३० || १३:३६ || कल्याण || १४:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १० || ९५७३२ || १४:०२ || कल्याण || १५:०८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ११ || ९५७३४ || १६:२८ || कल्याण || १७:२० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १२ || ९५२३० || १६:४७ || बदलापूर || १८:१० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १३ || ९५७४२ || १८:२२ || कल्याण || १९:२५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १४ || ९५१४२ || २०:३८ || कर्जत || २२:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १५ || ९५७४६ || २०:४१ || कल्याण || २१:३० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १६ || ९५७४८ || २३:१५ || कल्याण || ००:२२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / डोंबिवली / कल्याण / अंबरनाथ / बदलापूर / कर्जत कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १ || ९५७०३ || ६:०६ || छशिमट || ७:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५७०५ || ७:२२ || छशिमट || ८:२५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ३ || ९५७०९ || ८:३६ || छशिमट || ९:४० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ४ || ९५३०५ || ९:१५ || छशिमट || १०:३४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ५ || ९५९०७ || ९:४२ || छशिमट || १०:२४ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ६ || ९५७१५ || १०:४५ || दादर || ११:३६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| ७ || ९५८०१ || ११:३७ || छशिमट || १२:३२ || डोंबिवली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ८ || ९५७१७ || १२:२६ || छशिमट || १३:३० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ९ || ९५७१९ || १२:५३ || छशिमट || १३:५७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १० || ९५२३१ || १५:०३ || छशिमट || १६:२७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ११ || ९५७२१ || १५:१४ || छशिमट || १६:२० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १२ || ९५७२५ || १७:३० || दादर || १८:१८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १३ || ९५१२९ || १८:२१ || छशिमट || २०:१३ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १४ || ९५७३९ || १९:२९ || छशिमट || २०:३२ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १५ || ९५७४३ || २२:१८ || दादर || २३:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १६ || ९६३४१ || २३:०८ || छशिमट || ००:३० || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|}
== वातानुकूलित ==
{| class="wikitable sortable"
! फेऱ्या !! वार !! सुरुवात
|-
| style="background:yellow"|१२
|सोम-शनि
|१७ डिसेंबर २०२०
|-
| style="background:orange"|१६
|दररोज
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:gray"|१३
|सोम-शनि
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:crimson"|१३
|सोम-शनि
|१४ मे २०२२
|-
| style="background:pink"|१२
|सोम-शनि
|६ नोव्हेंबर २०२३
|-
| style="background:violet"|१४
|सोम-शुक्र
|१६ एप्रिल २०२५
|-
| style="background:green"|१२
|सोम-शनि
|२९ जून २०२६
|-
|९२
|एकूण
|
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| १ || ९७६०४ || ४:४६ || कुर्ला || ५:१६ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| २ || ९७३१० || ५:२४ || ठाणे || ६:२१ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३ || ९५७०२ || ६:३२ || कल्याण || ७:३९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४ || ९६६१२ || ६:४६ || टिटवाळा || ८:३१ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ५ || ९७३२९ || ७:०४ || ठाणे || ८:०० || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ६ || ९७०२२ || ७:१५ || कल्याण || ८:४५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ७ || ९७०२६ || ७:३४ || कल्याण || ९:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ८ || ९५९०४ || ८:०५ || ठाणे || ८:५० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| ९ || ९६६१८ || ८:३३ || टिटवाळा || १०:१८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १० || ९५७१४ || ८:५४ || कल्याण || ९:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| rowspan="2"| ११ || ९५९०८ || ९:०३ || ठाणे || ९:४७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| १२ || ९७५०२ || ९:१६ || घाटकोपर || ९:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १३ || ९५७२४ || १०:०२ || कल्याण || १०:५२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| १४ || ९७०४८ || १०:२५ || कल्याण || ११:५४ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| rowspan="2"| १५ || ९५२१० || १०:४२ || बदलापूर || १२:१२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| १६ || ९६३१४ || ११:१७ || अंबरनाथ || १३:०२ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १७ || ९५७२६ || ११:२२ || कल्याण || १२:१५ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:yellow"
| १८ || ९७२१८ || ११:४८ || डोंबिवली || १३:१० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १९ || ९५२१४ || १२:२७ || बदलापूर || १३:३८ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:violet"
| २० || ९७३६६ || १३:२८ || ठाणे || १४:२५ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २१ || ९५२१८ || १३:४८ || बदलापूर || १४:५९ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| २२ || ९६३२४ || १४:०० || अंबरनाथ || १५:४७ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| २३ || ९७३७० || १४:२२ || ठाणे || १५:२० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २४ || ९५९१४ || १५:०३ || ठाणे || १५:४५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २५ || ९५३२४ || १५:१२ || अंबरनाथ || १६:३१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:violet"
| २६ || ९७३७८ || १५:३६ || ठाणे || १६:३४ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| २७ || ९७६१८ || १६:३४ || कुर्ला || १७:०८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २८ || ९५६१० || १६:४७ || टिटवाळा || १८:०६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| २९ || ९७२३६ || १६:५५ || डोंबिवली || १८:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३० || ९५७३८ || १७:२७ || कल्याण || १८:३० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:pink"
| ३१ || ९७२४० || १७:३२ || डोंबिवली || १८:३८ || परळ || मंदगती
|- style="background:violet"
| ३२ || ९७४०२ || १७:४१ || ठाणे || १८:४० || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ३३ || ९७४०८ || १८:१६ || ठाणे || १९:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३४ || ९५३३६ || १८:३० || अंबरनाथ || १९:३२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:orange"
| ३५ || ९७४१६ || १८:५७ || ठाणे || १९:५५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ३६ || ९७४२४ || १९:४९ || ठाणे || २०:४८ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ३७ || ९७२५२ || १९:५० || डोंबिवली || २१:१२ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| ३८ || ९७१५२ || १९:५६ || कल्याण || २१:२८ || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ३९ || ९७१५४ || २०:१० || कल्याण || २१:२५ || परळ || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ४० || ९५३४२ || २०:५० || अंबरनाथ || २२:०७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४१ || ९७१६४ || २१:०४ || कल्याण || २२:०३ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| ४२ || ९७१६८ || २१:३६ || कल्याण || २३:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ४३ || ९७६३० || २२:२२ || कुर्ला || २२:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ४४ || ९७१७६ || २२:५६ || कल्याण || २३:५५ || कुर्ला || मंदगती
|- style="background:pink"
| ४५ || ९७१७८ || २३:०४ || कल्याण || २३:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:violet"
| ४६ || ९६२२८ || २३:०४ || बदलापूर || ०:२६ || कुर्ला || मंदगती
|- style="background:crimson"
| ४७ || ९७१८० || २३:१९ || कल्याण || २३:५० || ठाणे || मंदगती
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कुर्ला / घाटकोपर / ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| rowspan="2"| १ || ९५७०१ || ५:२० || छशिमट || ६:२४ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:green"
| २ || ९६६०३ || ५:३५ || ठाणे || ६:२३ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:pink"
| ३ || ९७००९ || ६:०५ || विद्याविहार || ७:०४ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ४ || ९७०१३ || ६:२६ || विद्याविहार || ७:२५ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| ५ || ९६६११ || ६:३० || छशिमट || ८:१५ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ६ || ९५७०७ || ७:४३ || छशिमट || ८:४६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:gray"
| rowspan="2"| ७ || ९५९०१ || ८:०४ || छशिमट || ८:४६ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
|- style="background:green"
| ८ || ९७५०१ || ८:३७ || छशिमट || ९:१२ || घाटकोपर || मंदगती
|- style="background:pink"
| ९ || ९७०४१ || ८:४९ || छशिमट || १०:१८ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १० || ९५७११ || ८:५६ || छशिमट || ९:५८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| rowspan="2"| ११ || ९५२०९ || ९:०९ || छशिमट || १०:३२ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| rowspan="2"| १२ || ९५३०७ || ९:५१ || छशिमट || ११:०८ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:green"
| १३ || ९७६१५ || १०:०० || छशिमट || १०:२८ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १४ || ९५७१३ || १०:०४ || छशिमट || ११:०७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:yellow"
| १५ || ९७२१७ || १०:२२ || छशिमट || ११:४० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १६ || ९५२२१ || ११:०८ || दादर || १२:२१ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| १७ || ९६३१३ || ११:५८ || छशिमट || १३:४४ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:violet"
| १८ || ९७३५९ || १२:२४ || छशिमट || १३:२० || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १९ || ९५२२५ || १२:३० || दादर || १३:३९ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| २० || ९७३६३ || १३:०६ || छशिमट || १४:०६ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| २१ || ९६३१७ || १३:१५ || छशिमट || १५:०२ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २२ || ९५९०९ || १४:२१ || दादर || १४:४७ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर
|- style="background:violet"
| २३ || ९७३६९ || १४:२९ || छशिमट || १५:२५ || ठाणे || मंदगती
|- style="background:gray"
| २४ || ९७२३५ || १५:२४ || छशिमट || १६:४३ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २५ || ९५६११ || १५:३३ || दादर || १६:३९ || टिटवाळा || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| २६ || ९७२३९ || १६:०० || छशिमट || १७:२० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २७ || ९५७२३ || १६:११ || छशिमट || १७:१९ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| २८ || ९७३८३ || १६:३८ || छशिमट || १७:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २९ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती
|- style="background:green"
| ३० || ९७३८९ || १७:१२ || छशिमट || १८:०८ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३१ || ९५९११ || १८:१० || छशिमट || १८:५२ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
|- style="background:gray"
| ३२ || ९७२५१ || १८:१८ || छशिमट || १९:३७ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३३ || ९५७३३ || १८:३६ || छशिमट || १९:४१ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:pink"
| ३४ || ९७१४९ || १८:४५ || परळ || १९:५८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३५ || ९७४०३ || १८:४५ || छशिमट || १९:४२ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ३६ || ९७१५७ || १९:१८ || छशिमट || २०:४९ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३७ || ९५३२९ || १९:३९ || दादर || २०:४४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:orange"
| ३८ || ९७१६३ || २०:०० || छशिमट || २१:२८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३९ || ९६२२१ || २१:०८ || छशिमट || २२:५६ || बदलापूर || मंदगती
|- style="background:gray"
| ४० || ९७१७३ || २१:१६ || छशिमट || २२:४५ || कल्याण || मंदगती
|- style="background:pink"
| ४१ || ९७१७५ || २१:३९ || परळ || २२:५३ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ४२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती
|- style="background:yellow"
| ४३ || ९७४२७ || २२:२० || छशिमट || २३:१५ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ४४ || ९७४३३ || २३:०० || छशिमट || २३:५७ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| ४५ || ९७४३५ || २३:१२ || छशिमट || ०:०७ || ठाणे || मंदगती
|}
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग]]
hb1fw2yjhszcakmvaj256ntx551yp50
2702508
2702505
2026-08-14T17:27:54Z
~2026-41910-22
185743
/* १५ डबा */
2702508
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai_CST_inside.jpg|250 px|इवलेसे| मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.]]
[[चित्र:Mumbai Train.JPG|250 px|इवलेसे|नव्या लोकल गाड्या]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे मध्य मार्ग नकाशा}}
'''मध्य''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग [[ठाणे]], [[डोंबिवली]], [[कल्याण]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. [[कल्याण]] येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा [[कसारा रेल्वे स्थानक|कसाऱ्यामार्गे]] [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] तर आग्नेय फाटा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावतो.
[[दादर रेल्वे स्थानक|दादर]], [[परळ रेल्वे स्थानक]] आणि [[माटुंगा रेल्वे स्थानक|माटुंगा]] येथे मध्य आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मशीद रेल्वे स्थानक|मशीद]], [[सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक|सँडहर्स्ट रोड]] आणि [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] ह्या स्थानकांवरून [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्गाद्वारे]] प्रवासाची सोय उपलब्ध आहे. [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] येथून [[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]] तसेच [[दिवा जंक्शन रेल्वे स्थानक|दिवा]] आणि [[कोपर रेल्वे स्थानक|कोपर]] येथे [[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]ची जोड आहे. [[नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक|नेरळ]]वरून [[माथेरान डोंगरी रेल्वे]]सुद्धा उपलब्ध आहे.
==स्थानके==
(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)
===मुख्य मार्ग===
{| class="wikitable" style="text-align:center"
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
! style="width:5%;" |जोडमार्ग
|-
|१||'''[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]'''||CSMT / ST||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|२||{{rws|मशीद}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|३||{{rws|सँडहर्स्ट रोड}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|४||'''{{rws|भायखळा}}'''||BY||
|-
|५||{{rws|चिंचपोकळी}}||||
|-
|६||{{rws|करी रोड}}||||
|-
|७||'''{{rws|परळ}}'''||PR||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|८||'''{{rws|दादर}}'''||D||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|९||{{rws|माटुंगा}}||||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|१०||{{rws|शीव}}||||
|-
|११||'''{{rws|कुर्ला}}'''||C||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|१२||{{rws|विद्याविहार}}||||
|-
|१३||'''{{rws|घाटकोपर}}'''||G||
|-
|१४||'''{{rws|विक्रोळी}}'''||||
|-
|१५||{{rws|कांजुर मार्ग}}||||
|-
|१६||'''{{rws|भांडुप}}'''||||
|-
|१७||{{rws|नाहूर}}||||
|-
|१८||'''{{rws|मुलुंड}}'''||||
|-
|१९||'''{{rws|ठाणे}}'''||T||[[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]]
|-
|२०||{{rws|कळवा}}||||
|-
|२१||{{rws|मुंब्रा}}||||
|-
|२२||'''{{rws|दिवा जंक्शन}}'''||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२३||{{rws|कोपर}}||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२४||'''{{rws|डोंबिवली}}'''||DI||
|-
|२५||{{rws|ठाकुर्ली}}||||
|-
|२६||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''||K||
|}
===मुख्य मार्ग फाटे===
{| class="wikitable" style="text-align:center;width=auto;"
|+आग्नेय उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|विठ्ठलवाडी}}||
|-
|३||{{rws|उल्हासनगर}}||
|-
|४||'''{{rws|अंबरनाथ}}'''|| A
|-
|५||'''{{rws|बदलापूर}}'''|| BL
|-
|६||{{rws|वांगणी}}||
|-
|७||{{rws|शेलू}}||
|-
|८||'''{{rws|नेरळ जंक्शन}}'''||
|-
|९||{{rws|भिवपुरी रोड}}||
|-
|१०||'''{{rws|कर्जत}}'''|| S
|-
|११||{{rws|पळसधरी}}||
|-
|१२||{{rws|केळवली}}||
|-
|१३||{{rws|डोळवली}}||
|-
|१४||{{rws|लौजी}}||
|-
|१५||'''{{rws|खोपोली}}'''|| KP
|}
{| class="wikitable" style="text-align:center"
|+ईशान्य उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|शहाड}}||
|-
|३||{{rws|आंबिवली}}||
|-
|४||'''{{rws|टिटवाळा}}'''|| TL
|-
|५||{{rws|खडावली}}||
|-
|६||{{rws|वाशिंद}}||
|-
|७||'''{{rws|आसनगाव}}'''|| AN
|-
|८||{{rws|आटगाव}}||
|-
|९||{{rws|तानशेत}}||
|-
|१०||{{rws|खर्डी}}||
|-
|११||{{rws|उंबरमाळी}}||
|-
|१२||'''{{rws|कसारा}}'''|| N
|}
== १२ डबा अर्धजलद ==
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || रेल्वे कर्मचारी || ५:१४ || कल्याण || ६:४१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा
|-
| rowspan="2"| २ || ९५७०६ || ७:२६ || कल्याण || ८:३० || दादर
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला
|-
| rowspan="2"| ३ || ९५७०८ || ७:४२ || कल्याण || ९:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ४ || ९५८०४ || ८:१४ || डोंबिवली || ९:२१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ५ || ९५७१० || ८:१४ || कल्याण || ९:३० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ६ || ९५७१६ || ८:१८ || कसारा || १०:५० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ७ || ९५७१८ || ८:४६ || कल्याण || १०:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ८ || ९५६०४ || ९:०२ || कल्याण || १०:२० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ९ || ९५४०८ || ९:०४ || टिटवाळा || १०:३४ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| १० || ९५७२२ || ९:४३ || कल्याण || ११:०० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ११ || ९५७४४ || १८:२५ || कल्याण || १९:४० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कसारा / आसनगाव / टिटवाळा / कल्याण / डोंबिवली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || ९५६०९ || १०:५८ || छशिमट || १२:२९ || टिटवाळा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| २ || रेल्वे कर्मचारी || १५:५२ || छशिमट || १७:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ३ || ९५४१५ || १६:५० || छशिमट || १९:१८ || कसारा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ४ || ९५७२७ || १७:२५ || छशिमट || १८:४२ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ५ || ९५८०३ || १७:३७ || छशिमट || १८:४३ || डोंबिवली
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ६ || ९५७२९ || १८:०१ || दादर || १९:०१ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ७ || ९५७३१ || १८:०३ || छशिमट || १९:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ८ || ९५७३५ || १८:५० || छशिमट || २०:०८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ९ || ९५७३७ || १९:१३ || दादर || २०:१६ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १० || ९५५१७ || २०:०० || छशिमट || २१:५२ || आसनगाव
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|}
== १५ डबा ==
{| class="wikitable sortable"
|+फेऱ्या आणि सुरुवात
|-
| style="background:aqua"|१६
|१५ ऑक्टोबर २०१२
|-
| style="background:red"|६
|४ मार्च २०१९
|-
| style="background:skyblue"|१०
|२० जुलै २०२६
|-
| style="background:teal"|१४
|१५ ऑगस्ट २०२६
|-
| style="background:lightgreen"|८
|१५ ऑगस्ट २०२६
|-
|एकूण
|५४ फेऱ्या
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कर्जत / दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:red"
| rowspan="2"| १ || ९५८०२ || ६:१४ || डोंबिवली || ७:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २ || ९५७०४ || ७:१८ || कल्याण || ८:२६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ३ || ९५३०६ || ७:५१ || अंबरनाथ || ९:०९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:red"
| rowspan="2"| ४ || ९५७१२ || ८:३३ || कल्याण || ९:३७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ५ || ९५७२० || ९:४७ || कल्याण || १०:४० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५९१२ || १०:४६ || ठाणे || ११:२९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ७ || ९६३१२ || ११:०३ || अंबरनाथ || १२:२१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ८ || ९५७२८ || ११:४६ || कल्याण || १२:४८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ९ || ९५७३० || १३:३६ || कल्याण || १४:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १० || ९५७३२ || १४:०२ || कल्याण || १५:०८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ११ || ९५७३४ || १६:२८ || कल्याण || १७:२० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १२ || ९५२३० || १६:४७ || बदलापूर || १८:१० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १३ || ९५७४२ || १८:२२ || कल्याण || १९:२५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १४ || ९५१४२ || २०:३८ || कर्जत || २२:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १५ || ९५७४६ || २०:४१ || कल्याण || २१:३० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १६ || ९५७४८ || २३:१५ || कल्याण || ००:२२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / डोंबिवली / कल्याण / अंबरनाथ / बदलापूर / कर्जत / खोपोली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १ || ९५७०३ || ६:०६ || छशिमट || ७:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५७०५ || ७:२२ || छशिमट || ८:२५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ३ || ९५७०९ || ८:३६ || छशिमट || ९:४० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ४ || ९५३०५ || ९:१५ || छशिमट || १०:३४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ५ || ९५९०७ || ९:४२ || छशिमट || १०:२४ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ६ || ९५७१५ || १०:४५ || दादर || ११:३६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| ७ || ९५८०१ || ११:३७ || छशिमट || १२:३२ || डोंबिवली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ८ || ९५७१७ || १२:२६ || छशिमट || १३:३० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ९ || ९५७१९ || १२:५३ || छशिमट || १३:५७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १० || ९५२३१ || १५:०३ || छशिमट || १६:२७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ११ || ९५७२१ || १५:१४ || छशिमट || १६:२० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १२ || ९५७२५ || १७:३० || दादर || १८:१८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १३ || ९५१२९ || १८:२१ || छशिमट || २०:१३ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १४ || ९५७३९ || १९:२९ || छशिमट || २०:३२ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १५ || ९५७४३ || २२:१८ || दादर || २३:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १६ || ९६३४१ || २३:२३ || दादर || ००:३० || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|}
== वातानुकूलित ==
{| class="wikitable sortable"
! फेऱ्या !! वार !! सुरुवात
|-
| style="background:yellow"|१२
|सोम-शनि
|१७ डिसेंबर २०२०
|-
| style="background:orange"|१६
|दररोज
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:gray"|१३
|सोम-शनि
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:crimson"|१३
|सोम-शनि
|१४ मे २०२२
|-
| style="background:pink"|१२
|सोम-शनि
|६ नोव्हेंबर २०२३
|-
| style="background:violet"|१४
|सोम-शुक्र
|१६ एप्रिल २०२५
|-
| style="background:green"|१२
|सोम-शनि
|२९ जून २०२६
|-
|९२
|एकूण
|
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| १ || ९७६०४ || ४:४६ || कुर्ला || ५:१६ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| २ || ९७३१० || ५:२४ || ठाणे || ६:२१ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३ || ९५७०२ || ६:३२ || कल्याण || ७:३९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४ || ९६६१२ || ६:४६ || टिटवाळा || ८:३१ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ५ || ९७३२९ || ७:०४ || ठाणे || ८:०० || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ६ || ९७०२२ || ७:१५ || कल्याण || ८:४५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ७ || ९७०२६ || ७:३४ || कल्याण || ९:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ८ || ९५९०४ || ८:०५ || ठाणे || ८:५० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| ९ || ९६६१८ || ८:३३ || टिटवाळा || १०:१८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १० || ९५७१४ || ८:५४ || कल्याण || ९:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| rowspan="2"| ११ || ९५९०८ || ९:०३ || ठाणे || ९:४७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| १२ || ९७५०२ || ९:१६ || घाटकोपर || ९:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १३ || ९५७२४ || १०:०२ || कल्याण || १०:५२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| १४ || ९७०४८ || १०:२५ || कल्याण || ११:५४ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| rowspan="2"| १५ || ९५२१० || १०:४२ || बदलापूर || १२:१२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| १६ || ९६३१४ || ११:१७ || अंबरनाथ || १३:०२ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १७ || ९५७२६ || ११:२२ || कल्याण || १२:१५ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:yellow"
| १८ || ९७२१८ || ११:४८ || डोंबिवली || १३:१० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १९ || ९५२१४ || १२:२७ || बदलापूर || १३:३८ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:violet"
| २० || ९७३६६ || १३:२८ || ठाणे || १४:२५ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २१ || ९५२१८ || १३:४८ || बदलापूर || १४:५९ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| २२ || ९६३२४ || १४:०० || अंबरनाथ || १५:४७ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| २३ || ९७३७० || १४:२२ || ठाणे || १५:२० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २४ || ९५९१४ || १५:०३ || ठाणे || १५:४५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २५ || ९५३२४ || १५:१२ || अंबरनाथ || १६:३१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:violet"
| २६ || ९७३७८ || १५:३६ || ठाणे || १६:३४ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| २७ || ९७६१८ || १६:३४ || कुर्ला || १७:०८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २८ || ९५६१० || १६:४७ || टिटवाळा || १८:०६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| २९ || ९७२३६ || १६:५५ || डोंबिवली || १८:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३० || ९५७३८ || १७:२७ || कल्याण || १८:३० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:pink"
| ३१ || ९७२४० || १७:३२ || डोंबिवली || १८:३८ || परळ || मंदगती
|- style="background:violet"
| ३२ || ९७४०२ || १७:४१ || ठाणे || १८:४० || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ३३ || ९७४०८ || १८:१६ || ठाणे || १९:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३४ || ९५३३६ || १८:३० || अंबरनाथ || १९:३२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:orange"
| ३५ || ९७४१६ || १८:५७ || ठाणे || १९:५५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ३६ || ९७४२४ || १९:४९ || ठाणे || २०:४८ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ३७ || ९७२५२ || १९:५० || डोंबिवली || २१:१२ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| ३८ || ९७१५२ || १९:५६ || कल्याण || २१:२८ || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ३९ || ९७१५४ || २०:१० || कल्याण || २१:२५ || परळ || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ४० || ९५३४२ || २०:५० || अंबरनाथ || २२:०७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४१ || ९७१६४ || २१:०४ || कल्याण || २२:०३ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| ४२ || ९७१६८ || २१:३६ || कल्याण || २३:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ४३ || ९७६३० || २२:२२ || कुर्ला || २२:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ४४ || ९७१७६ || २२:५६ || कल्याण || २३:५५ || कुर्ला || मंदगती
|- style="background:pink"
| ४५ || ९७१७८ || २३:०४ || कल्याण || २३:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:violet"
| ४६ || ९६२२८ || २३:०४ || बदलापूर || ०:२६ || कुर्ला || मंदगती
|- style="background:crimson"
| ४७ || ९७१८० || २३:१९ || कल्याण || २३:५० || ठाणे || मंदगती
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कुर्ला / घाटकोपर / ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| rowspan="2"| १ || ९५७०१ || ५:२० || छशिमट || ६:२४ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:green"
| २ || ९६६०३ || ५:३५ || ठाणे || ६:२३ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:pink"
| ३ || ९७००९ || ६:०५ || विद्याविहार || ७:०४ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ४ || ९७०१३ || ६:२६ || विद्याविहार || ७:२५ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| ५ || ९६६११ || ६:३० || छशिमट || ८:१५ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ६ || ९५७०७ || ७:४३ || छशिमट || ८:४६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:gray"
| rowspan="2"| ७ || ९५९०१ || ८:०४ || छशिमट || ८:४६ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
|- style="background:green"
| ८ || ९७५०१ || ८:३७ || छशिमट || ९:१२ || घाटकोपर || मंदगती
|- style="background:pink"
| ९ || ९७०४१ || ८:४९ || छशिमट || १०:१८ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १० || ९५७११ || ८:५६ || छशिमट || ९:५८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| rowspan="2"| ११ || ९५२०९ || ९:०९ || छशिमट || १०:३२ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| rowspan="2"| १२ || ९५३०७ || ९:५१ || छशिमट || ११:०८ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:green"
| १३ || ९७६१५ || १०:०० || छशिमट || १०:२८ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १४ || ९५७१३ || १०:०४ || छशिमट || ११:०७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:yellow"
| १५ || ९७२१७ || १०:२२ || छशिमट || ११:४० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १६ || ९५२२१ || ११:०८ || दादर || १२:२१ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| १७ || ९६३१३ || ११:५८ || छशिमट || १३:४४ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:violet"
| १८ || ९७३५९ || १२:२४ || छशिमट || १३:२० || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १९ || ९५२२५ || १२:३० || दादर || १३:३९ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| २० || ९७३६३ || १३:०६ || छशिमट || १४:०६ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| २१ || ९६३१७ || १३:१५ || छशिमट || १५:०२ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २२ || ९५९०९ || १४:२१ || दादर || १४:४७ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर
|- style="background:violet"
| २३ || ९७३६९ || १४:२९ || छशिमट || १५:२५ || ठाणे || मंदगती
|- style="background:gray"
| २४ || ९७२३५ || १५:२४ || छशिमट || १६:४३ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २५ || ९५६११ || १५:३३ || दादर || १६:३९ || टिटवाळा || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| २६ || ९७२३९ || १६:०० || छशिमट || १७:२० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २७ || ९५७२३ || १६:११ || छशिमट || १७:१९ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| २८ || ९७३८३ || १६:३८ || छशिमट || १७:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २९ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती
|- style="background:green"
| ३० || ९७३८९ || १७:१२ || छशिमट || १८:०८ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३१ || ९५९११ || १८:१० || छशिमट || १८:५२ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
|- style="background:gray"
| ३२ || ९७२५१ || १८:१८ || छशिमट || १९:३७ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३३ || ९५७३३ || १८:३६ || छशिमट || १९:४१ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:pink"
| ३४ || ९७१४९ || १८:४५ || परळ || १९:५८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३५ || ९७४०३ || १८:४५ || छशिमट || १९:४२ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ३६ || ९७१५७ || १९:१८ || छशिमट || २०:४९ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३७ || ९५३२९ || १९:३९ || दादर || २०:४४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:orange"
| ३८ || ९७१६३ || २०:०० || छशिमट || २१:२८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३९ || ९६२२१ || २१:०८ || छशिमट || २२:५६ || बदलापूर || मंदगती
|- style="background:gray"
| ४० || ९७१७३ || २१:१६ || छशिमट || २२:४५ || कल्याण || मंदगती
|- style="background:pink"
| ४१ || ९७१७५ || २१:३९ || परळ || २२:५३ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ४२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती
|- style="background:yellow"
| ४३ || ९७४२७ || २२:२० || छशिमट || २३:१५ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ४४ || ९७४३३ || २३:०० || छशिमट || २३:५७ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| ४५ || ९७४३५ || २३:१२ || छशिमट || ०:०७ || ठाणे || मंदगती
|}
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग]]
jqh8th76pa4uhgrncwrrn4hem30oglf
2702509
2702508
2026-08-14T18:52:26Z
~2026-41910-22
185743
/* १५ डबा */
2702509
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai_CST_inside.jpg|250 px|इवलेसे| मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.]]
[[चित्र:Mumbai Train.JPG|250 px|इवलेसे|नव्या लोकल गाड्या]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे मध्य मार्ग नकाशा}}
'''मध्य''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग [[ठाणे]], [[डोंबिवली]], [[कल्याण]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. [[कल्याण]] येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा [[कसारा रेल्वे स्थानक|कसाऱ्यामार्गे]] [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] तर आग्नेय फाटा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावतो.
[[दादर रेल्वे स्थानक|दादर]], [[परळ रेल्वे स्थानक]] आणि [[माटुंगा रेल्वे स्थानक|माटुंगा]] येथे मध्य आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मशीद रेल्वे स्थानक|मशीद]], [[सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक|सँडहर्स्ट रोड]] आणि [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] ह्या स्थानकांवरून [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्गाद्वारे]] प्रवासाची सोय उपलब्ध आहे. [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] येथून [[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]] तसेच [[दिवा जंक्शन रेल्वे स्थानक|दिवा]] आणि [[कोपर रेल्वे स्थानक|कोपर]] येथे [[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]ची जोड आहे. [[नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक|नेरळ]]वरून [[माथेरान डोंगरी रेल्वे]]सुद्धा उपलब्ध आहे.
==स्थानके==
(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)
===मुख्य मार्ग===
{| class="wikitable" style="text-align:center"
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
! style="width:5%;" |जोडमार्ग
|-
|१||'''[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]'''||CSMT / ST||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|२||{{rws|मशीद}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|३||{{rws|सँडहर्स्ट रोड}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|४||'''{{rws|भायखळा}}'''||BY||
|-
|५||{{rws|चिंचपोकळी}}||||
|-
|६||{{rws|करी रोड}}||||
|-
|७||'''{{rws|परळ}}'''||PR||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|८||'''{{rws|दादर}}'''||D||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|९||{{rws|माटुंगा}}||||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|१०||{{rws|शीव}}||||
|-
|११||'''{{rws|कुर्ला}}'''||C||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|१२||{{rws|विद्याविहार}}||||
|-
|१३||'''{{rws|घाटकोपर}}'''||G||
|-
|१४||'''{{rws|विक्रोळी}}'''||||
|-
|१५||{{rws|कांजुर मार्ग}}||||
|-
|१६||'''{{rws|भांडुप}}'''||||
|-
|१७||{{rws|नाहूर}}||||
|-
|१८||'''{{rws|मुलुंड}}'''||||
|-
|१९||'''{{rws|ठाणे}}'''||T||[[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]]
|-
|२०||{{rws|कळवा}}||||
|-
|२१||{{rws|मुंब्रा}}||||
|-
|२२||'''{{rws|दिवा जंक्शन}}'''||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२३||{{rws|कोपर}}||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२४||'''{{rws|डोंबिवली}}'''||DI||
|-
|२५||{{rws|ठाकुर्ली}}||||
|-
|२६||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''||K||
|}
===मुख्य मार्ग फाटे===
{| class="wikitable" style="text-align:center;width=auto;"
|+आग्नेय उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|विठ्ठलवाडी}}||
|-
|३||{{rws|उल्हासनगर}}||
|-
|४||'''{{rws|अंबरनाथ}}'''|| A
|-
|५||'''{{rws|बदलापूर}}'''|| BL
|-
|६||{{rws|वांगणी}}||
|-
|७||{{rws|शेलू}}||
|-
|८||'''{{rws|नेरळ जंक्शन}}'''||
|-
|९||{{rws|भिवपुरी रोड}}||
|-
|१०||'''{{rws|कर्जत}}'''|| S
|-
|११||{{rws|पळसधरी}}||
|-
|१२||{{rws|केळवली}}||
|-
|१३||{{rws|डोळवली}}||
|-
|१४||{{rws|लौजी}}||
|-
|१५||'''{{rws|खोपोली}}'''|| KP
|}
{| class="wikitable" style="text-align:center"
|+ईशान्य उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|शहाड}}||
|-
|३||{{rws|आंबिवली}}||
|-
|४||'''{{rws|टिटवाळा}}'''|| TL
|-
|५||{{rws|खडावली}}||
|-
|६||{{rws|वाशिंद}}||
|-
|७||'''{{rws|आसनगाव}}'''|| AN
|-
|८||{{rws|आटगाव}}||
|-
|९||{{rws|तानशेत}}||
|-
|१०||{{rws|खर्डी}}||
|-
|११||{{rws|उंबरमाळी}}||
|-
|१२||'''{{rws|कसारा}}'''|| N
|}
== १२ डबा अर्धजलद ==
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || रेल्वे कर्मचारी || ५:१४ || कल्याण || ६:४१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा
|-
| rowspan="2"| २ || ९५७०६ || ७:२६ || कल्याण || ८:३० || दादर
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला
|-
| rowspan="2"| ३ || ९५७०८ || ७:४२ || कल्याण || ९:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ४ || ९५८०४ || ८:१४ || डोंबिवली || ९:२१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ५ || ९५७१० || ८:१४ || कल्याण || ९:३० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ६ || ९५७१६ || ८:१८ || कसारा || १०:५० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ७ || ९५७१८ || ८:४६ || कल्याण || १०:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ८ || ९५६०४ || ९:०२ || कल्याण || १०:२० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ९ || ९५४०८ || ९:०४ || टिटवाळा || १०:३४ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| १० || ९५७२२ || ९:४३ || कल्याण || ११:०० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ११ || ९५७४४ || १८:२५ || कल्याण || १९:४० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कसारा / आसनगाव / टिटवाळा / कल्याण / डोंबिवली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || ९५६०९ || १०:५८ || छशिमट || १२:२९ || टिटवाळा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| २ || रेल्वे कर्मचारी || १५:५२ || छशिमट || १७:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ३ || ९५४१५ || १६:५० || छशिमट || १९:१८ || कसारा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ४ || ९५७२७ || १७:२५ || छशिमट || १८:४२ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ५ || ९५८०३ || १७:३७ || छशिमट || १८:४३ || डोंबिवली
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ६ || ९५७२९ || १८:०१ || दादर || १९:०१ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ७ || ९५७३१ || १८:०३ || छशिमट || १९:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ८ || ९५७३५ || १८:५० || छशिमट || २०:०८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ९ || ९५७३७ || १९:१३ || दादर || २०:१६ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १० || ९५५१७ || २०:०० || छशिमट || २१:५२ || आसनगाव
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|}
== १५ डबा ==
{| class="wikitable sortable"
|+फेऱ्या आणि सुरुवात
|-
| style="background:aqua"|१६
|१५ ऑक्टोबर २०१२
|-
| style="background:red"|६
|४ मार्च २०१९
|-
| style="background:skyblue"|१०
|२० जुलै २०२६
|-
| style="background:teal"|१४
|१५ ऑगस्ट २०२६
|-
| style="background:lightgreen"|८
|१५ ऑगस्ट २०२६
|-
|एकूण
|५४ फेऱ्या
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कर्जत / दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:red"
| rowspan="2"| १ || ९५८०२ || ६:१४ || डोंबिवली || ७:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २ || ९५७०४ || ७:१८ || कल्याण || ८:२६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ३ || ९५३०६ || ७:५१ || अंबरनाथ || ९:०९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:red"
| rowspan="2"| ४ || ९५७१२ || ८:३३ || कल्याण || ९:३७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ५ || ९५७२० || ९:४७ || कल्याण || १०:४० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:teal"
| ६ || ९६००८ || १०:०० || खोपोली || १०:२५ || कर्जत || मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ७ || ९५९१२ || १०:४६ || ठाणे || ११:२९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ८ || ९६३१२ || ११:०३ || अंबरनाथ || १२:२१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| ९ || ९६०१० || ११:२० || खोपोली || ११:४५ || कर्जत || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १० || ९५७२८ || ११:४६ || कल्याण || १२:४८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| ११ || ९६०१२ || १२:४० || खोपोली || १३:०५ || कर्जत || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १२ || ९५७३० || १३:३६ || कल्याण || १४:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १३ || ९५७३२ || १४:०२ || कल्याण || १५:०८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १४ || ९५७३४ || १६:२८ || कल्याण || १७:२० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १५ || ९५२३० || १६:४७ || बदलापूर || १८:१० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १६ || ९५७४२ || १८:२२ || कल्याण || १९:२५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १७ || ९५१४२ || २०:३८ || कर्जत || २२:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १८ || ९५७४६ || २०:४१ || कल्याण || २१:३० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १९ || ९५७४८ || २३:१५ || कल्याण || ००:२२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / डोंबिवली / कल्याण / अंबरनाथ / बदलापूर / कर्जत / खोपोली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १ || ९५७०३ || ६:०६ || छशिमट || ७:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५७०५ || ७:२२ || छशिमट || ८:२५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ३ || ९५७०९ || ८:३६ || छशिमट || ९:४० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ४ || ९५३०५ || ९:१५ || छशिमट || १०:३४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ५ || ९५९०७ || ९:४२ || छशिमट || १०:२४ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड
|- style="background:teal"
| ६ || ९६००५ || १०:४० || कर्जत || ११:०५ || खोपोली || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ७ || ९५७१५ || १०:४५ || दादर || ११:३६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| ८ || ९५८०१ || ११:३७ || छशिमट || १२:३२ || डोंबिवली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे
|- style="background:teal"
| ९ || ९६००७ || १२:०० || कर्जत || १२:२५ || खोपोली || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १० || ९५७१७ || १२:२६ || छशिमट || १३:३० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ११ || ९५७१९ || १२:५३ || छशिमट || १३:५७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| १२ || ९६००९ || १३:१५ || कर्जत || १३:४० || खोपोली || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १३ || ९५२३१ || १५:०३ || छशिमट || १६:२७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १४ || ९५७२१ || १५:१४ || छशिमट || १६:२० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १५ || ९५७२५ || १७:३० || दादर || १८:१८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १६ || ९५१२९ || १८:२१ || छशिमट || २०:१३ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १७ || ९५७३९ || १९:२९ || छशिमट || २०:३२ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १८ || ९५७४३ || २२:१८ || दादर || २३:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १९ || ९६३४१ || २३:२३ || दादर || ००:३० || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|}
== वातानुकूलित ==
{| class="wikitable sortable"
! फेऱ्या !! वार !! सुरुवात
|-
| style="background:yellow"|१२
|सोम-शनि
|१७ डिसेंबर २०२०
|-
| style="background:orange"|१६
|दररोज
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:gray"|१३
|सोम-शनि
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:crimson"|१३
|सोम-शनि
|१४ मे २०२२
|-
| style="background:pink"|१२
|सोम-शनि
|६ नोव्हेंबर २०२३
|-
| style="background:violet"|१४
|सोम-शुक्र
|१६ एप्रिल २०२५
|-
| style="background:green"|१२
|सोम-शनि
|२९ जून २०२६
|-
|९२
|एकूण
|
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| १ || ९७६०४ || ४:४६ || कुर्ला || ५:१६ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| २ || ९७३१० || ५:२४ || ठाणे || ६:२१ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३ || ९५७०२ || ६:३२ || कल्याण || ७:३९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४ || ९६६१२ || ६:४६ || टिटवाळा || ८:३१ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ५ || ९७३२९ || ७:०४ || ठाणे || ८:०० || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ६ || ९७०२२ || ७:१५ || कल्याण || ८:४५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ७ || ९७०२६ || ७:३४ || कल्याण || ९:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ८ || ९५९०४ || ८:०५ || ठाणे || ८:५० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| ९ || ९६६१८ || ८:३३ || टिटवाळा || १०:१८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १० || ९५७१४ || ८:५४ || कल्याण || ९:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| rowspan="2"| ११ || ९५९०८ || ९:०३ || ठाणे || ९:४७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| १२ || ९७५०२ || ९:१६ || घाटकोपर || ९:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १३ || ९५७२४ || १०:०२ || कल्याण || १०:५२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| १४ || ९७०४८ || १०:२५ || कल्याण || ११:५४ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| rowspan="2"| १५ || ९५२१० || १०:४२ || बदलापूर || १२:१२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| १६ || ९६३१४ || ११:१७ || अंबरनाथ || १३:०२ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १७ || ९५७२६ || ११:२२ || कल्याण || १२:१५ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:yellow"
| १८ || ९७२१८ || ११:४८ || डोंबिवली || १३:१० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १९ || ९५२१४ || १२:२७ || बदलापूर || १३:३८ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:violet"
| २० || ९७३६६ || १३:२८ || ठाणे || १४:२५ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २१ || ९५२१८ || १३:४८ || बदलापूर || १४:५९ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| २२ || ९६३२४ || १४:०० || अंबरनाथ || १५:४७ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| २३ || ९७३७० || १४:२२ || ठाणे || १५:२० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २४ || ९५९१४ || १५:०३ || ठाणे || १५:४५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २५ || ९५३२४ || १५:१२ || अंबरनाथ || १६:३१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:violet"
| २६ || ९७३७८ || १५:३६ || ठाणे || १६:३४ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| २७ || ९७६१८ || १६:३४ || कुर्ला || १७:०८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २८ || ९५६१० || १६:४७ || टिटवाळा || १८:०६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| २९ || ९७२३६ || १६:५५ || डोंबिवली || १८:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३० || ९५७३८ || १७:२७ || कल्याण || १८:३० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:pink"
| ३१ || ९७२४० || १७:३२ || डोंबिवली || १८:३८ || परळ || मंदगती
|- style="background:violet"
| ३२ || ९७४०२ || १७:४१ || ठाणे || १८:४० || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ३३ || ९७४०८ || १८:१६ || ठाणे || १९:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३४ || ९५३३६ || १८:३० || अंबरनाथ || १९:३२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:orange"
| ३५ || ९७४१६ || १८:५७ || ठाणे || १९:५५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ३६ || ९७४२४ || १९:४९ || ठाणे || २०:४८ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ३७ || ९७२५२ || १९:५० || डोंबिवली || २१:१२ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| ३८ || ९७१५२ || १९:५६ || कल्याण || २१:२८ || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ३९ || ९७१५४ || २०:१० || कल्याण || २१:२५ || परळ || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ४० || ९५३४२ || २०:५० || अंबरनाथ || २२:०७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४१ || ९७१६४ || २१:०४ || कल्याण || २२:०३ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| ४२ || ९७१६८ || २१:३६ || कल्याण || २३:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ४३ || ९७६३० || २२:२२ || कुर्ला || २२:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ४४ || ९७१७६ || २२:५६ || कल्याण || २३:५५ || कुर्ला || मंदगती
|- style="background:pink"
| ४५ || ९७१७८ || २३:०४ || कल्याण || २३:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:violet"
| ४६ || ९६२२८ || २३:०४ || बदलापूर || ०:२६ || कुर्ला || मंदगती
|- style="background:crimson"
| ४७ || ९७१८० || २३:१९ || कल्याण || २३:५० || ठाणे || मंदगती
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कुर्ला / घाटकोपर / ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| rowspan="2"| १ || ९५७०१ || ५:२० || छशिमट || ६:२४ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:green"
| २ || ९६६०३ || ५:३५ || ठाणे || ६:२३ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:pink"
| ३ || ९७००९ || ६:०५ || विद्याविहार || ७:०४ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ४ || ९७०१३ || ६:२६ || विद्याविहार || ७:२५ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| ५ || ९६६११ || ६:३० || छशिमट || ८:१५ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ६ || ९५७०७ || ७:४३ || छशिमट || ८:४६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:gray"
| rowspan="2"| ७ || ९५९०१ || ८:०४ || छशिमट || ८:४६ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
|- style="background:green"
| ८ || ९७५०१ || ८:३७ || छशिमट || ९:१२ || घाटकोपर || मंदगती
|- style="background:pink"
| ९ || ९७०४१ || ८:४९ || छशिमट || १०:१८ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १० || ९५७११ || ८:५६ || छशिमट || ९:५८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| rowspan="2"| ११ || ९५२०९ || ९:०९ || छशिमट || १०:३२ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| rowspan="2"| १२ || ९५३०७ || ९:५१ || छशिमट || ११:०८ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:green"
| १३ || ९७६१५ || १०:०० || छशिमट || १०:२८ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १४ || ९५७१३ || १०:०४ || छशिमट || ११:०७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:yellow"
| १५ || ९७२१७ || १०:२२ || छशिमट || ११:४० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १६ || ९५२२१ || ११:०८ || दादर || १२:२१ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| १७ || ९६३१३ || ११:५८ || छशिमट || १३:४४ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:violet"
| १८ || ९७३५९ || १२:२४ || छशिमट || १३:२० || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १९ || ९५२२५ || १२:३० || दादर || १३:३९ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| २० || ९७३६३ || १३:०६ || छशिमट || १४:०६ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| २१ || ९६३१७ || १३:१५ || छशिमट || १५:०२ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २२ || ९५९०९ || १४:२१ || दादर || १४:४७ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर
|- style="background:violet"
| २३ || ९७३६९ || १४:२९ || छशिमट || १५:२५ || ठाणे || मंदगती
|- style="background:gray"
| २४ || ९७२३५ || १५:२४ || छशिमट || १६:४३ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २५ || ९५६११ || १५:३३ || दादर || १६:३९ || टिटवाळा || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| २६ || ९७२३९ || १६:०० || छशिमट || १७:२० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २७ || ९५७२३ || १६:११ || छशिमट || १७:१९ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| २८ || ९७३८३ || १६:३८ || छशिमट || १७:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २९ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती
|- style="background:green"
| ३० || ९७३८९ || १७:१२ || छशिमट || १८:०८ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३१ || ९५९११ || १८:१० || छशिमट || १८:५२ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
|- style="background:gray"
| ३२ || ९७२५१ || १८:१८ || छशिमट || १९:३७ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३३ || ९५७३३ || १८:३६ || छशिमट || १९:४१ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:pink"
| ३४ || ९७१४९ || १८:४५ || परळ || १९:५८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३५ || ९७४०३ || १८:४५ || छशिमट || १९:४२ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ३६ || ९७१५७ || १९:१८ || छशिमट || २०:४९ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३७ || ९५३२९ || १९:३९ || दादर || २०:४४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:orange"
| ३८ || ९७१६३ || २०:०० || छशिमट || २१:२८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३९ || ९६२२१ || २१:०८ || छशिमट || २२:५६ || बदलापूर || मंदगती
|- style="background:gray"
| ४० || ९७१७३ || २१:१६ || छशिमट || २२:४५ || कल्याण || मंदगती
|- style="background:pink"
| ४१ || ९७१७५ || २१:३९ || परळ || २२:५३ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ४२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती
|- style="background:yellow"
| ४३ || ९७४२७ || २२:२० || छशिमट || २३:१५ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ४४ || ९७४३३ || २३:०० || छशिमट || २३:५७ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| ४५ || ९७४३५ || २३:१२ || छशिमट || ०:०७ || ठाणे || मंदगती
|}
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग]]
lpurum85dsvsj1lcn2fzsfstocd0dq6
व्हॅटिकन सिटी
0
43554
2702536
2474147
2026-08-15T04:48:07Z
TheonlyPuneriintown
157039
2702536
wikitext
text/x-wiki
''[[पवित्रासन|पवित्रासन (होली सी)]] याच्याशी गल्लत करु
{{माहितीचौकट देश
|राष्ट्र_प्रचलित_नाव = व्हॅटिकन सिटी
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = {{lang-it|Stato della Città del Vaticano}}<ref>[http://www.vaticanstate.va/NR/rdonlyres/FBFEA0E8-B43A-452A-AAA0-1AF49590F658/2614/TrattatoSantaSedeItalia.pdf Treaty between the Holy See and Italy] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120309093658/http://www.vaticanstate.va/NR/rdonlyres/FBFEA0E8-B43A-452A-AAA0-1AF49590F658/2614/TrattatoSantaSedeItalia.pdf |date=2012-03-09 }}, article 26.</ref>
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = व्हॅटिकन सिटीचे राज्य
|राष्ट्र_ध्वज = Flag of the Vatican City - 2001 version.svg
|राष्ट्र_चिन्ह = Coat of arms of the Vatican City.svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = LocationVaticanCity.svg
|राष्ट्र_नकाशा = Vt-map.png
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = व्हॅटिकन सिटी
|सर्वात_मोठे_शहर =
|सरकार_प्रकार = राजेशाही
|राष्ट्रप्रमुख_नाव = [[पोप फ्रांसिस]]
|पंतप्रधान_नाव =
|सरन्यायाधीश_नाव =
|राष्ट्र_गीत =
|राष्ट्र_गान =
|स्वातंत्र्यदिवस_दिनांक = ११ फेब्रुवारी १९२९
|प्रजासत्ताकदिन_दिनांक =
|राष्ट्रीय_भाषा = [[इटालियन भाषा|इटालियन]], [[लॅटिन भाषा|लॅटिन]]<ref>In accordance with paragraph 2 of the ''Legge sulle fonti del diritto'' of 7 June 1929, all laws and regulations of the state are published in the Italian-language ''Supplemento per le leggi e disposizioni dello Stato della Città del Vaticano'' attached to the [[Acta Apostolicae Sedis]]. The text of the first seven items published in that supplement is given [http://www.vaticanstate.va/NR/rdonlyres/FBFEA0E8-B43A-452A-AAA0-1AF49590F658/2615/Supplemento.pdf here.] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20101227194112/http://www.vaticanstate.va/NR/rdonlyres/FBFEA0E8-B43A-452A-AAA0-1AF49590F658/2615/Supplemento.pdf |date=2010-12-27 }} While the state itself uses only Italian, many other languages are used by institutions situated within the state, such as the [[Holy See]], the [[Swiss Guard#Pontifical Swiss Guard|Pontifical Swiss Guard]], and the [[Pontifical Academy of Sciences]]. The Holy See uses [[Latin]] as an official language and [[French language|French]] as a diplomatic language; in addition, its [[Secretariat of State (Holy See)|Secretariat of State]] uses [[English language|English]], [[German language|German]], [[Italian language|Italian]], [[Polish language|Polish]], [[Portuguese language|Portuguese]] and [[Spanish language|Spanish]]. The Swiss Guard, in which commands on parade are given in German, also uses French and Italian in all its official ceremonies. The semi-official Holy See newspaper [[L'Osservatore Romano]] uses English, French, German, Italian, [[Malayalam language|Malayalam]], Polish, Portuguese and Spanish. [http://www.radiovaticana.org/index.html Vatican Radio] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120529004506/http://www.radiovaticana.org/index.html |date=2012-05-29 }} uses 38 languages, including Albanian, Amharic, Arabic, Armenian, Byelorussian, Bulgarian, Chinese, Croatian, Czech, Esperanto, English, Filipino, French, German, Hindi, Hungarian, Italian, Latvian, Lithuanian, Malayalam, Polish, Portuguese, Rumanian, Russian, Slovak, Slovenian, Somali, Spanish, Swahili, Tamil, Tigrigna, Ukrainian, and Vietnamese.</ref>
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[युरो]]<ref>Since 2002-01-01. [http://www.vatican.va/news_services/press/documentazione/documents/sp_ss_scv/informazione_generale/sp_ss_scv_info-generale_en.html#Valuta www.vatican.va] [[Holy See Press office]] — General Information. Retrieved 2009-10-23</ref><ref>Before 2002, the [[Vatican lira]] (on par with the Italian lira)</ref>
|क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २३१
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ०.४४
|क्षेत्रफळ_जलव्याप्त_टक्के =
|लोकसंख्या_वर्ष = जुलै २००९
|लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = २२०
|लोकसंख्या_संख्या = ८२६<ref name="factbook">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/vt.html|title=Holy See (Vatican City)|अॅक्सेसदिनांक=2007-02-22|कृती=CIA — The World Factbook|archive-date=2019-01-10|archive-url=https://web.archive.org/web/20190110183740/https://www.cia.gov/library/publications/the-world-factbook/geos/vt.html|url-status=dead}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.vaticanstate.va/EN/homepage.htm|title=Vatican City State|प्रकाशक=Vatican City Government|अॅक्सेसदिनांक=2007-11-28|archive-date=2007-11-28|archive-url=https://web.archive.org/web/20071128105754/http://www.vaticanstate.va/EN/homepage.htm|url-status=dead}}</ref>
|लोकसंख्या_घनता = १,८७७
|प्रमाण_वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
|यूटीसी_कालविभाग = + १:००
|आंतरराष्ट्रीय_दूरध्वनी_क्रमांक = ३७९
|आंतरजाल_प्रत्यय = .va
|जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|जीडीपी_डॉलरमध्ये =
|जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
|दरडोई_जीडीपी_क्रमवारी_क्रमांक =
|दरडोई_जीडीपी_डॉलरमध्ये =
|दरडोई_जीडीपी_राष्ट्रीय_चलनामध्ये =
}}
'''व्हॅटिकन सिटी''' हा जगातील सर्वांत लहान स्वतंत्र शहर-[[देश]] आहे. व्हॅटिकन सिटी शहर [[इटली]]मधील [[रोम]] शहरामध्ये वसले आहे व [[पोप]]चे अधिकृत निवासस्थान आहे.
व्हॅटिकनची लांबी केवळ १.०५ किमी व रुंदी ०.८५ किमी आहे. पोप हा व्हॅटिकनच्या सरकारचा प्रमुख आहे. [[बासिलिका ऑफ सेंट पीटर]] हे येथील प्रमुख चर्च आहे.
[[ख्रिश्चन धर्मीयांचे जगातील प्रबळ असे हे केंद्रस्थान! त्यांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप तिथेच वास्तव्य करतात. ‘व्हॅटिकन सिटी’ला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली, त्याला फेब्रुवारी २०१९मध्ये ९० वर्षे पूर्ण झाली
युरोपमधील हा व्हॅटिकन देश टायबर नदीच्या किनारी, व्हॅटिकन पहाडावर वसलेला आहे. रोमन कॅथॉलिक पंथाचे ते प्रमुख केंद्र आहे. त्याला दोन हजार वर्षांचा ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. विश्वविख्यात कलाकारांनी तिथे भव्यदिव्य वास्तू निर्माण केलेल्या आहेत. त्यात अनेक चर्चेस, कलात्मक प्रासाद, [[संग्रहालये आणि पुस्तकालये आहेत. या स्वतंत्र, पण लहानग्या देशाचे क्षेत्रफळ अवघे ४४ हेक्टर (१०९ एकर) आहे आणि लोकसंख्या फक्त एक हजार. अधिकृत भाषा इटालियन आणि लिपी इंग्रजीप्रमाणे रोमन आहे. सन १९३०मध्ये ‘पोप’नी तिथे आपले चलन जारी केले. आर्थिक व्यवहार ‘युरो’मध्ये चालतात. १९३२ साली शहरात रेल्वे स्थानक निर्माण झाले. ११ फेब्रुवारी १९२९ रोजी व्हॅटिकन इटलीपासून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
इसवी सनाच्या आठव्या शतकात रोमच्या भोवताली असलेल्या प्रदेशांनी चर्चच्या शासनाचा स्वीकार केला. त्याला ‘पेपल स्टेट्स’ असे नाव होते. सन १८७०मध्ये इटलीने हे शासन आपल्या ताब्यात घेतले. त्यामुळे चर्च आणि इटलीत तणाव निर्माण झाला. रोमन कॅथॉलिक चर्च आपल्या सर्वोच्च धर्मगुरूला येशू ख्रिस्ताचा प्रतिनिधी मानत असे. कुठल्याही राज्याच्या अधिकाराखाली राहणे त्यांना मान्य नव्हते. म्हणूनच सन १९२९मध्ये दोघांच्यात समझोता होऊन, सेंट पीटर चर्चच्या लगतची १०९ एकर जागा त्यांना देऊन एका नव्या राष्ट्राची निर्मिती करण्यात आली. अशा रीतीने ‘व्हॅटिकन सिटी’ उदयास आली. तिथूनच जगभरातल्या सर्व कॅथॉलिक चर्चेसचे संचालन केले जाते. इसवी सन ३० ते ६४ या काळात ‘पोप’ म्हणून सेंट पीटरने कार्यभार चालवला. पीटर हा ख्रिस्ताच्या १२ शिष्यांपैकी एक आणि पहिला धर्मप्रसारक होता. सन ३२६ मध्ये, सम्राट कॉन्स्टन्टाइनने सेंट पीटरच्या समाधीवर अतिभव्य वास्तू (बाझिलिका) उभारली. एका लांब-रुंद दिवाणखान्यात दुतर्फा उंच खांबांची रांग आणि त्यावर अर्धवर्तुळाकार घुमट अशी त्याची रचना आहे. १६व्या शतकात तिथेच पुनर्बांधणी होऊन, ख्रिस्ती धर्मीयांची जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी वास्तू बांधण्यात आली.
‘व्हॅटिकन’ने लोकांना उपयुक्त अशा स्वतःच्या यंत्रणा उभारलेल्या आहेत. टेलिफोन केंद्र, पोस्ट ऑफिस, रेडिओ, सार्वजनिक बागा, बँक व्यवस्था, औषधविक्री यांच्याबरोबर पोपच्या सुरक्षेसाठी खास दल उभारलेले आहे. अन्नधान्य, पाणी, वीज आणि गॅस या सगळ्या गोष्टी तिथे आयात कराव्या लागतात. आयात-निर्यातीवर किंवा उत्पन्नावर कुठलाही कर नाही. जगभरातील १३० कोटी रोमन कॅथॉलिक भक्तांकडून येणाऱ्या ऐच्छिक देणग्यांमधून राज्याचा सर्व खर्च चालतो. ठेवींवरील व्याज, तिकिटे आणि नाण्यांची विक्री, संग्रहालय प्रवेश शुल्क, ग्रंथ प्रकाशन यांमधूनही प्रचंड उत्पन्न होत असते. सन १९८०पासून तिथले सर्व आर्थिक व्यवहार लोकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केले जातात. सचिवालयाद्वारे पाच कार्डिनल (चर्चमधील अधिकारी) देशाचे सर्व व्यवस्थापन बघतात. बहुसंख्य रहिवासी हे स्त्री-पुरुष धर्मोपदेशकच आहेत. बाकीचे कार्यालयीन सेवक, व्यावसायिक आणि विविध सेवा पुरवणारे लोक तिथे राहतात. व्हॅटिकन राज्य ग्रंथालयात सुमारे दीड लाख दुर्मीळ हस्तलिखितांचा खजिना आहे. ख्रिस्तपूर्व आणि इसवी सनाच्या आरंभीच्या काळातील सुमारे १६ लाख छापील पुस्तके तिथे उपलब्ध आहेत. व्हॅटिकन स्वतःचे दैनिक (रोज) प्रसिद्ध करते. अत्याधुनिक छापखान्यांमधून भारतीय भाषांसहित ३० भाषांमधून पुस्तके आणि माहितीपत्रके छापली जातात. ‘बायबल’ हा जगातील सर्वाधिक खपाचा ग्रंथ आहे. रेडिओवरून ४० भाषांमधले कार्यक्रम सुरू असतात. स्वतःचे दूरदर्शन केंद्रही चालू आहे. १९८४ मध्ये ‘युनेस्को’ने ‘व्हॅटिकन सिटी’ला जागतिक वारसास्थळ म्हणून जाहीर केले. धार्मिकदृष्ट्या पोप हा रोमचा बिशप असतो.
सन ६४मध्ये रोमच्या भीषण आगीत असंख्य ख्रिस्ती बांधव मृत्युमुखी पडले. सम्राट नीरोला ख्रिश्चन लोकांबद्दल विलक्षण राग होता. जिथे आग लागली त्याच ‘सर्कस’ भागात सेंट पीटरला क्रूसावर चढवण्यात आले, असे प्राचीन परंपरा सांगते. ‘व्हॅटिकन’च्या परिसरात इसवी सनापूर्वी फारशी वस्ती नव्हती; पण तो भाग पवित्र मानला जात असे. हळूहळू त्याचा विकास होत गेला. सुरुवातीला सुमारे एक हजार वर्षे पोपचे वास्तव्य रोमलगतच्या लॅटरन पॅलेसमध्ये असे. चौदाव्या शतकात तर पोप सुमारे ७० वर्षे पोप फ्रान्समधल्या ‘ॲविग्नन’ गावी राहत असत. १८७०नंतर ‘व्हॅटिकन’ हेच त्यांचे केंद्र झाले. त्या शहराच्या आतील कुठल्याही व्यवहारात (धार्मिक वा अन्य) इटलीने कधीही हस्तक्षेप केला नाही. १९२९मध्ये स्वतंत्र राष्ट्र म्हणून त्याला मान्यता मिळाली, त्या वेळी इटलीचा भावी हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी याने राजाच्या वतीने आणि ‘पोप पायस ११’तर्फे कार्डिनल सेक्रेटरी पिएत्रो गॅस्पारी याने ‘स्वातंत्र्या’च्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात या देशाने ‘तटस्थ’ भूमिका घेतली. जर्मनीसह सर्व फौजांनी ‘व्हॅटिकन’चा आदर करून, तिथले काहीही उद्ध्वस्त केले नाही. युद्ध संपल्यानंतर सन १९४६मध्ये ‘पोप पायस १२’ने नव्या ३२ कार्डिनल्सची नियुक्ती केली.
इटलीतून आलेल्या प्रवाशांना पासपोर्टचे निर्बंध नाहीत. सेंट पीटर चौक आणि बाझिलिका, तसेच धार्मिक समारंभांमध्ये लोकांना मुक्त प्रवेश असतो. फक्त त्याआधी विनामूल्य असलेली तिकिटे घ्यावी लागतात. बागांमध्ये नियोजित भेटीद्वारे गटागटाने जाता येते. तिथले हवामान रोमप्रमाणेच असते. ऑक्टोबर ते मेच्या मध्यापर्यंत, हिवाळ्यात अधूनमधून पाऊस पडतो. मे ते सप्टेंबर हवामान गरम, पण कोरडे असते. दव आणि धुक्याचेही अस्तित्त्व असते. महिन्यातील सूर्यप्रकाशाचे सरासरी तास ११० (डिसें.) ते ३३० (जुलै) असतात.
शहराचा अर्धाअधिक भाग (५७ एकर) बागांनी व्यापलेला आहे. कारंजी आणि सुंदर मूर्ती व पुतळ्यांमुळे त्यांची शोभा वाढलेली आहे. पश्चिम आणि दक्षिण-उत्तर उंच दगडी भिंती उभारलेल्या आहेत. राजसत्तेप्रमाणेच, पोपच्या आधिपत्याखाली राजकीय, व्यवस्थापकीय, कायदा-सुव्यवस्था यांचा कारभार चालतो. ‘व्हॅटिकन’ संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य नाही. सध्या कॅथॉलिक चर्चचे आणि ‘व्हॅटिकन’ देशाचे प्रमुख ‘पोप फ्रान्सिस’ (जन्म १७ डिसेंबर १९३६) हे आहेत.
‘व्हॅटिकन’ इटलीमध्ये स्थित असल्यामुळे इटालियन लष्करातर्फे त्या देशाला संरक्षण पुरवण्यात येते. तसा करार मात्र झालेला नाही. त्या छोट्या देशाकडे स्वतःचे सैन्य नाही. पोपच्या सुरक्षेसाठी ‘स्विस गार्ड’ जबाबदार आहेत. इतर देशांशी राजनैतिक संबंध ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. स्वतः पोप गरजेनुसार ते काम पाहतात. अपुऱ्या जागेमुळे ‘व्हॅटिकन’मध्ये कुठलीही वकिलात नाही. रोम शहरात सगळ्या वकिलाती आहेत. देशात दोन हजार नोकरदार लोक आहेत. ते सगळे तिथे राहत नाहीत (रोम किंवा जवळपासच्या गावात राहतात). लॅटिनचा वापर होतो; पण राजभाषा इटालियन हीच आहे. शहराच्या अधिकृत वेबसाइटमध्ये इटालियन, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि स्पॅनिश भाषांचा समावेश आहे. पोपच्या सेवेत कुठल्याना कुठल्या प्रकारे रुजू असलेल्या लोकांना नागरिकत्व मिळू शकते; परंतु त्यावर मर्यादा आहे. नोकरी संपताच नागरिकत्व रद्द होते.
जगातील सर्व राष्ट्रांपेक्षा ‘व्हॅटिकन’मध्ये जास्त वाइन रिचवली जाते. एका वर्षात प्रत्येक रहिवासी किमान १०५ बाटल्या वाइन पितो. ‘व्हॅटिकन’ हे कलेचे माहेरघर आहे. सेंट पीटर बाझिलिका उभारण्यात एकाहून एक जगप्रसिद्ध वास्तुशास्त्रज्ञ सहभागी झाले. ब्रामांट, मायकलेंजलो, ज्याकोमो डेल पोर्ता आणि बर्निनी यांनी मध्ययुगीन वास्तुकलेचे आदर्श निर्माण केले. ‘सिस्टीन चॅपेल’ हे भित्तिचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तिथले छत आणि ‘लास्ट जजमेंट’ यांचा निर्माता मायकलेंजलोच आहे. त्याचे विविध कलांमधील कर्तृत्त्व इतके अजोड आहे, की त्याचा स्वतंत्रपणे विचार करावा लागेल. लाकूड, दगड, धातू या माध्यमांमधून त्याने सुंदर कलाकृती बनवल्या आहेत.
[[चित्र:Vatican StPeter Square.jpg|center|700 px|thumb|व्हॅटिकनमधील सेंट पीटर स्क्वेर]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.vaticanstate.va/EN/homepage.htm Vatican City State]—official website
* [https://www.cia.gov/library/publications/world-leaders-1/world-leaders-h/holy-see-vatican-city.html Chief of State and Cabinet Members] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20081210073743/https://www.cia.gov/library/publications/world-leaders-1/world-leaders-h/holy-see-vatican-city.html |date=2008-12-10 }}
xz
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{commons|Vatican City}}
{{माहितीचौकट युरोपातील देश}}
[[वर्ग:युरोपातील देश]]
1axc9egbrn2st0stj7slidt5kb1d3p4
फ्रान्सचे पहिले साम्राज्य
0
102582
2702535
2503293
2026-08-15T04:43:43Z
TheonlyPuneriintown
157039
2702535
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भूतपूर्व देश
|राष्ट्र_अधिकृत_नाव_स्थानिकभाषेमध्ये = ''Empire Français''
|राष्ट्र_अधिकृत_नाव_मराठीमध्ये = पहिले फ्रेंच साम्राज्य
|मागील१=पहिले फ्रेंच प्रजासत्ताक
|मागील_ध्वज१=Flag of France.svg
|मागील२=हॉलंडचे राजतंत्र
|मागील_ध्वज२=Flag of the Netherlands.svg
|पुढील१= बुरबॉन पुनःस्थापना
|पुढील_ध्वज१=Flag of France.svg
|पुढील२= नेदरलॅंड्सचे संघटित राजतंत्र
|पुढील_ध्वज२=Flag of Netherlands.svg
|सुरुवात_वर्ष = १८०४
|शेवट_वर्ष = १८१५
|राष्ट्र_ध्वज = Flag of France.svg
|राष्ट्र_चिन्ह = Imperial Coat of Arms of France (1804-1815).svg
|राष्ट्र_ध्वज_नाव =
|राष्ट्र_चिन्ह_नाव =
|जागतिक_स्थान_नकाशा = First French Empire 1812.svg
|नकाशावर्णन = १८१२ सालचे आपल्या सर्वोच्च शिखरावर असतानाचे फ्रेंच साम्राज्य.
{{Legend|#002395|फ्रान्सचे साम्राज्य}}{{Legend|#9090FF|मांडलिक राष्ट्रे}}
|ब्रीद_वाक्य =
|राजधानी_शहर = [[पॅरिस]]
|सर्वात_मोठे_शहर =
|राष्ट्रप्रमुख_नाव =
|पंतप्रधान_नाव =
|राष्ट्रीय_भाषा = [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]
|इतर_प्रमुख_भाषा =
|राष्ट्रीय_चलन = [[फ्रेंच फ्रँक]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी =
|लोकसंख्या_संख्या =
|लोकसंख्या_घनता =
|आजचे_देश = {{देशध्वज|Andorra}}</br>{{देशध्वज|Austria}}</br>{{देशध्वज|Belgium}}</br>{{देशध्वज|Croatia}}</br>{{देशध्वज|France}}</br>{{देशध्वज|Germany}}</br>{{देशध्वज|Italy}}</br>{{देशध्वज|Luxembourg}}</br>{{देशध्वज|Monaco}}</br>{{देशध्वज|Netherlands}}</br>{{देशध्वज|Slovenia}}</br>{{देशध्वज|Spain}}</br>{{देशध्वज|Switzerland}}</br>{{देशध्वज|Vatican City}}
}}
'''फ्रान्सचे साम्राज्य''' ([[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]:'''''Empire Français''''') '''फ्रान्सचे मोठे साम्राज्य''', '''{{लेखनाव}}''' किंवा '''नेपोलियनीय साम्राज्य''' या नावांनीही ओळखले जाणारे [[नेपोलियन बोनापार्ट]]चे हे साम्राज्य होते. १९व्या शतकाच्या पूर्वार्धात युरोपातील ही एक मोठी शक्ती होती.
डिसेंबर २, १८०४ रोजी [[नेपोलियन]] सम्राट झाला. त्याने [[ऑस्ट्रिया]], [[प्रशिया]], [[रशिया]], [[पोर्तुगाल]] व मित्रराष्ट्रे यांविरुद्धचे [[तिसऱ्या संघाचे युद्ध]] जिंकले. [[ऑस्टर्लिट्झची लढाई]] (१८०५) व [[फ्रीडलॅंडची लढाई]] (१८०७) ही त्याची युद्धे उल्लेखनीय आहेत. दोन वर्षांचा युरोपातील रक्तपात [[तिल्सित]]च्या तहामुळे जुलै १८०७ रोजी संपुष्टात आला.
नेपोलियनने लढलेली युद्धे एकत्रितपणे [[नेपोलियोनिक युद्धे]] म्हणून ओळखली जातात. ही युद्धे [[पश्चिम युरोप]]पासून [[पोलंड]]पर्यंत लढली गेली.
{{साम्राज्ये}}
[[वर्ग:युरोपातील भूतपूर्व देश]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
qrvjbzqba63q8azwwlefkszhha5ob7w
फ्रांसच्या राज्यकर्त्यांची यादी
0
129051
2702519
2696063
2026-08-14T21:17:12Z
TheonlyPuneriintown
157039
आधी मजकूर इंग्रजी होतं, मराठी केलं
2702519
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅरोलिंजियन घराणे (751–987)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|बुटका [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|752
|align="center"|24 सप्टेंबर 768
|{{*}}Son of [[Charles Martel]]
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|24 सप्टेंबर 768
|align="center"|4 डिसेंबर 771
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|24 सप्टेंबर 768
|align="center"|28 जानेवारी 814
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(800–814)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"|[[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|भक्त लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|28 जानेवारी 814
|align="center"|20 जून 840
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|20 जून 840
|align="center"|6 ऑक्टोबर 877
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (875–877)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|6 ऑक्टोबर 877
|align="center"|10 एप्रिल 879
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|10 एप्रिल 879
|align="center"|5 ऑगस्ट 882
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|5 ऑगस्ट 882
|align="center"|6 डिसेंबर 884
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|20 मे 885
|align="center"|13 जानेवारी 888
|{{*}}
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (881–887)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|29 फेब्रुवारी 888
|align="center"|1 जानेवारी 898
|
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|28 जानेवारी 893
|align="center"|30 जून 922
|
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|30 जून 922
|align="center"|15 जून 923
|
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|13 जुलै 923
|align="center"|14 जानेवारी 936
|
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|19 जून 936
|align="center"|10 सप्टेंबर 954
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|12 नोव्हेंबर 954
|align="center"|2 मार्च 986
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|8 जून 986
|align="center"|22 मे 987
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कॅपेत वंश (987–1328)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[ह्यू कॅपेत]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|3 जुलै 987||align="center"|24 ऑक्टोबर 996||{{*}}पहिल्या रॉबर्टचा नातू
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|{{चित्र हवे}} ||align="center"|||[[दुसरा रॉबर्ट, फ्रान्स|दुसरा रॉबर्ट]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|24 ऑक्टोबर 996||align="center"|20 जुलै 1031||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला हेन्री, फ्रान्स|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|20 जुलै 1031||align="center"|4 ऑगस्ट 1060||{{*}}दुसऱ्या रॉबर्टचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|4 ऑगस्ट 1060||align="center"|29 जुलै 1108||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|[[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|29 जुलै 1108||align="center"|1 ऑगस्ट 1137||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|1 ऑगस्ट 1137||align="center"|18 सप्टेंबर 1180||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|{{चित्र हवे}}||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|18 सप्टेंबर 1180||align="center"|14 जुलै 1223||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[आठवा लुई, फ्रान्स|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|14 जुलै 1223||align="center"|8 नोव्हेंबर 1226||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[नववा लुई, फ्रान्स|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|8 नोव्हेंबर 1226||align="center"|25 ऑगस्ट 1270||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[तिसरा फिलिप, फ्रान्स|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|25 ऑगस्ट 1270||align="center"|5 ऑक्टोबर 1285||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|{{चित्र हवे}}||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|5 ऑक्टोबर 1285||align="center"|29 नोव्हेंबर 1314||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|29 नोव्हेंबर 1314||align="center"|5 जून 1316||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|15 नोव्हेंबर 1316||align="center"|20 नोव्हेंबर 1316||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|20 नोव्हेंबर 1316||align="center"|3 जानेवारी 1322||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|3 जानेवारी 1322||align="center"|1 फेब्रुवारी 1328||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हालोईचे घराणे]] (1328–1589)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|व्लालोईचा [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|1 एप्रिल 1328||align="center"|22 ऑगस्ट 1350||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[दुसरा जॉन, फ्रान्स|दुसरा जॉन]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|22 ऑगस्ट 1350||align="center"|8 एप्रिल 1364||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|8 एप्रिल 1364||align="center"|16 सप्टेंबर 1380||{{*}}दुसऱ्या जॉनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|16 सप्टेंबर 1380||align="center" |21 ऑक्टोबर 1422||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|21 ऑक्टोबर 1422||align="center"|22 जुलै 1461||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''l'Universelle Aragne'')</small> ||align="center"|22 जुलै 1461||align="center"|30 ऑगस्ट 1483||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|30 ऑगस्ट 1483||align="center"|7 एप्रिल 1498||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (1498–1515)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"| [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|7 एप्रिल 1498||align="center"|1 जानेवारी 1515||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-ॲंगोलेम शाखा (1515–1589)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|1 जानेवारी 1515||align="center"|31 मार्च 1547||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|31 मार्च 1547||align="center"|10 जुलै 1559||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|10 जुलै 1559||align="center"|5 डिसेंबर 1560||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(1558–1560)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]]||align="center"|5 डिसेंबर 1560||align="center"|30 मे 1574||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|30 मे 1574||align="center"|2 ऑगस्ट 1589||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(1573–1575)
|}
===[[बुर्बोंचे घराणे]] (1589–1792)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'', ''le Vert-Galant'') </small>||align="center"|2 ऑगस्ट 1589||align="center"|14 मे 1610||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|14 मे 1610||align="center"|14 मे 1643||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|14 मे 1643||align="center"|1 सप्टेंबर 1715||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|1 सप्टेंबर 1715||align="center"|10 मे 1774||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|10 मे 1774||align="center"|21 सप्टेंबर 1792||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(1774–1791) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(1791–1792)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (1792–1804)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
qiolc5vn59zddslsny59c0x7a2sy07g
2702527
2702519
2026-08-15T03:20:13Z
TheonlyPuneriintown
157039
शुद्धलेखन
2702527
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कॅपेत वंश (987–1328)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[ह्यू कॅपेत]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|3 जुलै 987||align="center"|24 ऑक्टोबर 996||{{*}}पहिल्या रॉबर्टचा नातू
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|{{चित्र हवे}} ||align="center"|||[[दुसरा रॉबर्ट, फ्रान्स|दुसरा रॉबर्ट]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|24 ऑक्टोबर 996||align="center"|20 जुलै 1031||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला हेन्री, फ्रान्स|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|20 जुलै 1031||align="center"|4 ऑगस्ट 1060||{{*}}दुसऱ्या रॉबर्टचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|4 ऑगस्ट 1060||align="center"|29 जुलै 1108||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|[[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|29 जुलै 1108||align="center"|1 ऑगस्ट 1137||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|1 ऑगस्ट 1137||align="center"|18 सप्टेंबर 1180||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|{{चित्र हवे}}||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|18 सप्टेंबर 1180||align="center"|14 जुलै 1223||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रॅंकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[आठवा लुई, फ्रान्स|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|14 जुलै 1223||align="center"|8 नोव्हेंबर 1226||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[नववा लुई, फ्रान्स|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|8 नोव्हेंबर 1226||align="center"|25 ऑगस्ट 1270||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[तिसरा फिलिप, फ्रान्स|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|25 ऑगस्ट 1270||align="center"|5 ऑक्टोबर 1285||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|{{चित्र हवे}}||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|5 ऑक्टोबर 1285||align="center"|29 नोव्हेंबर 1314||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|29 नोव्हेंबर 1314||align="center"|5 जून 1316||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|15 नोव्हेंबर 1316||align="center"|20 नोव्हेंबर 1316||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|20 नोव्हेंबर 1316||align="center"|3 जानेवारी 1322||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|[[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|3 जानेवारी 1322||align="center"|1 फेब्रुवारी 1328||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हालोईचे घराणे]] (1328–1589)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|व्लालोईचा [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|1 एप्रिल 1328||align="center"|22 ऑगस्ट 1350||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[दुसरा जॉन, फ्रान्स|दुसरा जॉन]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|22 ऑगस्ट 1350||align="center"|8 एप्रिल 1364||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|8 एप्रिल 1364||align="center"|16 सप्टेंबर 1380||{{*}}दुसऱ्या जॉनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|16 सप्टेंबर 1380||align="center" |21 ऑक्टोबर 1422||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|21 ऑक्टोबर 1422||align="center"|22 जुलै 1461||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''l'Universelle Aragne'')</small> ||align="center"|22 जुलै 1461||align="center"|30 ऑगस्ट 1483||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|30 ऑगस्ट 1483||align="center"|7 एप्रिल 1498||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (1498–1515)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"| [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|7 एप्रिल 1498||align="center"|1 जानेवारी 1515||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-ॲंगोलेम शाखा (1515–1589)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|1 जानेवारी 1515||align="center"|31 मार्च 1547||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|31 मार्च 1547||align="center"|10 जुलै 1559||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|10 जुलै 1559||align="center"|5 डिसेंबर 1560||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(1558–1560)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]]||align="center"|5 डिसेंबर 1560||align="center"|30 मे 1574||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|30 मे 1574||align="center"|2 ऑगस्ट 1589||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(1573–1575)
|}
===[[बुर्बोंचे घराणे]] (1589–1792)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'', ''le Vert-Galant'') </small>||align="center"|2 ऑगस्ट 1589||align="center"|14 मे 1610||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|14 मे 1610||align="center"|14 मे 1643||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|14 मे 1643||align="center"|1 सप्टेंबर 1715||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|1 सप्टेंबर 1715||align="center"|10 मे 1774||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|10 मे 1774||align="center"|21 सप्टेंबर 1792||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(1774–1791) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(1791–1792)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (1792–1804)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
2l9y8pwr86g99pz325fw8hir1t1w9b7
2702534
2702527
2026-08-15T04:41:05Z
TheonlyPuneriintown
157039
चित्र, मजकूर, अंक जोडले
2702534
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हालोईचे घराणे]] (1328–1589)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|व्लालोईचा [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|1 एप्रिल 1328||align="center"|22 ऑगस्ट 1350||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[दुसरा जॉन, फ्रान्स|दुसरा जॉन]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|22 ऑगस्ट 1350||align="center"|8 एप्रिल 1364||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|[[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|8 एप्रिल 1364||align="center"|16 सप्टेंबर 1380||{{*}}दुसऱ्या जॉनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|16 सप्टेंबर 1380||align="center" |21 ऑक्टोबर 1422||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|21 ऑक्टोबर 1422||align="center"|22 जुलै 1461||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''l'Universelle Aragne'')</small> ||align="center"|22 जुलै 1461||align="center"|30 ऑगस्ट 1483||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|[[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|30 ऑगस्ट 1483||align="center"|7 एप्रिल 1498||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (1498–1515)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"| [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|7 एप्रिल 1498||align="center"|1 जानेवारी 1515||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-ॲंगोलेम शाखा (1515–1589)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|1 जानेवारी 1515||align="center"|31 मार्च 1547||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|31 मार्च 1547||align="center"|10 जुलै 1559||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|10 जुलै 1559||align="center"|5 डिसेंबर 1560||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(1558–1560)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]]||align="center"|5 डिसेंबर 1560||align="center"|30 मे 1574||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|30 मे 1574||align="center"|2 ऑगस्ट 1589||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(1573–1575)
|}
===[[बुर्बोंचे घराणे]] (1589–1792)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'', ''le Vert-Galant'') </small>||align="center"|2 ऑगस्ट 1589||align="center"|14 मे 1610||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|14 मे 1610||align="center"|14 मे 1643||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|14 मे 1643||align="center"|1 सप्टेंबर 1715||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|1 सप्टेंबर 1715||align="center"|10 मे 1774||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|10 मे 1774||align="center"|21 सप्टेंबर 1792||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(1774–1791) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(1791–1792)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (1792–1804)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
1nr5maz2yizqggb9tgj1kv6wa8x5kly
निसर्गदत्त महाराज
0
140120
2702476
2587849
2026-08-14T14:32:25Z
नरेश सावे
88037
/* */
2702476
wikitext
text/x-wiki
'''निसर्गदत्त महाराज''' (१७ एप्रिल १८९७ - ८ सप्टेंबर १९८१ ) हे आधुनिक युगातील एक ज्ञानी सत्पुरुष व नवनाथ संप्रदायाचे [[अद्वैत|अद्वैतवादी]] तत्त्वज्ञानी गुरू होते. निसर्गदत्त महाराज यांचे जन्मनाव [[मारुती शिवरामपंत कांबळी]] होते. त्यांच्या जन्मदिनी हनुमान जयंती असल्याने त्यांचे नाव मारुती असे ठेवण्यात आले. [[सिंधुदुर्ग]] जिल्ह्यातील [[कांदळगाव]] या लहानशा खेड्यात ते लहानाचे मोठे झाले. त्यांच्या वडीलांचे एक मित्र जेंव्हा कधी धार्मिक गोष्टींवर भाष्य करीत तेंव्हा महाराज ते अगदी लक्षपूर्वक ऐकत आणि त्यावर चिंतन करत. लहानपणी त्यांची घरची परिस्थिती ही तशी बेताचीच होती. परंतु पुढे वडीलांचे निधन झाल्यानंतर जेंव्हा छोट्याशा शेतीवर उदरर्निवाह करणे अगदीच कठीण होऊ लागले, तेंव्हा ते आपल्या जेष्ठ बंधूंच्या मागोमाग मुंबईस आले. तिथे त्यांचा व्यवसाय भरभराटीस आला आणि त्यांना आर्थिक सुरक्षितता प्राप्त झाली. महाराजांचे आयुष्य हे इथवर सर्वसामान्य माणसाप्रमाणे सुरू होते. <ref>पुस्तक : I Am That</ref>
पुढे एकेदिवशी [[सिद्धरामेश्वर महाराज]] त्यांच्या परिसरात आले असता त्यांना भेटण्यासाठी निसर्गदत्त महाराज यांच्या एका मित्राने त्यांना सोबत चलण्याची गळ घातली. निसर्गदत्त महाराज जेंव्हा आपले गुरू सिद्धरामेश्वर महाराज यांना पहिल्यांदा भेटले, तेंव्हा सिद्धरामेश्वर महाराजांनी त्यांना दीक्षा दिली. त्या क्षणापासून निसर्गदत्त महाराज यांचे आयुष्य बदलून गेले. त्यांना स्वतःची नव्याने ओळख झाली. यानंतर महाराजांचे आपल्या व्यवसायाकडे फारसे लक्ष लागले नाही. त्यांची पावले आपसूक हिमालयकडे वळली, परंतु नंतर ते पुन्हा आपल्या घरी परतले. कारण ते ज्या चैतन्याच्या शोधात होते, ते त्यांना आधीच प्राप्त झाले होते. त्यांना [[आत्मसाक्षात्कार]] घडला होता. <ref>पुस्तक : I Am That</ref>
निसर्गदत्त महाराज हे जरी फारसे शिकले नसले, तरी त्यांच्याकडे अलौकिक [[ज्ञानदृष्टी]] होती. त्यांनी साधकांशी मराठीतून साधलेल्या प्रश्नोत्तररुपी संवादाचे इंग्लिश भाषांतर [[मॉरिस फ्रिडमन]] यांनी ‘[[आय ऍम दॅट]]’ या पुस्तकातून १९७३ साली जगापुढे आणले आणि महाराजांना जगभरात थोर [[तत्त्ववेत्ते]] म्हणून किर्ती प्राप्त झाली.
==== '''निसर्गदत्त महाराज यांची पुस्तके''' ====
आय ऍम दॅट
{{हिंदू धर्म}}
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:इ.स. १८९७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९८१ मधील मृत्यू]]
dogcwok9aasae08jlpgfn85j78pjpa7
महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (क) यादी
0
224343
2702537
2691527
2026-08-15T05:22:53Z
~2026-44735-42
186273
/* ईतिहास */
2702537
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रात भटक्या जमातींची (क) (NT-2) मध्ये धनगर या एकाच तत्सम भटक्या जमातींचा समावेश असून या प्रवर्गास ३.५% आरक्षण आहे.<ref>https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201401301152082722.pdf</ref> महाराष्ट्रात धनगर समाजाची लोकसंख्या सुमारे २ ते २.५ कोटी आहे.
== ईतिहास ==
Govt in Social Welfare Dept Resolution No. CBC-1089/ (203)/MVK5 dated 25 th May 1990.
* २५ मे, १९९०: '''धनगर समाज''' हा [[महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय जातींची यादी|ईतर मागास प्रवर्ग]] तून [[महाराष्ट्रातील भटक्या जमातींची (ब) यादी|भटक्या जमातीत]] समाविष्ट. [CBC-1089/ (203)/MVK5].
* ४ ऑगस्ट १९९२: ४% वरून ६%.
== धनगर:तत्सम जाती यादी ==
{| class="wikitable sortable"
|- bgcolor="#CCCCCC"
! क्रमांक !! जाती || तत्सम
|-
| १ || [[धनगर]] ||हटकर 1) शेगर, सगर, सेगर 2) खुटेकर 3) ठेलारी 4) कोकणी-धनगर 5) वऱ्हाडे धनगर 6) झेंडे 7) [[कुरमार|कुरुबा 8 )]] सनगर 9) डोंगरी धनगर 10) (शा.नि.दि ३० जानेवारी, २०१४ प्रमाणे समाविष्ट) २७. ठेलारी (धुळे, नाशिक,जळगांव व संभाजीनगर) (२०२४)
|-
|}
==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्रातील मागास वर्गीय जातींची यादी]]
* [[महाराष्ट्रातील आरक्षण]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील मागासवर्गीय जाती| ]]
[[वर्ग:भटक्या जमाती| ]]
krcy4kwf2uum8tn1rfjhbpr3wwljb3t
मुंबई मेट्रो स्थानकांची यादी
0
224884
2702453
2702450
2026-08-14T12:20:26Z
Khirid Harshad
138639
2702453
wikitext
text/x-wiki
ही [[मुंबई मेट्रो]]च्या सर्व स्थानकांची यादी आहे, जी भारताच्या मुंबई महानगर प्रदेशातील मुंबईला सेवा देणारी एक जलद वाहतूक व्यवस्था आहे. मुंबई मेट्रो ही भारतात बांधली जाणारी पाचवी वाहतूक व्यवस्था आहे. मुंबई मेट्रोची पहिली मार्गिका ८ जून २०१४ रोजी [[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]] सह उघडण्यात आली. ऑगस्ट २०२६ पर्यंत सध्या एकूण ७७ स्थानके कार्यरत आहेत.
मुंबई मेट्रो नेटवर्कचा विस्तार सुमारे २०० किमी (१२० मैल) असणार आहे. या विस्तारामुळे मुंबई मुंबई महानगर प्रदेशातील त्याच्या उपग्रह शहरांशी जोडली जाईल. मुंबई मेट्रोची प्रत्येक मार्गिका एका विशिष्ट रंगाने ओळखली जाते. ही सिस्टीम स्टँडर्ड गेज ट्रेनच्या रोलिंग स्टॉकचा वापर करते आणि त्यात उन्नत, भूमिगत आणि जमिनीवर मार्गिकांचे संयोजन आहे.
== मेट्रो स्थानके ==
{| class="wikitable" style="text-align: left;" style=font-size:95%; width="30%"
|-
|style="background-color:#AFEEEE"|†
|टर्मिनल स्थानक
|-
|style="background-color:#FFFF99"|*
|स्थानांतरण स्थानक
|-
|style="background-color:#FFB6C1"|†*
|टर्मिनल आणि इतर मार्गिकांवर स्थानांतरण स्थानक
|-
|style="background-color:#F5DEB3"|††
|[[मुंबई उपनगरी रेल्वे]] आणि [[मुंबई मोनोरेल]]ला स्थानांतरण स्थानक
|-
|style="background-color:#96CDCD"|**
|इतर मार्गांवर आणि [[मुंबई उपनगरी रेल्वे]] आणि [[मुंबई मोनोरेल]] स्थानांतरण स्थानक
|-
|style="background-color:#F0E68C"|#*
|[[मुंबई उपनगरी रेल्वे]], [[मुंबई मोनोरेल]] आणि [[भारतीय रेल्वे]]ला टर्मिनल आणि स्थानांतरण स्थानक
|-
|style="background-color:#DDFFDD"|†¤
|टर्मिनल, इतर मार्गांवर आणि [[मुंबई उपनगरी रेल्वे]], [[मुंबई मोनोरेल]] आणि [[भारतीय रेल्वे]]ला स्थानांतरण स्थानक
|}
===कार्यरत===
{|class="wikitable sortable" style="text-align: left;" style=font-size:95%; width="100%"
! rowspan="2" width="5%"|क्रमांक
! colspan="2" width="29%"|मेट्रो स्थानक
! rowspan="2" width="19%"|मार्गिका
! rowspan="2" width="8%"|स्थान
! rowspan="2" width="12%"|सुरुवात
! rowspan="2" width="24%"|नोंदी
! rowspan="2" width="5%"|संदर्भ
|-
![[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
![[मराठी भाषा|मराठी]]
|-
!१
|align="center"|Aarey
|align="center"|{{मेट्रो|आरे}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/india/report-metro-7-pillar-core-tilts-at-goregaon-2554413|title=Metro 7 pillar core tilts at Aarey Road Junction|work=DNA India|date=22 October 2017|access-date=25 October 2017}}</ref>
|-
!२
|align="center" style="background-color:#FFB6C1"†*|Aarey JVLR†*
|align="center"|{{मेट्रो|आरे जे.व्ही.एल.आर.}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|जमिनीवर
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|align="center"|सीप्झ गाव मेट्रो स्थानक [[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/infrastructure/mumbai-metro-car-shed-shifting-from-aarey-colony-to-cost-rs-200-crore/2106083/|title=Mumbai Metro car shed shifting from Aarey colony to cost Rs 200 Crore|work=The Financial Express|date=15 October 2020|access-date=20 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/magazine/up-front/story/20201026-mumbai-metro-aarey-s-gain-is-metro-s-loss-1731968-2020-10-16|title=Mumbai Metro: Aarey's Gain Is Metro's Loss|work=India Today|date=16 October 2020|access-date=17 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/aarey-station-to-serve-two-metro-routes-mmrc/|title=Aarey station to serve two Metro routes: MMRC|work=द इंडियन एक्सप्रेस|date=21 March 2018|access-date=22 March 2018}}</ref>
|-
!३
|align="center"|Acharya Atre Chowk
|align="center"|{{मेट्रो|आचार्य अत्रे चौक}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite news|url=https://english.lokmat.com/maharashtra/blue-star-wins-rs-149-crore-project-from-mumbai-metro/|title=Blue Star Wins Rs149 crore project from Mumbai Metro|work=Lokmat Times|date=27 August 2020|access-date=30 August 2020}}</ref>
|-
!४
|align="center"|Airport Road
|align="center"|{{मेट्रो|विमानतळ रस्ता}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite news|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-metro-hits-tracks-and-handful-of-speed-bumps/15363181|title=Mumbai Metro hits tracks and Handful of Speed Bumps|work=Mid-Day|date=22 June 2014|access-date=19 October 2019|archive-date=2020-12-12|archive-url=https://web.archive.org/web/20201212000804/https://www.mid-day.com/articles/mumbai-metro-hits-tracks-and-handful-of-speed-bumps/15363181|url-status=dead}}</ref>
|-
!५
|align="center"|Akurli
|align="center"|{{मेट्रो|आकुर्ली}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/first-escalator-in-kandivali-e-bandongri-metro-7-station-installed|title=First Escalator in Kandivali East Bandongri Metro 7 station|work=Free Press Journal|date=13 August 2019|access-date=15 August 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/story/pm-modi-lays-foundation-stone-for-three-metro-lines-in-mumbai-1596650-2019-09-07|title=PM Modi lays foundation stone for three metro lines in Mumbai|work=India Today|date=7 September 2019|access-date=8 September 2019}}</ref>
|-
!६
|align="center"|Anand Nagar (Mumbai)
|align="center"|{{मेट्रो|आनंद नगर (मुंबई)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-metro-2a-gets-rod-to-run-over-western-railway-tracks-at-dahisar-2579637|title=Metro 2A gets rod to run over western railway tracks at dahisar|work=DNA India|date=30 January 2018|access-date=1 February 2018}}</ref>
|-
!७
|align="center" style="background-color:#FFFF99"|Andheri (West)*
|align="center"|{{मेट्रो|अंधेरी (पश्चिम)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|align="center"|{{मेट्रो|डी.एन. नगर}} [[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]] येथे अदलाबदल
|
|-
!८
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Andheri††
|align="center"|{{मेट्रो|अंधेरी}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|align="center"|[[अंधेरी रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite news|url=https://www.freepressjournal.in/cmcm/mumbai-andheri-metro-station-renamed|title=Andheri Metro Station renamed|work=Free Press Journal|date=21 February 2017|access-date=22 February 2017}}</ref>
|-
!९
|align="center"|Asalpha
|align="center"|{{मेट्रो|असल्फा}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.timesnownews.com/india/article/mumbai-fire-breaks-out-in-saki-naka/532617|title=Fire Breaks out at Asalpha metro station|work=Times Now News|date=27 December 2019|access-date=30 December 2019}}</ref>
|-
!१०
|align="center"|Azad Nagar
|align="center"|{{मेट्रो|आझाद नगर}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/mumbai-news/mumbai-metro-one-to-install-solar-panels-on-12-stations-depot-1416567|title=Mumbai Metro One to Install solar panels on 12 stations and depot|publisher=NDTV|date=7 June 2016|access-date=10 June 2016}}</ref>
|-
!११
|align="center"|Bandra Colony
|align="center"|{{मेट्रो|वांद्रे वसाहत}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/building-direct-subways-to-metro-3-corridor-stations-may-hit-the-hurdle-of-high-premium-6164385/|title=Building Direct subways to metro 3 corridor stations may hit the hurdle of high premium|work=द इंडियन एक्सप्रेस|date=13 December 2019|access-date=15 December 2019}}</ref>
|-
!१२
|align="center" style="background-color:#FFFF99"|Bandra Kurla Complex*
|align="center"|{{मेट्रो|वांद्रे कुर्ला संकुल}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|align="center"|आयकर कार्यालय मेट्रो स्थानक [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/brace-yourself-for-mumbai-metros-biggest-junction-station-at-bkc/22654230|title=Brace Yourself for Mumbai metros biggest Junction station at BKC|work=Mid-Day|date=3 March 2020|access-date=5 March 2020}}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref>{{Cite web|url=https://www.business-standard.com/article/current-affairs/the-ground-report-going-deep-inside-mumbai-s-under-river-metro-tunnel-120030200038_1.html|title=The ground report: Going deep inside Mumbai's under-river metro tunnel|work=Business Standard|date=2 March 2020|access-date=3 March 2020}}</ref>
|-
!१३
|align="center"|Bangur Nagar
|align="center"|{{मेट्रो|बांगुर नगर}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-drunk-28-year-old-dies-after-ramming-bike-into-metro-pillar-in-malad-2669706|title=Mumbai:Drunk 28-Year-old Goregaon resident dies after ramming bike into a metro pillar in malad|work=DNA India|date=30 September 2018|access-date=1 October 2018}}</ref>
|-
!१४
|align="center"|Borivali (West)
|align="center"|{{मेट्रो|बोरीवली (पश्चिम)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-bmc-s-flyover-plan-hits-metro-2-roadblock-2091451|title=BMC's flyover plan hits metro-2 roadblock|work=DNA India|date=2 July 2015|access-date=3 July 2015}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/citizen-reporter/stories/badroads2fnoroadsatmetrostation/articleshow/77941952.cms|title=Bad Roads/No Roads at Metro Station|work=The Times of India|date=5 September 2020|access-date=6 September 2020}}</ref>
|-
!१५
|align="center"|Chakala (J.B. Nagar)
|align="center"|{{मेट्रो|चकाला (जे.बी. नगर)}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/Metro-station-at-Chakala-may-be-renamed-JB-Nagar/articleshow/31626822.cms|title=Metro station at Chakala may be renamed JB Nagar|work=The Times of India|date=8 March 2014|access-date=10 March 2014}}</ref>
|-
!१६
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Chembur††
|align="center"|चेंबूर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१३ ऑगस्ट २०२६ पासून
|align="center"|[[व्हीएनपी आणि आरसी मार्ग जंक्शन मोनोरेल स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://theprint.in/india/governance/mumbai-gets-nearly-rs-4000-cr-plan-to-decongest-metro-station-areas-ahead-of-state-polls/275183/|title=Mumbai gets nearly Rs 4000 cr plan to decongest metro station areas ahead of state polls|work=The Print|date=10 August 2019|access-date=15 August 2019}}</ref>
|-
!१७
|align="center"|Chhatrapati Shivaji Maharaj International Airport - T1
|align="center"|{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - टी१}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-work-starts-on-one-more-underground-metro-corridor/articleshow/74507120.cms|title=Work starts on one more underground mumbai metro corridor|work=The Times of India|date=6 March 2020|access-date=10 March 2020}}</ref>
|-
!१८
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Chhatrapati Shivaji Maharaj International Airport - T2†*
|align="center"|{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - टी२}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]<br />[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]<br />[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून<br />बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/38-of-tunnelling-for-mumbai-s-underground-metro-completed/story-ctZvPXvtnGy6iEVXgQ7lZO.html|title=38 of tunnelling for mumbai's underground metro completed|work=Hindustan Times|date=14 February 2019|access-date=15 February 2019}}</ref>
|-
!१९
|align="center" style="background-color:#DDFFDD"|Chhatrapati Shivaji Maharaj Terminus†¤
|align="center"|{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]<br />[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून<br />बांधकामाधीन
|align="center"|[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/csmt-metro-iii-station-at-fort-to-get-underground-link/articleshow/62842352.cms|title=CSMT Metro III station at Fort to get underground link|work=The Times of India|date=9 February 2018|access-date=10 February 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/watch-mumbai-metro-releases-breathtaking-view-of-upcoming-cst-station/articleshow/71564975.cms|title=Watch: Mumbai Metro releases 'breathtaking' view of upcoming CSMT station|work=Mumbai Mirror|date=14 October 2019|access-date=15 October 2019}}</ref>
|-
!२०
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Churchgate††
|align="center"|{{मेट्रो|चर्चगेट}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|align="center"|[[चर्चगेट रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-metro-work-to-disrupt-traffic-on-jamshedji-tata-road-2517250|title=Metro Work to disrupt traffic on Jamshedji Tata Road|work=DNA India|date=29 July 2017|access-date=30 July 2017}}</ref>
|-
!२१
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Cuffe Parade†
|align="center"|{{मेट्रो|कफ परेड}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite news|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/cuffe-parade-stn-on-metro-3-line-to-have-192-parking-slots/story-yqnom8Emx3qoHBHRhAHo9H.html|title=Cuffe Parade Stn on Metro 3 line to have 192 parking slots|work=Hindustan Times|date=5 March 2020|access-date=15 March 2020}}</ref>
|-
!२२
|align="center" style="background-color:#FFFF99"|D.N. Nagar*
|align="center"|{{मेट्रो|डी.एन. नगर}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|align="center"|{{मेट्रो|अंधेरी (पश्चिम)}} [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://mercomindia.com/tender-announced-4-43-mw-rooftop-solar-mumbai-metro-station/|title=Tender Announced 4.43MW rooftop solar mumbai metro station|publisher=Merecom India|date=26 March 2020|access-date=30 March 2020}}</ref>
|-
!२३
|align="center"|Dadar
|align="center"|{{मेट्रो|दादर}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/watch-mumbai-metro-3-work-mmrc-achieves-32nd-breakthrough-at-dadar-metro-station/articleshow/78493751.cms|title=Watch Mumbai Metro 3 Work, MMRC achieves 32nd breakthrough at Dadar metro station|work=Mumbai Mirror|date=5 October 2020|access-date=6 October 2020}}</ref>
|-
!२४
|align="center"|Dahanukarwadi
|align="center"|{{मेट्रो|डहाणूकरवाडी}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/metro-line-2a-revised-deadline-is-may-2021|title=Mumbai: MMRDA revises deadline for Metro Line 2A to May 2021|work=Free Press Journal|date=15 July 2020|access-date=16 July 2020}}</ref>
|-
!२५
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Dahisar (East)†*
|align="center"|{{मेट्रो|दहिसर (पूर्व)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]<br />[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून<br />८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/problem-in-getting-car-shed-at-dahisar-gives-birth-to-a-semi-circular-metro-line/articleshow/78011234.cms|title=Problem in Getting Car Shed at Dahisar gives birth to a semi-circular metro line|work=Mumbai Mirror|date=9 September 2020|access-date=10 September 2020}}</ref>
|-
!२६
|align="center"|Deonar
|align="center"|{{मेट्रो|देवनार}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/will-mumbaiites-wait-for-metro-network-get-longer/story-jrwal6RtV6y03Ljfs4Qs7J.html|title=Will Mumbaiites wait for Metro network get longer?|work=Hindustan Times|date=31 October 2020|access-date=1 November 2020}}</ref>
|-
!२७
|align="center"|Deshbhakt N.G. Acharya Udyan - Diamond Garden
|align="center"|{{मेट्रो|देशभक्त ना.ग. आचार्य उद्यान - डायमंड गार्डन}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mmrda-invites-tenders-for-design-construction-of-stations-viaducts-for-new-metro-routes-4459347/|title=MMRDA invites tenders for design construction of stations viaducts for new metro routes|work=द इंडियन एक्सप्रेस|date=5 January 2017|access-date=6 January 2017}}</ref>
|-
!२८
|align="center"|Devipada
|align="center"|{{मेट्रो|देवीपाडा}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-metro-7-work-site-iron-rods-fall-on-best-bus-at-western-express-highway-2650828|title=Mumbai Metro 7 worksite iron rods fall on the best bus at Thakur complex of Western Express Highway|work=DNA India|date=17 August 2018|access-date=20 August 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-truck-driver-innocent-say-family-members-of-accident-victim/22989219|title=Mumbai: Man Dies After Barricade Falls On Bike, Kin Say Arrest Contractor|work=Mid-Day|date=14 September 2020|access-date=15 September 2020|archive-date=2020-10-07|archive-url=https://web.archive.org/web/20201007082644/https://www.mid-day.com/articles/mumbai-truck-driver-innocent-say-family-members-of-accident-victim/22989219|url-status=dead}}</ref>
|-
!२९
|align="center"|Dharavi
|align="center"|{{मेट्रो|धारावी}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-mithi-river-underground-metro-rail-170-metre-seepz-line-5724447/|title=Colaba-Bandra-Seepz line: A 170-m Metro tunnel that will go right under Mithi river|work=द इंडियन एक्सप्रेस|date=13 May 2019|access-date=15 May 2019}}</ref>
|-
!३०
|align="center"|Dindoshi
|align="center"|{{मेट्रो|दिंडोशी}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-mmrda-proposes-nine-fobs-on-metro-line-7|title=Mumbai: MMRDA proposes nine FOBs on Metro line 7|work=Free Press Journal|date=12 March 2020|access-date=13 March 2020}}</ref>
|-
!३१
|align="center"|Eksar
|align="center"|{{मेट्रो|एकसर}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-plans-to-expand-metro-connectivity-in-progress-2750257|title=Plans to expand Metro connectivity in progress|publisher=DNA India|date=18 May 2019|access-date=19 May 2019}}</ref>
|-
!३२
|align="center" style="background-color:#F0E68C"|Ghatkopar#*
|align="center"|{{मेट्रो|घाटकोपर}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|align="center"|[[घाटकोपर रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/india-news/commuters-can-expect-relief-at-mumbai-s-ghatkopar-metro-starting-today/story-Hom63kcG2MyVraI3DOj3YO.html|title=Commuters can expect relief at mumbai's ghatkopar metro starting today|work=Hindustan Times|date=23 September 2019|access-date=25 September 2019}}</ref>
|-
!३३
|align="center"|Girgaon
|align="center"|{{मेट्रो|गिरगाव}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/kalbadevi-girgaon-acharya-atre-stations-lag-in-metro-work|title=Kalbadevi, Girgaon, Acharya Atre stations lag in metro network|work=Free Press Journal|date=11 July 2020|access-date=12 July 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-road-caves-in-at-metro-3-site-near-girgaon-station-no-one-hurt/story-NVYkR9mMOW93BD70Urz5aJ.html|title=Mumbai:Road Caves in at metro 3 site near girgaon station no one hurt|work=Hindustan Times|date=16 September 2020|access-date=20 September 2020}}</ref>
|-
!३४
|align="center"|Goregaon (East)
|align="center"|{{मेट्रो|गोरेगाव (पूर्व)}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-two-new-contractors-appointed-for-balance-civil-works-on-metro-line-7/articleshow/75781537.cms|title=Mumbai: Two new contractors appointed for balance civil works on Metro Line 7|work=The Times of India|date=16 May 2020|access-date=17 May 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/uninstalled-escalators-for-metro-line-7-lying-on-road-inconveniences-commuters/articleshow/77390718.cms|title=Uninstalled escalators for Metro Line 7 lying on road; inconveniences commuters|work=Mumbai Mirror|date=6 August 2020|access-date=7 August 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-4-malls-complexes-seek-fobs-from-metro-stations/articleshow/78085865.cms|title=Mumbai: 4 malls, complexes seek FOBs from Metro stations|work=The Times of India|date=13 September 2020|access-date=14 September 2020}}</ref>
|-
!३५
|align="center"|Goregaon (West)
|align="center"|{{मेट्रो|गोरेगाव (पश्चिम)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|
|-
!३६
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Grant Road††
|align="center"|{{मेट्रो|ग्रँट रोड}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|align="center"|[[ग्रँट रोड रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-metro-3-work-on-city-to-get-20-temporary-roads/story-RNuypCH83fqQ3jLdeV6JzL.html|title=Mumbai Metro 3 Work on city to get 20 temporary roads|work=Hindustan Times|date=3 March 2018|access-date=5 March 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/metro-iii-corridor-what-lies-ahead|title=Metro-III corridor: What lies ahead|work=Free Press Journal|date=28 December 2019|access-date=29 December 2019}}</ref>
|-
!३७
|align="center" style="background-color:#FFFF99"|Gundavali*
|align="center"|{{मेट्रो|गुंदवली}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|align="center"|{{मेट्रो|पश्चिम द्रुतगती महामार्ग}} [[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-work-on-metro-7-extension-to-start-in-six-months-mmrda-2664385|title=Work on Metro 7 extension to start in six months MMRDA|work=DNA India|date=18 September 2018|access-date=20 September 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/office-in-goregaon-now-take-a-shuttle-from-weh-metro-station/articleshow/70545358.cms|title=Office in Goregaon? Now, take a shuttle from WEH Metro station|work=The Times of India|date=6 August 2019|access-date=7 August 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.firstpost.com/business/mumbai-metro-almost-complete-but-rinfra-mum-on-timeframe-693225.html|title=Mumbai Metro almost complete but RInfra mum on timeframe|work=Firstpost|date=10 April 2013|access-date=11 April 2013}}</ref><ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/metro-crane-accident-in-mumbai-woman-loses-her-life-after-crane-collides-with-metro-pillar-in-andheri-video/articleshow/78964213.cms|title=Woman loses her life after crane collides with Metro pillar in Andheri (East)|work=Mumbai Mirror|date=31 October 2020|access-date=1 November 2020}}</ref>
|-
!३८
|align="center"|Hutatma Chowk
|align="center"|{{मेट्रो|हुतात्मा चौक}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/metro-tunnel-at-heritage-area-completed/articleshow/78710102.cms|title=Metro Tunnel at heritage area completed|work=The Times of India|date=17 October 2020|access-date=20 October 2020}}</ref>
|-
!३९
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Jagannath Shankarsheth††
|align="center"|{{मेट्रो|जगन्नाथ शंकरशेठ}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|align="center"|[[मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-metro-3-achieves-28th-tunnel-breakthrough/articleshow/75476079.cms|title=Mumbai Metro 3 Achieves 28th tunnel breakthrough|work=The Times of India|date=30 April 2020|access-date=1 May 2020}}</ref>
|-
!४०
|align="center"|Jagruti Nagar
|align="center"|{{मेट्रो|जागृती नगर}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/now-cycle-away-from-the-metro-station/article30898901.ece|title=Now Cycle away from the metro station|work=द हिंदू|date=24 February 2020|access-date=25 February 2020}}</ref>
|-
!४१
|align="center" style="background-color:#FFFF99"|Jogeshwari (East)
|align="center"|{{मेट्रो|जोगेश्वरी (पूर्व)}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|align="center"|जे.व्ही.एल.आर. मेट्रो स्थानक [[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]] येथे अदलाबदल
|
|-
!४२
|align="center"|Kalbadevi
|align="center"|{{मेट्रो|काळबादेवी}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/30-buildings-make-way-for-two-metro-stations-and-three-highrises/articleshow/68457034.cms|title=30 Buildings make way for two metro stations and three high rises|work=The Times of India|date=18 March 2019|access-date=20 March 2019}}</ref>
|-
!४३
|align="center"|Kandarpada
|align="center"|{{मेट्रो|कांदरपाडा}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-metro-work-blocks-link-road-at-night-2640165|title=Mumbai Metro work blocks link road at night|publisher=DNA India|date=22 July 2018|access-date=25 July 2018}}</ref>
|-
!४४
|align="center"|Kandivli (West)
|align="center"|{{मेट्रो|कांदिवली (पश्चिम)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ropeway-to-link-dn-nagar-dahisar-metro-2a-with-gorai-across-creek/articleshow/73165779.cms|title=Ropeway to link DN Nagar-Dahisar Metro 2A with Gorai across creek|work=The Times of India|date=9 January 2020|access-date=10 January 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/deviation-in-mmrda-ropeway-alignment|title=Mumbai: Deviation in MMRDA ropeway alignment|work=Free Press Journal|date=9 July 2020|access-date=10 July 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/mumbai-mmrda-issues-tender-for-ropeway-project|title=Mumbai: MMRDA issues tender for ropeway project|work=Free Press Journal|date=19 February 2020|access-date=20 February 2020}}</ref>
|-
!४५
|align="center"|Kashigaon
|align="center"|{{मेट्रो|काशिगाव}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mmrda-places-order-for-72-metro-coaches/articleshow/79403759.cms|title=MMRDA places order for 72 Metro coaches|work=The Times of India|date=25 November 2020|access-date=26 November 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/mira-bhayandar-metro-rail-work-finally-begins|title=Mira-Bhayandar metro rail work finally begins|work=Free Press Journal|date=10 September 2019|access-date=11 September 2019}}</ref>
|-
!४६
|align="center"|Kurar
|align="center"|{{मेट्रो|कुरार}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/mmrda-starts-installing-escalators-for-metro-7/articleshow/78223138.cms|title=MMRDA starts installing escalators for Metro Line 7|work=Mumbai Mirror|date=21 September 2020|access-date=22 September 2020}}</ref>
|-
!४७
|align="center"|Lower Malad
|align="center"|{{मेट्रो|लोअर मालाड}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-first-station-structure-ready-on-metro-2a-2604202|title=Mumbai First station structure ready on Metro 2A|publisher=DNA India|date=13 April 2018|access-date=15 April 2018}}</ref>
|-
!४८
|align="center" style="background-color:#FFFF99"|Lower Oshiwara*
|align="center"|{{मेट्रो|लोअर ओशिवरा}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|align="center"|आदर्श नगर मेट्रो स्थानक [[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/two-metro-lines-to-be-ready-next-year-in-mumbai-says-mmrda/22982278|title=Mumbai: 'Two Metro Lines To Be Ready Next Year', Says MMRDA|work=Mid-Day|date=11 September 2020|access-date=12 September 2020|archive-date=2020-10-10|archive-url=https://web.archive.org/web/20201010142253/https://www.mid-day.com/articles/two-metro-lines-to-be-ready-next-year-in-mumbai-says-mmrda/22982278|url-status=dead}}</ref>
|-
!४९
|align="center"|Magathane
|align="center"|{{मेट्रो|मागाठाणे}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/mmrda-best-join-hands-to-ensure-smooth-travel-along-metro-7-corridor|title=MMRDA, BEST join hands to ensure smooth travel along Metro-7 corridor|work=Free Press Journal|date=19 December 2015|access-date=20 December 2015}}</ref>
|-
!५०
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Mahalaxmi††
|align="center"|{{मेट्रो|महालक्ष्मी}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|align="center"|[[महालक्ष्मी रेल्वे स्थानक]] आणि [[संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-metro-3-line-mahalaxmi-racecourse-land-used-to-build-temporary-bypass-divert-traffic/story-We8AqTkHia1cq2FVGL2vXO.html|title=Mumbai Metro 3 Line:Mahalaxmi Racecourse land used to build temporary bypass divert traffic|work=Hindustan Times|date=28 January 2018|access-date=30 January 2018}}</ref>
|-
!५१
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Maharashtra Nagar - Mandale†
|align="center"|{{मेट्रो|महाराष्ट्र नगर - मंडाळे}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/construction-work-on-metro-2b-4-set-to-begin-5067123/|title=Construction work on Metro 2B and 4 set to begin|work=द इंडियन एक्सप्रेस|date=17 February 2018|access-date=20 February 2018}}</ref>
|-
!५२
|align="center"|Malad (West)
|align="center"|{{मेट्रो|मालाड (पश्चिम)}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-iron-rod-bends-downward-at-metro-site-in-malad-2616397|title=Report Iron rod bends downward at the metro site in malad|publisher=DNA India|date=18 May 2018|access-date=20 May 2018}}</ref>
|-
!५३
|align="center"|Mandapeshwar
|align="center"|{{मेट्रो|मंडपेश्वर}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/two-mumbai-metro-lines-to-get-187-escalators/story-UbqaM9xmDTZoSerRi5MlMK_amp.html|title=Two Mumbai Metro lines to get 187 escalators|work=Hindustan Times|date=14 August 2019|access-date=15 August 2019}}</ref>
|-
!५४
|align="center" style="background-color:#96CDCD"|Mankhurd**
|align="center"|{{मेट्रो|मानखुर्द}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]<br />[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून<br />बांधकामाधीन
|align="center"|[[मानखुर्द रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-rs-393-crore-contract-to-build-five-metro-2b-stations-scrapped-2665399|title=Rs 393 crore contract to build five metro stations scrapped|publisher=DNA India|date=20 September 2018|access-date=25 September 2018}}</ref>
|-
!५५
|align="center" style="background-color:#FFFF99"|Marol Naka*
|align="center"|{{मेट्रो|मरोळ नाका}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]<br />[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|उन्नत<br />भूमिगत
|align="center"|८ जून २०१४ पासून<br />५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/metro-3-cuts-its-pathtowards-smoother-traveltunneling-of-two-metro-3-stations-to-be-completed-by-dec-12/story-gesV9ZKGz9ozN5uLjOjTaI.html|title=Metro 3 cuts its pathtowards smoother travel tunneling of two metro 3 stations to be completed by Dec 12|work=Hindustan Times|date=9 December 2019|access-date=10 December 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-activist-alleges-mmopl-did-not-provided-name-change-of-metro-station/21027191|title=Mumbai Activist alleges MMOPL did not provided name change of metro station|work=Mid-Day|date=27 May 2019|access-date=30 May 2019}}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
!५६
|align="center"|MIDC - Andheri
|align="center"|{{मेट्रो|एम.आय.डी.सी. - अंधेरी}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindubusinessline.com/economy/logistics/mumbai-metro-eyes-commercial-development-in-midc-girgaon/article9612398.ece|title=Mumbai Metro Eyes commercial development in MIDC and Girgaon|work=द हिंदू|date=2 April 2017|access-date=15 January 2018}}</ref>
|-
!५७
|align="center" style="background-color:#FFFF99"|Miragaon*
|align="center"|{{मेट्रो|मिरागाव}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|align="center"|शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो स्थानक [[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका १०]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mira-bhayander-to-be-connected-with-metro/articleshow/57336884.cms|title=Mira Bhayander to be connected with metro|work=The Times of India|date=25 February 2017|access-date=26 February 2017}}</ref>
|-
!५८
|align="center"|Mogra
|align="center"|{{मेट्रो|मोगरा}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-metro-7-to-miss-dec-deadline-delay-in-works-removal-of-contractor-may-delay-completion/|title=Mumbai Metro 7 to miss Dec deadline: Delay in works, removal of contractor may delay completion|work=द इंडियन एक्सप्रेस|date=7 February 2020|access-date=8 February 2020}}</ref>
|-
!५९
|align="center"|Oshiwara
|align="center"|{{मेट्रो|ओशिवरा}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/you-ruined-the-road-repair-it-motorists-tell-mmrda/22910329|title=Mumbai: Peeved Motorists Tell MMRDA To Repair Andheri Road Ruined During Metro Construction|work=Mid-Day|date=1 August 2020|access-date=2 August 2020|archive-date=2020-08-12|archive-url=https://web.archive.org/web/20200812012726/https://www.mid-day.com/articles/you-ruined-the-road-repair-it-motorists-tell-mmrda/22910329|url-status=dead}}</ref>
|-
!६०
|align="center"|Ovaripada
|align="center"|{{मेट्रो|ओवरीपाडा}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindubusinessline.com/economy/logistics/design-consultant-for-mumbai-metro7/article8897843.ece|title=Design consultant for Mumbai Metro-7|work=Business Line|date=17 January 2018|access-date=18 January 2018}}</ref>
|-
!६१
|align="center"|Pandurangwadi
|align="center"|{{मेट्रो|पांडुरंगवाडी}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-metro-mmrda-to-change-alignment-of-pandurangwadi-station-6705953/|title=Mumbai Metro MMRDA to change alignment of pandhurangwadi station|work=द इंडियन एक्सप्रेस|date=7 October 2020|access-date=10 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.mumbailive.com/en/infrastructure/officials-start-casting-of-piers-for-metro-line-9-near-pandurang-wadi-58072|title=Officials start casting of piers for metro line 9 near Pandhurang Wadi|work=Mumbai Live|date=18 November 2020|access-date=20 November 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/iconic-entrance-to-city-to-be-brought-down-for-metro/23025279|title=Mumbai: Iconic Entrance Gate At Dahisar To Be Brought Down For Metro Line 9|work=Mid-Day|date=5 October 2020|access-date=6 October 2020|archive-date=2020-11-05|archive-url=https://web.archive.org/web/20201105223524/https://www.mid-day.com/articles/iconic-entrance-to-city-to-be-brought-down-for-metro/23025279|url-status=dead}}</ref>
|-
!६२
|align="center"|Poisar
|align="center"|{{मेट्रो|पोईसर}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite news|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mmrda-nod-to-two-proposals-to-connect-aarey-poisar-metro-stations-and-commercial-hubs-6598868/|title=MMRDA nod to two proposals to connect Aarey poisar metro stations and commercial hubs|work=द इंडियन एक्सप्रेस|date=17 September 2020|access-date=18 November 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/25-yr-old-worker-crushed-to-death-by-metro-girder|title=Mumbai: 25-year-old worker crushed to death by metro girder|work=Free Press Journal|date=2 November 2019|access-date=3 November 2019}}</ref>
|-
!६३
|align="center"|Rashtriya Udyan
|align="center"|{{मेट्रो|राष्ट्रीय उद्यान}}
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mmrda-plans-themed-metro-stations-2599180|title=MMRDA plans themed metro stations|work=DNA India|date=30 March 2018|access-date=1 April 2018}}</ref>
|-
!६४
|align="center"|Sahar Road
|align="center"|{{मेट्रो|सहार रस्ता}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/underground-bridge-to-ensure-continuous-water-supply-during-sahar-metro-stn-work/articleshow/62907782.cms|title=Underground bridge to ensure continuous water supply during sahar metro station work|work=The Times of India|date=13 February 2018|access-date=15 February 2018}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/cm-visits-metro-3-station/story-9YSTvv5eg9sN1oSCOzOf5I.html|title=CM Visits Metro 3 station at Sahar Road|work=Hindustan Times|date=1 March 2020|access-date=5 March 2020}}</ref>
|-
!६५
|align="center"|Saki Naka
|align="center"|{{मेट्रो|साकी नाका}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mumbai-25-year-old-from-bihar-commits-suicide-at-sakinaka-metro-station-2256431|title=Mumbai: 25-Year-old from Bihar commits suicide at Sakinaka metro station|publisher=DNA India|date=19 September 2016|access-date=20 September 2016}}</ref>
|-
!६६
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Santacruz††
|align="center"|{{मेट्रो|सांताक्रुझ}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|align="center"|[[सांताक्रुझ रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.mumbailive.com/en/infrastructure/construction-of-26-underground-stations-metro-3-is-on-speed-49675|title=Construction of 26 underground stations of metro 3 is on speed|work=Mumbai Live|date=21 May 2020|access-date=25 May 2020}}</ref>
|-
!६७
|align="center"|Science Centre
|align="center"|{{मेट्रो|विज्ञान केंद्र}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/prime-properties-nearby-to-get-special-access/articleshow/73146839.cms|title=Prime Properties nearby to get special access|work=Mumbai Mirror|date=8 January 2020|access-date=10 January 2020}}</ref>
|-
!६८
|align="center"|SEEPZ*
|align="center"|{{मेट्रो|सीप्झ}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|५ ऑक्टोबर २०२४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.metrorailnews.in/100-tunneling-work-completed-at-seepz-station/|title=100 percent tunneling work completed at SEEPZ station|publisher=Metro Rail News|date=14 December 2019|access-date=20 October 2020}}</ref>
|-
!६९
|align="center"|Shimpoli
|align="center"|{{मेट्रो|शिंपोली}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|२ एप्रिल २०२२ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/pillars-of-metro-line-2a-and-7-to-be-numbered-for-landmarks|title=Pillars of metro line 2A and 7 to be numbered for landmarks|work=Free Press Journal|date=4 December 2020|access-date=5 December 2020}}</ref>
|-
!७०
|align="center"|Shitaladevi Mandir
|align="center"|{{मेट्रो|शितलादेवी मंदिर}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/metro-work-halts-for-audit-of-damaged-mahim-building/articleshow/72015403.cms|title=Metro work halts for audit of 'damaged' Mahim building|work=The Times of India|date=12 November 2019|access-date=15 November 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/after-mahim-building-tilts-supreme-court-asks-metro-to-give-report-on-south-mumbai-station/articleshow/72178069.cms|title=After Mahim building tilts, Supreme Court asks Metro to give report on South Mumbai station|work=The Times of India|date=22 November 2019|access-date=25 November 2019}}</ref>
|-
!७१
|align="center"|Shri Chhatrapati Shivaji Maharaj Chowk
|align="center"|{{मेट्रो|श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ एप्रिल २०२६ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-station-at-48-metres-to-give-bird-s-eye-view-of-chembur-1477715|title=Station at 48 metres to give bird's eye view of Chembur|publisher=DNA India|date=7 December 2010|access-date=10 December 2010}}</ref>
|-
!७२
|align="center"|Siddhivinayak
|align="center"|{{मेट्रो|सिद्धिविनायक}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/fpj-special-siddhivinayak-metro-iii-stations-space-likely-to-be-leased-out|title=Siddhivinayak Metro III station space likely to be leased out|work=Free Press Journal|date=6 November 2019|access-date=10 November 2019}}</ref>
|-
!७३
|align="center"|Valnai-Meeth Chowky
|align="center"|{{मेट्रो|वळनई-मीठ चौकी}}
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २अ]]
|align="center"|उन्नत
|align="center"|१९ जानेवारी २०२३ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.mumbailive.com/en/infrastructure/charkop-car-depot-to-now-house-metro-7-and-2-a-mmrda-45182|title=Charkop Car Depot to now house metro 7 and metro 2A:MMRDA|work=Mumbai Live|date=23 January 2020|access-date=25 January 2020|archive-date=2020-12-12|archive-url=https://web.archive.org/web/20201212063434/https://www.mumbailive.com/en/infrastructure/charkop-car-depot-to-now-house-metro-7-and-2-a-mmrda-45182|url-status=dead}}</ref>
|-
!७४
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Versova†
|align="center"|{{मेट्रो|वर्सोवा}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-versova-ghatkopar-metro-1-faced-13-door-snags-in-2016-17-2599520|title=Versova Ghatkopar Metro 1 faced 13 Door Snags in 2016-17|work=DNA India|date=31 March 2018|access-date=1 April 2018}}</ref>
|-
!७५
|align="center"|Vidhan Bhavan
|align="center"|{{मेट्रो|विधान भवन}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ ऑक्टोबर २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/subway-to-connect-mantralaya-to-vidhan-sabha-metro-3-stn/story-ciYXCF1vAomSvmtsmguEfK.html|title=Subway to connect Mantralaya to Vidhan Bhavan Metro 3 station|work=Hindustan Times|date=5 November 2019|access-date=10 November 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/party-offices-near-vidhan-bhavan-to-relocate-for-metro-station/articleshow/45924849.cms|title=Party offices near Vidhan Bhavan to relocate for metro station|work=The Economic Times|date=27 January 2015|access-date=28 January 2015}}</ref>
|-
!७६
|align="center" style="background-color:#FFFF99"|Western Express Highway*
|align="center"|{{मेट्रो|पश्चिम द्रुतगती महामार्ग}}
|align="center"|[[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
|align="center"|उन्नत
|align="center"|८ जून २०१४ पासून
|align="center"|{{मेट्रो|गुंदवली}} [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.asianage.com/metros/mumbai/020118/metro-7-line-to-have-14-stations-along-western-express-highway.html|title=Metro 7 line to have 14 stations along Western Express Highway|work=The Asian Age|date=2 January 2018|access-date=5 January 2018}}</ref>
|-
!७७
|align="center"|Worli
|align="center"|{{मेट्रो|वरळी}}
|align="center"|[[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|९ मे २०२५ पासून
|
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-aaditya-thackeray-witnesses-25th-breakthrough-at-worli-metro-station/22510157|title=Aadtiya Thackeray witnesses 25th breakthrough at Worli metro station|work=Mid-Day|date=29 January 2020|access-date=30 January 2020}}{{मृत दुवा|date=April 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref><ref>{{Cite web|url=https://navbharattimes.indiatimes.com/travel/destinations/passengers-will-get-facilities-like-spa-and-salon-at-mumbai-metro-stations/articleshow/74202335.cms|title=Passengers will get facilities like spa and salon at mumbai metro stations|work=Navbharat Times|date=19 February 2020|access-date=20 February 2020}}</ref>
|}
===बांधकामाधीन===
{|class="wikitable sortable" style="text-align: left;" style=font-size:95%; width="100%"
! rowspan="2" width="5%"|क्रमांक
! colspan="2" width="29%"|मेट्रो स्थानक
! rowspan="2" width="19%"|मार्गिका
! rowspan="2" width="8%"|स्थान
! rowspan="2" width="12%"|स्थिती
! rowspan="2" width="24%"|नोंदी
! rowspan="2" width="5%"|संदर्भ
|-
![[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
![[मराठी भाषा|मराठी]]
|-
!१
|align="center" style="background-color:#FFFF99"|Adarsh Nagar (Mumbai)*
|align="center"|आदर्श नगर (मुंबई)
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|{{मेट्रो|लोअर ओशिवरा}} [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/hc-allows-mmrda-to-start-work-on-metro-line-6-in-andheri/story-HaNL7OXsDS7XabtkJUrDFL.html|title=HC allows MMRDA to start work on Metro line-6 in Andheri|work=Hindustan Times|date=26 June 2020|access-date=27 June 2020}}</ref>
|-
!२
|align="center"|Airport Colony
|align="center"|विमानतळ वसाहत
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/metro-7a-in-mumbai-to-get-twin-tunnels/story-ROb5j1OhmyOhNFv3ORJfEP.html|title=Metro 7A in Mumbai get twin tunnels|work=Hindustan Times|date=24 January 2019|access-date=25 January 2019}}</ref>
|-
!३
|align="center"|Amar Mahal Junction
|align="center"|अमर महल जंक्शन
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.business-standard.com/article/news-ians/mmrda-appoints-contractors-for-metro2b-metro-4-works-118030300675_1.html|title=MMRDA appoints contractors for Metro 2B and Metro 4 works|work=Business Standard|date=3 March 2018|access-date=5 March 2018}}</ref>
|-
!४
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Anik Nagar Bus Depot†
|align="center"|आणिक नगर बस डेपो
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|जमिनीवर
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.newindianexpress.com/cities/mumbai/2019/dec/10/sc-restrains-maharashtra-from-felling-trees-for-mumbai-metro-transfers-plea-to-bombay-hc-2074198.html|title=SC restraints Maharashtra from felling trees for Mumbai metro transfers plea to Bombay HC|work=The New Indian Express|date=10 December 2019|access-date=15 December 2019}}</ref>
|-
!५
|align="center"|Anjur Phata
|align="center"|अंजूर फाटा
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/mmrda-to-revisit-alignment-of-metro-5-corridor/article30707438.ece|title=MMRDA to revisit the alignment of Metro 5 corridor|work=द हिंदू|date=1 February 2020|access-date=2 February 2020}}</ref><ref>{{Cite news|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/200-trees-being-uprooted-for-mumbai-metro-to-be-transplanted-on-western-railway-land/story-CKyv368W8DTeWGfLNgWkKN.html|title=200 Trees being uprooted for Mumbai Metro to be transplanted on western railway land|work=Hindustan Times|date=3 August 2017|access-date=15 August 2017}}</ref>
|-
!६
|align="center"|Apollo
|align="center"|अपोलो
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!७
|align="center"|Baiganwadi
|align="center"|बैगनवाडी
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८
|align="center"|Bale
|align="center"|बाळे
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!९
|align="center"|Balkum Naka
|align="center"|बाळकुम नाका
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-thane-bhiwandi-kalyan-metro-construction-start-after-monsoon-5884119/|title=Thane-Bhiwandi-Kalyan metro construction start after monsoon|work=द इंडियन एक्सप्रेस|date=7 August 2019|access-date=10 August 2019}}</ref>
|-
!१०
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Bandra††
|align="center"|वांद्रे
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[वांद्रे रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/even-as-mumbai-residents-oppose-elevated-metro-corridor-authorities-say-it-s-impossible-to-go-underground/story-KbAe4U1Ylg16f3hzSeiyUM.html|title=EVen as Mumbai Residents oppose elevated metro corridor say it's impossible to go underground|work=Hindustan Times|date=11 September 2017|access-date=12 September 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/bombay-hc-allows-mmrda-to-cut-86-mangroves-for-metro-line-2b/story-n2hYtIidj8HvV69tV8Ge4O.html|title=Bombay HC allows MMRDA to cut 86 mangroves for Metro Line-2B|work=Hindustan Times|date=19 August 2020|access-date=20 August 2020}}</ref>
|-
!११
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Bhandup††
|align="center"|भांडुप
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[भांडुप रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/lbs-residents-slow-metro-work-causing-inconvenience|title=LBS residents slow metro work causing inconvenience|work=Free Press Journal|date=13 February 2020|access-date=15 February 2020}}</ref>
|-
!१२
|align="center"|Bhandup Mahapalika
|align="center"|भांडुप महापालिका
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/economy/maharashtra-cabinet-gives-go-ahead-for-two-metro-lines/394405/|title=Maharashtra Cabinet gives go-ahead for two Metro lines|work=The Financial Express|date=27 September 2016|access-date=28 September 2016}}</ref>
|-
!१३
|align="center"|Bhendi Bazaar
|align="center"|भेंडी बाजार
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!१४
|align="center"|Bhiwandi
|align="center"|भिवंडी
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.asianage.com/metros/mumbai/010818/bhiwandi-residents-oppose-metro-5.html|title=Bhiwandi residents oppose Metro 5|work=The Asian Age|date=1 August 2018|access-date=5 August 2018}}</ref>
|-
!१५
|align="center"|BPT Hospital
|align="center"|बी.पी.टी. रुग्णालय
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!१६
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Byculla††
|align="center"|भायखळा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[भायखळा रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१७
|align="center"|Cadbury Junction
|align="center"|कॅडबरी जंक्शन
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/thane/Metro-may-run-over-two-proposed-transport-projects/articleshow/45222087.cms|title=Metro may run over two proposed transport projects|work=The Times of India|date=21 November 2014|access-date=22 November 2014}}</ref>
|-
!१८
|align="center" style="background-color:#F5DEB3"|CGS Colony††
|align="center"|सी.जी.एस. कॉलनी
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[भक्ती पार्क मोनोरेल स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.business-standard.com/article/news-ians/mmrda-appoints-contractors-for-metro2b-metro-4-works-118030300675_1.html|title=MMRDA appoints contractors for Metro 2B and Metro 4 works for Rs 250 Billion|work=Business Standard|date=3 March 2018|access-date=5 March 2018}}</ref>
|-
!१९
|align="center"|Coal Bunder
|align="center"|कोळसा बंदर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!२०
|align="center"|Crawford Market
|align="center"|क्रॉफर्ड मार्केट
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!२१
|align="center"|Dhamankar Naka
|align="center"|धामणकर नाका
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/power-loom-town-of-bhiwandi-awaits-metro-connect/story-Z6jFk1ttruOmvNxsxBv2BL.html|title=Power loom town of bhiwandi awaits metro connect|work=Hindustan Times|date=20 July 2018|access-date=25 July 2018}}</ref>
|-
!२२
|align="center"|Dombivli MIDC
|align="center"|डोंबिवली एम.आय.डी.सी.
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!२३
|align="center"|Dongaripada
|align="center"|डोंगरीपाडा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/tmc-bites-into-40-ha-of-ecozone-for-metro-carshed/articleshow/68543120.cms|title=TMC bites into 40 ha of ecozone for Metro carshed|work=Mumbai Mirror|date=24 March 2019|access-date=25 March 2019}}</ref>
|-
!२४
|align="center"|Durgadi Fort
|align="center"|दुर्गाडी किल्ला
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/metro-5-corridor-route-to-be-changed-eknath-shinde-6245288/|title=Metro 5 corridor route to be changed eknath shinde|work=द इंडियन एक्सप्रेस|date=2 February 2020|access-date=3 February 2020}}</ref>
|-
!२५
|align="center"|Eastern Express Highway
|align="center"|पूर्व द्रुतगती महामार्ग
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/nightmare-on-the-daily-commute/article27408390.ece|title=Metro work barricades add to Mumbaikar's commute woes|work=द हिंदू|date=3 June 2019|access-date=4 June 2019}}</ref>
|-
!२६
|align="center"|ESIC Nagar
|align="center"|इ.एस.आय.सी. नगर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/expect-smooth-commute-soon-work-on-dn-nagar-mankhurd-metro-line-to-start-this-jan/story-7DyYOB2xcIP0YqPlW7yFoI.html|title=Expect smooth commute soon work on DN Nagar Mankhurd metro line to start this Jan|work=Hindustan Times|date=14 November 2017|access-date=15 November 2017}}</ref>
|-
!२७
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Gaimukh†
|align="center"|गायमुख
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/thane/wadala-kasarwadavli-metro-to-be-extended-till-gaimukh/articleshow/62478508.cms|title=Wadala Kasarvadavli metro to be extended till gaimukh|work=The Times of India|date=12 January 2018|access-date=15 January 2018}}</ref>
|-
!२८
|align="center"|Gaimukh Reti Bunder
|align="center"|गायमुख रेतीबंदर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका १०]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.news18.com/news/india/bringing-thane-dombivali-closer-to-mumbai-heres-how-mmr-residents-can-benefit-from-3-new-metro-lines-2300413.html|title=Bringing Thane & Dombivali Closer to Mumbai, Here's How MMR Locals Can Benefit from 3 New Metro Lines|publisher=News18|date=7 September 2019|access-date=8 September 2019}}</ref>
|-
!२९
|align="center" style="background-color:#96CDCD"|Gandhi Nagar**
|align="center"|गांधी नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[कांजुर मार्ग रेल्वे स्थानक]] आणि कांजुर मार्ग मेट्रो स्थानक [[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/12-connectors-from-metros-to-railway-stations/story-ymGzktEI1fXogVmmN4kh0O.html|title=12 Connectors from Mumbai metros to railway stations|work=Hindustan Times|date=14 July 2020|access-date=15 July 2020}}</ref>
|-
!३०
|align="center"|Ganesh Nagar (Kalyan)
|align="center"|गणेश नगर (कल्याण)
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!३१
|align="center"|Ganesh Nagar (Wadala)
|align="center"|गणेश नगर (वडाळा)
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!३२
|align="center" style="background-color:#FFFF99"|Garodia Nagar*
|align="center"|गरोडिया नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]<br />[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत<br />भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/route-elevated-corridor-through-eastern-express-highway-ghatkopar-residents-demand-change-in-metro-4-alignment-5241726/|title=Route elevated corridor through eastern express highway Ghatkopar residents demand change in metro 4 alignment|work=द इंडियन एक्सप्रेस|date=2 July 2018|access-date=5 July 2018}}</ref>
|-
!३३
|align="center"|Godrej Colony
|align="center"|गोदरेज वसाहत
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://economictimes.indiatimes.com/industry/services/property-/-cstruction/godrej-construction-focusing-more-on-infrastructure-as-realty-slowdown-bites/articleshow/71245000.cms|title=Godrej Construction focusing more on infrastructure as realty slowdown bites|work=The Economic Times|date=22 September 2019|access-date=23 September 2019}}</ref>
|-
!३४
|align="center"|Golavali
|align="center"|गोळवली
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!३५
|align="center"|Gopal Nagar
|align="center"|गोपाळ नगर
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.business-standard.com/article/pti-stories/mmrda-mulling-realigning-bhiwandi-kalyan-stretch-of-metro-5-corridor-120013101832_1.html|title=MMRDA Mulling realigning bhiwandi-kalyan stretch of metro 5 corridor|work=Business Standard|date=31 January 2020|access-date=1 February 2020}}</ref>
|-
!३६
|align="center"|Govegaon MIDC
|align="center"|गोवेगाव एम.आय.डी.सी.
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/villagers-oppose-mmrda-move-to-acquire-land-for-metro-5/articleshow/71561327.cms|title=Villagers oppose MMRDA move to acquire land for metro 5|work=Mumbai Mirror|date=13 October 2019|access-date=15 October 2019}}</ref>
|-
!३७
|align="center"|Gowniwada
|align="center"|गोवनीवाडा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/german-bank-extends-credit-line-for-2-lines-of-mumbai-metro-6986626/|title=German Bank Extends Credit line for 2 lines of Mumbai Metro|work=द इंडियन एक्सप्रेस|date=7 November 2020|access-date=8 November 2020}}</ref>
|-
!३८
|align="center"|Hay Bunder
|align="center"|हे बंदर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!३९
|align="center"|Hedutane
|align="center"|हेदुटणे
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!४०
|align="center"|Horniman Circle
|align="center"|हॉर्निमन सर्कल
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!४१
|align="center"|IIT Powai
|align="center"|आय.आय.टी. पवई
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/locals-want-cm-to-make-metro-6-underground/story-JLlQxUiIC6enqcKiS0zNSJ.html|title= Locals want CM to make metro 6 underground|work=Hindustan Times|date=14 January 2020|access-date=15 January 2020}}</ref>
|-
!४२
|align="center"|IL & FS
|align="center"|आय.एल. आणि एफ.एस.
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-dna-follow-up-when-high-speed-railway-meets-suburban-metro-2775508|title=DNA Follow-Up: When high-speed railway meets suburban, Metro|publisher=DNA India|date=25 July 2019|access-date=26 July 2019}}</ref>
|-
!४३
|align="center" style="background-color:#FFFF99"|Income Tax Office*
|align="center"|आयकर कार्यालय
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|{{मेट्रो|वांद्रे कुर्ला संकुल}} [[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]] येथे अदलाबदल
|
|-
!४४
|align="center"|Indira Nagar
|align="center"|इंदिरा नगर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/metro-2b-on-sv-road-will-be-disastrous-say-experts/articleshow/59102194.cms|title=Metro 2B on SV Road will be disastrous, say experts|work=Mumbai Mirror|date=12 June 2017|access-date=13 June 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mmrda-orders-12-more-train-sets-for-mumbai-metro-2-and-7-extension/story-H9oGEASaiXS7c7xwPi3a3J.html|title=MMRDA orders 12 more train sets for Mumbai Metro-2 and 7 extension|work=Hindustan Times|date=25 November 2020|access-date=26 November 2020}}</ref>
|-
!४५
|align="center"|ISBT
|align="center"|आय.एस.बी.टी.
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!४६
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Jogeshwari (West)††
|align="center"|जोगेश्वरी (पश्चिम)
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[जोगेश्वरी रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/water-supply-affected-in-jogeshwari-and-andheri-due-to-pipeline-repair-work/articleshow/73769522.cms|title=Water supply affected in Jogeshwari, Ghatkopar and Andheri due to pipeline repair work following caused by Damaged during the piling work on Mumbai Metro 6|work=Mumbai Mirror|date=1 February 2020|access-date=2 February 2020}}</ref>
|-
!४७
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Juinagar††
|align="center"|जुईनगर
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[जुईनगर रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!४८
|align="center" style="background-color:#FFFF99"|JVLR*
|align="center"|जे.व्ही.एल.आर.
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|{{मेट्रो|जोगेश्वरी (पूर्व)}} [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/maharashtra-metro-6-jogeshwari-flyover-may-have-common-piers-4683500/|title=Metro 6, Jogeshwari flyover may have common piers|work=द इंडियन एक्सप्रेस|date=1 June 2017|access-date=2 June 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/shiv-sena-minister-asks-mmrda-to-name-mumbai-metro-station-after-bal-thackeray-trauma-centre/story-3IaeaaPLJlc3XcQqFikw5K.html|title=Shiv Sena minister asks MMRDA to name Mumbai metro station after Bal Thackeray trauma centre|work=Hindustan Times|date=21 May 2017|access-date=22 May 2017}}</ref>
|-
!४९
|align="center"|Kalher
|align="center"|काल्हेर
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/story/crucial-mumbai-metro-projects-get-fadnavis-govt-approval-1070433-2017-10-25|title=Crucial Mumbai Metro projects get Fadnavis govt approval|work=India Today|date=25 October 2017|access-date=26 October 2017}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/mmrda-picks-contractor-for-civil-work-of-metro-5/article28840753.ece|title=MMRDA picks contractor for civil work of Metro 5|work=द हिंदू|date=7 August 2019|access-date=8 August 2019}}</ref>
|-
!५०
|align="center"|Kalyan APMC
|align="center"|कल्याण ए.पी.एम.सी.
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/metro-line-5-phase-1-deadline-revised-to-2024|title=Metro Line 5 Phase 1 deadline revised to 2024|work=Free Press Journal|date=12 October 2020|access-date=15 October 2020}}</ref>
|-
!५१
|align="center" style="background-color:#F0E68C"|Kalyan Railway Station#*
|align="center"|कल्याण रेल्वे स्थानक
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[कल्याण जंक्शन रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/save-landmark-change-metro-route-kalyan-residents/story-5RNFQqB3bFsxNrUwXRYYvN.html|title=Save landmark, change metro route:Kalyan residents|work=Hindustan Times|date=14 December 2019|access-date=15 December 2019}}</ref>
|-
!५२
|align="center" style="background-color:#96CDCD"|Kanjur Marg**
|align="center"|कांजुर मार्ग
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[कांजुर मार्ग रेल्वे स्थानक]] आणि गांधी नगर मेट्रो स्थानक [[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://theprint.in/india/with-car-shed-at-kanjurmarg-new-mumbai-metro-corridor-could-now-connect-to-thane-towns/526133/|title=With Car Shed at Kanjurmarg new mumbai metro corridor could now connect to thane towns|publisher=The Print|date=19 October 2020|access-date=20 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/metro-6-in-mumbai-to-be-at-a-height-of-38m-above-ground/story-oVZX3AXsbx0esVcRvKIH1I.html|title=Metro-6 in Mumbai to be at a height of 38m above ground|work=Hindustan Times|date=21 June 2019|access-date=22 June 2019}}</ref>
|-
!५३
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Kapurbawdi†*
|align="center"|कापूरबावडी
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]<br />[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/metro-lines-4-and-5-to-be-linked-at-station-in-thane/story-ExLA0iRu8QWQnm16T5v0QJ.html|title=Metro lines 4 and 5 to be linked at station in Thane|work=Hindustan Times|date=17 June 2019|access-date=20 June 2019}}</ref>
|-
!५४
|align="center"|Kasarvadavali
|align="center"|कासारवडवली
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/wadala-thane-metro-line-clears-crz-hurdle/articleshow/57368425.cms|title=Wadala Thane metro line clears CRZ Hurdle|work=Mumbai Mirror|date=27 February 2017|access-date=1 March 2017}}</ref>
|-
!५५
|align="center"|Kasheli
|align="center"|कशेळी
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/mmrda-picks-contractor-for-civil-work-of-metro-5/article28840753.ece|title=MMRDA Picks contractor for civil work of Metro 5|work=द हिंदू|date=7 August 2019|access-date=10 August 2019}}</ref>
|-
!५६
|align="center"|Kashimira
|align="center"|काशिमिरा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका १०]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!५७
|align="center"|Khira Nagar
|align="center"|खिरा नगर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-skywalks-located-on-sv-road-across-three-suburbs-to-make-way-for-metro-2/20730189|title=Mumbai: Skywalks Located On SV Road Across Three Suburbs To Make Way For Metro 2|work=Mid-Day|date=13 April 2019|access-date=14 April 2019|archive-date=2019-11-21|archive-url=https://web.archive.org/web/20191121074330/https://www.mid-day.com/articles/mumbai-skywalks-located-on-sv-road-across-three-suburbs-to-make-way-for-metro-2/20730189|url-status=dead}}</ref>
|-
!५८
|align="center"|Kolegaon
|align="center"|कोळेगाव
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!५९
|align="center"|Kongaon
|align="center"|कोनगाव
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/MMRDA-approves-two-Metro-corridors/article16076164.ece|title=MMRDA approves two Metro corridors|work=द हिंदू|date=20 October 2016|access-date=21 October 2016}}</ref>
|-
!६०
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Kurla††
|align="center"|कुर्ला
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[कुर्ला रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!६१
|align="center"|Kurla (East)
|align="center"|कुर्ला (पूर्व)
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-metro-scraps-plan-for-kurla-terminus-mmrda-stations/articleshow/78160389.cms|title=Mumbai Metro scraps plan for Kurla terminus and MMRDA stations|work=The Times of India|date=17 September 2020|access-date=20 September 2020}}</ref>
|-
!६२
|align="center"|Laxmi Nagar
|align="center"|लक्ष्मी नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/bombay-hc-allows-mmrda-to-carry-out-construction-of-metro-line-4/articleshow/77385454.cms|title=Bombay HC allows MMRDA to carry out construction of Metro Line 4|work=Mumbai Mirror|date=6 August 2020|access-date=7 August 2020}}</ref>
|-
!६३
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Lokmanya Tilak Terminus††
|align="center"|लोकमान्य टिळक टर्मिनस
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[लोकमान्य टिळक टर्मिनस]] येथे अदलाबदल
|
|-
!६४
|align="center"|LP
|align="center"|एल.पी.
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!६५
|align="center"|Mahakali Caves
|align="center"|महाकाली गुहा
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-metro-6-corridor-moves-ahead-with-launch-of-girders/23088245|title=Mumbai: Metro 6 Corridor Moves Ahead With Launch Of Girders|work=Mid-Day|date=13 November 2020|access-date=14 November 2020|archive-date=2020-12-16|archive-url=https://web.archive.org/web/20201216231103/https://www.mid-day.com/articles/mumbai-metro-6-corridor-moves-ahead-with-launch-of-girders/23088245|url-status=dead}}</ref>
|-
!६६
|align="center"|Mahapalika Marg
|align="center"|महापालिका मार्ग
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mmrda-to-plant-4444-saplings-bombay-hc-nod-for-felling-357-mangrove-trees-for-metro-line-4-6541542/|title=MMRDA to plant 4444 saplings Bombay HC Nod for felling 357 mangrove trees for metro line 4|work=द इंडियन एक्सप्रेस|date=6 August 2020|access-date=10 August 2020}}</ref>
|-
!६७
|align="center"|Majiwada
|align="center"|माजिवडा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/thane-residents-see-no-end-to-road-mess/story-y94rlfuXgDQ2iUwN0YeGCK.html|title=Thane residents see no end to road mess|work=Hindustan Times|date=1 November 2019|access-date=2 November 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/24-hour-water-cut-scheduled-for-thane-residents-this-friday/articleshow/78138266.cms|title=Thane: 24 hour water cut scheduled for city residents this Friday|work=Mumbai Mirror|date=16 September 2020|access-date=17 September 2020}}</ref>
|-
!६८
|align="center"|Manpada (Dombivli)
|align="center"|मानपाडा (डोंबिवली)
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!६९
|align="center"|Manpada (Thane)
|align="center"|मानपाडा (ठाणे)
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-metro-4-controversial-land-proposal-tabled-again-by-thane-civic-body/story-YXiI0Ojo3Sm0C0Q39oB9CK.html|title=Mumbai Metro-4: Controversial land proposal tabled again by Thane civic body|work=Hindustan Times|date=20 November 2020|access-date=21 November 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/cmcm/mumbai-mira-bhayandar-to-have-metro-rail-connectivity-soon|title=Mumbai: Mira-Bhayandar to have Metro rail connectivity soon|work=Free Press Journal|date=5 September 2017|access-date=6 December 2017}}</ref>
|-
!७०
|align="center"|Medtiya Nagar
|align="center"|मेडतिया नगर
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-plans-to-extend-metro-stations-to-bhayander-may-be-implemented-soon-2334160|title=Plans to extend metro stations to bhayander may be implemented soon|work=DNA India|date=25 February 2017|access-date=26 February 2017}}</ref>
|-
!७१
|align="center"|MTNL
|align="center"|एम.टी.एन.एल.
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://economictimes.indiatimes.com/news/economy/infrastructure/maharashtra-government-clears-mankhurd-kasarvadavali-metro-projects/articleshow/45218118.cms|title=Maharashtra government clears Mankhurd, Kasarvadavali metro projects|work=The Economic Times|date=20 November 2014|access-date=21 November 2014}}</ref>
|-
!७२
|align="center"|Mulund Fire Station
|align="center"|मुलुंड अग्निशमन केंद्र
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://economictimes.indiatimes.com/industry/indl-goods/svs/engineering/tata-projects-bag-rs-1048-crore-mumbai-metro-packages/articleshow/63751382.cms|title=Tata Projects bag Rs 1,048 crore Mumbai Metro packages|work=The Economic Times|date=13 April 2018|access-date=14 April 2018}}</ref>
|-
!७३
|align="center"|Mulund Naka
|align="center"|मुलुंड नाका
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mumbai-to-keep-fares-low-mmrda-asks-eight-malls-to-pitch-in-5767541/|title=To Keep Fares low MMRDA Asks eight malls to pitch in|work=द इंडियन एक्सप्रेस|date=6 June 2019|access-date=10 June 2019}}</ref>
|-
!७४
|align="center"|Nagpada Junction
|align="center"|नागपाडा जंक्शन
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!७५
|align="center"|Nanavati Hospital
|align="center"|नानावटी रुग्णालय
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=http://archive.indianexpress.com/news/what-fsi-hike-around-metro-stations-will-mean-pilot-study-near-nanavati/521293/|title=What FSI hike around Metro stations will mean: pilot study near Nanavati|work=द इंडियन एक्सप्रेस|date=25 September 2009|access-date=26 September 2009}}</ref>
|-
!७६
|align="center"|Navi Mumbai International Airport West
|align="center"|नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पश्चिम
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!७७
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Navi Mumbai International Airport Terminal 2†
|align="center"|नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल २
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!७८
|align="center"|National College
|align="center"|राष्ट्रीय महाविद्यालय
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/cmcm/khar-residents-ultimatum-push-mumbai-metro-line-underground-or-we-will-vote-for-nota|title=Khar residents' ultimatum: Push Mumbai Metro line underground or we will vote for NOTA|work=Free Press Journal|date=6 October 2018|access-date=7 October 2018}}</ref>
|-
!७९
|align="center"|Naval Housing
|align="center"|नौदल गृहनिर्माण
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/infrastructure/railways/mumbai-metro-elevated-line-4-tata-projects-wins-orders-worth-rs-1048-crore-connectivity-to-thane-to-improve/1132565/|title=Mumbai Metro elevated line 4: Tata Projects wins orders worth Rs 1,048 crore; connectivity to Thane to improve|work=The Financial Express|date=13 April 2018|access-date=14 April 2018}}</ref>
|-
!८०
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Nerul††
|align="center"|नेरूळ
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[नेरूळ रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!८१
|align="center"|Nilaje Gaon
|align="center"|निळजे गाव
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८२
|align="center"|Pant Nagar
|align="center"|पंत नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/everyone-wants-metro-but-not-in-their-backyard/articleshow/64549138.cms|title=Everyone wants Metro, but not in their backyard|work=Mumbai Mirror|date=12 June 2018|access-date=13 June 2018}}</ref>
|-
!८३
|align="center"|Phoenix Mall
|align="center"|फिनिक्स मॉल
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८४
|align="center"|Pisarve
|align="center"|पिसार्वे
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८५
|align="center"|Pisarve Depot
|align="center"|पिसार्वे डेपो
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८६
|align="center"|Pisavali Gaon
|align="center"|पिसवली गाव
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!८७
|align="center"|Powai Lake
|align="center"|पवई तलाव
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/metro-6-line-will-cause-traffic-havoc-experts/articleshow/65727424.cms|title=Metro 6 Line will Cause Traffic Havoc:experts|work=Mumbai Mirror|date=8 September 2018|access-date=10 September 2018}}</ref>
|-
!८८
|align="center"|Prem Nagar
|align="center"|प्रेम नगर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-dn-nagar-bkc-metro-work-to-kick-off-by-feb-18-2559848|title=DN Nagar-BKC Metro work to kick off by Feb '18|publisher=DNA India|date=14 November 2017|access-date=15 November 2017}}</ref>
|-
!८९
|align="center"|Purna
|align="center"|पूर्णा
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mmrda-to-consider-civic-bodys-demand-change-in-metro-5-alignment-on-cards-4984866/|title=MMRDA to consider civic body's demand change in Metro 5 alignment on cards|work=द इंडियन एक्सप्रेस|date=16 December 2017|access-date=20 December 2017}}</ref>
|-
!९०
|align="center"|Rajnouli
|align="center"|रांजणोली
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/MMRDA-approves-two-Metro-corridors/article16076164.ece|title=MMRDA approves two Metro corridors|work=द हिंदू|date=20 October 2016|access-date=2 December 2016}}</ref>
|-
!९१
|align="center"|Rambaug
|align="center"|रामबाग
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-iit-vikhroli-metro-stretch-work-to-worsen-traffic-snarls-2563539|title=IIT Vikhroli Metro Stretch work to worsen traffic snarls|work=DNA India|date=30 November 2017|access-date=1 December 2017}}</ref>
|-
!९२
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Reay Road††
|align="center"|रे रोड
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[रे रोड रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/gst-bhavan-wadala-station-to-be-merged/article30570768.ece|title=GST bhavan and Wadala station to be merged|work=द हिंदू|date=15 January 2020|access-date=20 January 2020}}</ref>
|-
!९३
|align="center"|RTO Thane
|align="center"|आर.टी.ओ. ठाणे
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/business/report-mumbai-metro-db-engineering-louis-berger-bags-four-contracts-2603162|title=DB Engineering-Louis Berger bags contract for Mumbai Metro 4|publisher=DNA India|date=10 April 2018|access-date=11 April 2018}}</ref>
|-
!९४
|align="center" style="background-color:#FFFF99"|SG Barve Marg*
|align="center"|एस.जी. बर्वे मार्ग
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]<br />[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत<br />भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/mmrda-metro-2b-will-require-cutting-of-1134-trees-and-transplantation-of-1670-trees/articleshow/72467392.cms|title=MMRDA Metro 2B will require cutting of 1134 trees and transplantation of 1670 trees|work=Mumbai Mirror|date=11 December 2019|access-date=15 December 2019}}</ref>
|-
!९५
|align="center"|Sagaon
|align="center"|सागाव
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!९६
|align="center"|Sagar Sangam
|align="center"|सागरसंगम
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!९७
|align="center"|Sahajanand Chowk
|align="center"|सहजानंद चौक
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.asianage.com/metros/mumbai/141218/kalyan-metro-a-distant-dream.html|title=Kalyan Metro a distant dream|work=The Asian Age|date=14 December 2018|access-date=15 December 2018}}</ref>
|-
!९८
|align="center"|Sai Baba Nagar
|align="center"|साई बाबा नगर
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/mumbai/double-decker-metro-corridor-for-mira-bhayandar-by-2022|title=Double-Decker Metro Corridor for Mira Bhayandar by 2022|work=Free Press Journal|date=14 January 2020|access-date=15 January 2020}}</ref>
|-
!९९
|align="center"|Saki Vihar
|align="center"|साकी विहार
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/mmrda-initiates-plan-to-merge-two-metro-corridors-6722569/|title=MMRDA Initiates plan to Merge two metro corridors|work=द इंडियन एक्सप्रेस|date=13 October 2020|access-date=14 October 2020}}</ref>
|-
!१००
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Sanpada††
|align="center"|सानपाडा
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[सानपाडा रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१०१
|align="center"|Saraswat Nagar
|align="center"|सारस्वत नगर
|align="center"|[[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-juhu-locals-crowdfunding-fight-against-metro-2735221|title=Juhu locals crowdfunding fight against Metro|publisher=DNA India|date=1 April 2019|access-date=2 April 2019}}</ref>
|-
!१०२
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Seawoods††
|align="center"|सीवूड्स
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[सीवूड्स-दारावे-करावे रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१०३
|align="center" style="background-color:#FFFF99"|SEEPZ Village*
|align="center"|सीप्झ गाव
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|{{मेट्रो|आरे जे.व्ही.एल.आर.}} [[ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|ॲक्वा मार्गिका ३]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/other/citys-first-underground-metro-to-be-elevated-as-well/articleshow/78630752.cms|title=City's first underground Metro to be elevated as well|work=Mumbai Mirror|date=13 October 2020|access-date=14 October 2020}}</ref>
|-
!१०४
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Sewri††
|align="center"|शिवडी
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[शिवडी रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१०५
|align="center"|Shahid Bhagat Singh Garden
|align="center"|शहीद भगतसिंग उद्यान
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.deccanherald.com/content/650037/mumbai-metro-sees-investment-rs.html|title=Mumbai metro sees investment of Rs 62,943 crore|website=Deccan Herald|date=25 December 2017|access-date=26 December 2017}}</ref>
|-
!१०६
|align="center"|Shangrila
|align="center"|शांग्रीला
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.freepressjournal.in/cmcm/everything-you-need-to-know-about-metro-2b-and-metro-4|title=Mumbai: Everything you need to know about Metro 2B and Metro 4|work=Free Press Journal|date=1 December 2016|access-date=2 December 2016}}</ref>
|-
!१०७
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Shivaji Chowk (Mira Road)†*
|align="center"|शिवाजी चौक (मीरा रोड)
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका १०]]<br />[[जांभळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|जांभळी मार्गिका १३]]{{efn|सध्या, जांभळी मार्गिका १३ मधील मेट्रो स्थानके डीपीआर टप्प्यात आहेत, त्यानंतर स्थानकांची संख्या वाढवावी.}}
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|मिरागाव मेट्रो स्थानक [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-metro-to-reach-virar/story-1qnBJDre4A1CiI26TcXsbM.html|title=Mumbai Metro to reach Virar|work=Hindustan Times|date=4 October 2018|access-date=5 October 2018}}</ref>
|-
!१०८
|align="center"|Shreyas Cinema
|align="center"|श्रेयस सिनेमा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.asianage.com/metros/mumbai/190318/lbs-marg-to-be-shut-for-metro-4-work.html|title=LBS Marg to be shut for Metro-4 work|work=The Asian Age|date=19 March 2018|access-date=20 March 2018}}</ref>
|-
!१०९
|align="center"|Shyam Nagar (Mumbai)
|align="center"|श्याम नगर (मुंबई)
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/cities/mumbai/tallest-in-country-mmrda-to-deploy-29-5-m-tall-straddle-carrier-to-launch-girders-on-metro-6-6574174/|title=Tallest in country MMRDA to deploy 29.5-m tall straddle carrier to launch girders on Metro 6|work=द इंडियन एक्सप्रेस|date=29 August 2020|access-date=30 August 2020}}</ref>
|-
!११०
|align="center"|Siddharth Colony
|align="center"|सिद्धार्थ वसाहत
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.thehindu.com/news/cities/mumbai/common-station-at-kurla-for-metro-2b-and-metro-4/article27200631.ece|title=Common station at Kurla for Metro 2B and Metro 4|work=द हिंदू|date=22 May 2019|access-date=23 May 2019}}</ref>
|-
!१११
|align="center"|Sonapur
|align="center"|सोनापूर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-bjp-corporator-wants-to-rename-sonapur-metro-station-after-rss-founder-2684437|title=BJP Corporator wants to rename Sonapur metro station after RSS founder|work=DNA India|date=11 November 2018|access-date=15 November 2018}}</ref>
|-
!११२
|align="center"|Sonarpada
|align="center"|सोनारपाडा
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!११३
|align="center" style="background-color:#AFEEEE"|SPM Circle†
|align="center"|एस.पी.एम. सर्कल
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]
|align="center"|भूमिगत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!११४
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Subhash Chandra Bose Stadium†
|align="center"|सुभाषचंद्र बोस स्टेडियम
|align="center"|[[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ९]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-mira-bhayandar-municipal-corporation-pushes-to-name-metro-stns-after-shivaji-patel-pratap-2568430|title=Mira-Bhayandar Municipal Corporation pushes to name Metro stns after Shivaji, Patel, Pratap|publisher=DNA India|date=18 December 2017|access-date=19 December 2017}}</ref>
|-
!११५
|align="center"|Suman Nagar
|align="center"|सुमन नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.dnaindia.com/mumbai/report-dna-special-metro-iv-alignment-changed-once-again-2209611|title=Mumbai Metro 4 Alignment changed once again|publisher=DNA India|date=6 May 2016|access-date=10 May 2016}}</ref>
|-
!११६
|align="center"|Surya Nagar
|align="center"|सूर्य नगर
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/bmc-chief-clears-cutting-of-18-trees-in-chembur-for-metro-4/articleshow/78401371.cms|title=BMC Chief clears cutting of 18 trees in chembur for metro line 4|work=The Times of India|date=30 September 2020|access-date=1 October 2020}}</ref>
|-
!११७
|align="center" style="background-color:#AFEEEE"|Swami Samarth Nagar†
|align="center"|स्वामी समर्थ नगर
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-lokhandwala-residents-face-interminable-traffic-jams-as-illegal-parking-compounds-metro-rail-woes/articleshow/67729318.cms|title=Mumbai:Lokhandwala residents face interminable traffic jams as illegal parking compounds Metro Rail woes|work=The Times of India|date=28 January 2019|access-date=29 January 2019}}</ref>
|-
!११८
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Taloja†*
|align="center"|तळोजा
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[पेठाली - तळोजा मेट्रो स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!११९
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Targhar††
|align="center"|तरघर
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[तरघर रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१२०
|align="center"|Teen Hath Naka
|align="center"|तीन हात नाका
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-metro-phase-4-may-cover-entire-ghodbunder-road-stretch-in-thane/story-TeIIOQND0LMR2QrjjqdE7K.html|title=Mumbai Metro Phase 4 may cover entire Ghodbunder Road stretch in Thane|work=Hindustan Times|date=3 February 2017|access-date=5 February 2017}}</ref>
|-
!१२१
|align="center"|Temghar
|align="center"|टेमघर
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका ५]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.business-standard.com/article/current-affairs/maharashtra-cabinet-approves-metro-5-6-lines-in-mumbai-117102400982_1.html|title=Mumbai gets two more Metro lines|work=Business Standard|date=25 October 2017|access-date=26 October 2017}}</ref>
|-
!१२२
|align="center"|Tikuji-ni-wadi
|align="center"|टिकुजी-नी-वाडी
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/pti-feed/story/maha-cabinet-gives-go-ahead-for-two-metro-lines-694345-2016-09-27|title=Maha Cabinet gives go-ahead for two Metro lines|work=India Today|date=27 September 2016|access-date=28 September 2016}}</ref>
|-
!१२३
|align="center"|Turbhe
|align="center"|तुर्भे
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!१२४
|align="center"|Vadavali
|align="center"|वडवली
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!१२५
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Vashi††
|align="center"|वाशी
|align="center"|[[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[वाशी रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|
|-
!१२६
|align="center"|Versova Char Phata
|align="center"|वर्सोवा चार फाटा
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका १०]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|-
!१२७
|align="center"|Vijay Garden
|align="center"|विजय उद्यान
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.financialexpress.com/india-news/thane-mayor-naresh-mhaske-opposes-tree-cutting-for-metro-4-route/1779962/|title=Thane mayor Naresh Mhaske opposes tree-cutting for metro 4 route|work=The Financial Express|date=29 November 2019|access-date=30 November 2019}}</ref>
|-
!१२८
|align="center" style="background-color:#F5DEB3"|Vikhroli††
|align="center"|विक्रोळी
|align="center"|[[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ४]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|align="center"|[[विक्रोळी रेल्वे स्थानक]] येथे अदलाबदल
|<ref>{{Cite web|url=https://www.mid-day.com/articles/mumbai-vikhroli-metro-station-to-tower-over-eeh-jvlr/21020197|title=Mumbai:Vikhroli metro station to tower over EEH and JVLR|work=Mid-Day|date=27 May 2019|access-date=30 May 2019|archive-date=2020-12-10|archive-url=https://web.archive.org/web/20201210181034/https://www.mid-day.com/articles/mumbai-vikhroli-metro-station-to-tower-over-eeh-jvlr/21020197|url-status=dead}}</ref>
|-
!१२९
|align="center" style="background-color:#FFB6C1"|Vikhroli EEH†*
|align="center"|विक्रोळी ई.इ.एच.
|align="center"|[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]<br />[[राणी मार्गिका (मुंबई मेट्रो)|राणी मार्गिका १४]]{{efn|सध्या, राणी मार्गिका १४ मधील मेट्रो स्थानके डीपीआर टप्प्यात आहेत, त्यानंतर स्थानकांची संख्या वाढवावी}}
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|<ref>{{Cite web|url=https://www.hindustantimes.com/mumbai-news/mumbai-s-metro-6-route-must-be-scrapped-metro-3-line-extended-instead-say-activists/story-ddCjwl4aYP1Er3TdS9EHcL.html|title=Mumbai's Metro 6 route must be scrapped metro 3 line extended instead say activists|work=Hindustan Times|date=20 May 2019|access-date=25 May 2019}}</ref><ref>{{Cite web|url=https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/plan-for-4-metros-to-converge-at-2-deck-kanjurmarg-depot/articleshow/78799454.cms|title=Plan for 4 Metros to converge at 2-deck Kanjurmarg depot|work=The Times of India|date=22 October 2020|access-date=23 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/civic/with-marsh-plot-boundary-metro-car-shed-work-begins/articleshow/78882523.cms|title=With 'marsh plot' boundary, Metro car shed work begins|work=Mumbai Mirror|date=27 October 2020|access-date=28 October 2020}}</ref><ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india-today-insight/story/who-owns-the-mumbai-metro-car-depot-land-1738358-2020-11-05|title=Who owns the Mumbai Metro car depot land?|work=India Today|date=5 November 2020|access-date=6 November 2020}}</ref>
|-
!१३०
|align="center"|Waklan
|align="center"|वाकळण
|align="center"|[[केशरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|केशरी मार्गिका १२]]
|align="center"|उन्नत
|align="center"|बांधकामाधीन
|
|
|}
== सांख्यिकी ==
{| class="₠wikitable" width="35%"
|मेट्रो स्थानकांची एकूण संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''२०७'''</span>
|-
|कार्यरत मेट्रो स्थानकांची एकूण संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''७७'''</span>
|-
|बांधकामाधीन मेट्रो स्थानकांची एकूण संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''१३०'''</span>
|-
| width="25%" |अदलाबदल स्थानकांची संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''२६'''</span>
|-
| width="25%" |उन्नत स्थानकांची संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''१६६'''</span>
|-
| width="25%" |भूमिगत स्थानकांची संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''४४'''</span>
|-
| width="25%" |जमिनीवरील स्थानकांची संख्या
| width="5%" align="center" |<span style="font-size:125%;">'''२'''</span>
|}
== नोंदी ==
{{Notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मुंबई मेट्रो]]
95znw6vtom0s5oeinlzod6xauolm7v7
महिकावती
0
228054
2702471
2691831
2026-08-14T14:17:59Z
नरेश सावे
88037
/* प्रास्ताविक */
2702471
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=
|इतर_नाव=| स्थानिक_नाव ='''महिकावती'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश = 19.66
| रेखांश = 72.71
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=| जिल्हा = [[पालघर जिल्हा|पालघर]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =सरपंच/उपसरपंच
| नेता_नाव =प्रिती अरुण पाटील/नरोत्तम
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण = १६२८९
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=
| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=४०१४०२| एसटीडी_कोड = ०२५२५
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच४८
|संकेतस्थळ=goo.gl/maps/qzV5jFzuJMH2
| तळटिपा =बोलीभाषा:[[वाडवळी भाषा]],[[भंडारी भाषा]], [[मांगेली भाषा]].
}}
'''महिकावती''' ऊर्फ '''केळवा-माहीम''' ऊर्फ '''माहीम (पालघर)''' हे ठिकाण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] उत्तर कोकणातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] [[पालघर तालुका|पालघर तालुक्यातील]] [[पालघर रेल्वे स्थानक|पालघर रेल्वे स्थानकापासून]] सुमारे ८ किलोमीटर (५ मैल) अंतरावर समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे.
==प्रास्ताविक==
मुख्यतः शेती व बागायती व्यवसाय असलेल्या या ठिकाणी [[नारळ]], [[पोफळी]], [[आंबा]], [[फणस]], [[केळी]], [[पानवेल]], [[चाफा]], [[भोकर]], [[रिठा]], पांढरी व काळी [[जांभळे]], [[करवंदे]], [[पोफणीस]] उर्फ [[पपनस]], [[बदाम]], [[अननस]], [[कारली]], [[मिरची]], [[कांदे]], [[गवार]], [[दुधी]], [[शिराळे]], [[भोपळा]], [[पडवळ]], [[हळद]], [[आले]], इत्यादी पिके घेतली जातात.
हे नगर देवळांसाठी खास प्रसिद्ध आहे कारण येथे फार पुरातन काळापासून [[राम मंदिर]], लक्ष्मण, सीता, [[दत्त मंदिर]], [[महिकावती मंदिर]], [[कालिका मंदिर]], [[व्यंकटेश मंदिर]], [[शिव मंदिर]],[[सिद्धेश्वर मंदिर]], [[महेश्वरी मंदिर]], [[मारुती मंदिर]], [[सूर्य नारायण मंदिर ]], [[गणपती]], इत्यादी देवदेवतांची [[मंदिरे]] आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी भारतीय [[पंचांग]] [[तिथी]]नुसार [[यात्रा]]/[[पालखी सोहळा]] परंपरागत रीतीने साजरा होतो.
{{बदल}}
या महिकावती उर्फ माहीम नगराला फार थोर पुरुषांनी जन्म घेऊन पावन केलेले आहे. ब्रम्हीभूत [[अनिऋद्धेंद्र सरस्वती]] उर्फ [[केशवनाथ स्वामी महाराज]]<ref>#प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.</ref> [[स्वामी प्रज्ञानंद सरस्वती]] ऊर्फ पूर्वाश्रमीचे [[दत्तात्रय नारायण कर्वे]], ह.भ.प. शंकर वामन तथा [[सोनोपंत दांडेकर]] तथा [[मामासाहेब दांडेकर]], केशवनाथ स्वामीचे वंशज [[भुवनेश कीर्तने ऊर्फ भुवनेश्वर महाराज]], अशा अनेक संतमहंतानी माहीमनगरीला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र केले आहे.
महाराष्ट्रात जिवंत [[समाधी]] घेतलेली दोनच पुण्यस्थाने आहेत आणि त्यातील एक माहीमनगरीत [[केशवाश्रम]] येथे दत्तमंदिरात आहे. इसवी सन १८७३ साली ह्याच ठिकाणी ब्रह्मीभूत [[अनिऋद्धेंद्र सरस्वती]] उर्फ [[केशवनाथ स्वामी महाराज|केशवनाथ स्वामी महाराजांनी]] [[जिवंत समाधी]] घेतलेली आहे.
== नाव ==
माहीम उर्फ महिकावती हे नाव [[महिकावती]] या देवीवरून पडले आहे. [[महिकावती मंदिर]] गावाच्या उत्तरेला [[शिरगाव]]कडे जाणाऱ्या रस्त्यावर महिकावती खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर उजवीकडे आहे.
== इतिहास ==
शके १०६० मध्ये [[चालुक्य]] राजाचा [[मांडलिक]] राजा [[गोवर्धन बिंब]] याने आपला भाऊ प्रताप बिंब यास दहा हजार घोडेस्वार देऊन उत्तर कोकणावर स्वारी करण्यास फर्माविले. त्याप्रमाणे त्याने प्रथम [[दमण]] व नंतर [[तारापूर]] घेऊन, [[शिरगाव]] मार्गे तो महिकावतीस आला.
सन १९१८ पर्यंत [[माहीम]] हा तालुका होता व [[पालघर]] हे एक छोटे [[खेडेगाव]] होते. सन १८९३ मध्ये आताची [[पश्चिम रेल्वे]] म्हणजे अगोदरची [[बीबीसीआय रेल्वे]] पालघरहून जात असल्याने पालघर रेल्वे स्थानक झाले.१८९० च्या सुमारास केळवा माहीमला प्लेग मलेरियाची भयंकर साथ आली व माहीम गावातील दांडेकर वगैरे श्रीमंत लोक पालघरला स्थायिक झाले व पालघर वाढू लागले.पालघरला रेल्वेचीही सोय असल्याने १० मार्च १९१८ साली माहीम तालुका [[कचेरी]] पालघरला हलविण्यात आली.सन १९२३ साली पालघर [[ग्रामपंचायत]] स्थापन झाली व माहीमचे महत्त्व पालघरला प्राप्त झाले.
== भूगोल ==
माहीमच्या उत्तरेस [[ शिरगाव तर्फे सातपाटी ]] गाव आहे तर दक्षिणेस [[केळवे ]] गाव आहे. पूर्वेस [[पालघर ]] गाव तालुका व जिल्ह्याचे ठिकाण आहे. माहीमच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे.माहीम, शिरगाव येथे पोर्तुगीज काळातील [[भुईकोट]] [[किल्ले]] आहेत.
माहीममध्ये दक्षिणेकडे फणसभट, पाटे,बाजार, शिपाळभट,नारळवाडी,रेवाळे, पोंडा, पूर्वेकडे आंबेडकरआळी, पाटीलवाडी, [[वागूळसार]], [[हरणवाळी]], पश्चिमेकडे गिलगोडी, खारोडी, पाणशेत,टेंभी व उत्तरेकडे पंगळदार,गदोडी, फारोडी,कंदोडी, शेत्रोडी,दुगारी,[[वडराई]], साखरेपाडा तर मध्यभागी पाटलोडी, माच, लालभट, राऊतआळी, ब्राह्मणवाडी, वारेख, हालोडी, हरदोडी, मांगोळी, असे विभाग आहेत.
[[माहीम]]-[[मनोर]] राज्यमार्गावर मुख्यतः [[देवखोप]], [[सज्जनपाडा]], [[आदिवासीपाडा]], [[चहाडे]], [[कोकणेर]], [[मासवण]], [[काटाळे]], [[निहे]], [[नागझरी तर्फे बोईसर]], [[गोवाडे]],[[दुखटण|धुुुकटण ऊर्फ दुुुखटण]], [[बहाडोली]],[[खामलोळी]] वगैरे गावे लागतात
पालघर-बोईसर राज्यमार्गाने [[मोरेकुरण]], [[दापोली]],[[कोळगाव तर्फे पालघर]], [[पंचाळी]],[[उमरोळी]],[[सरावली]],[[बेटेगाव]] गावांना जाता येते.
शेकाट्या|शेकोट्या|[[शेकाटया]] हा [[स्थलांतरित पक्षी]] पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात [[माकुणसार]], [[केळवे]], [[महिकावती|माहीम]], [[खारेकुरण]] येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.<ref>#महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३</ref>
== हवामान ==
माहीमला पावसाळ्यात - भरपूर प्रमाणात पाऊस, हिवाळ्यात - गुलाबी थंडी तर उन्हाळ्यात - फारच गरमी अनुभवायला मिळते.येथील हवामान [[भातशेती]], [[बागायती]], [[फळभाजी]], [[फुलभाजी]],[[नारळ]], [[आंबा]], [[केळी]], [[फणस]], [[जांब]], [[काळी जांभुळ]], [[पपई]],[[पपनस]], [[अननस]],[[पानवेल]],[[सुपारी]],[[हळद]], [[आले]], [[टोमॅटो]], [[कांदा]],[[मिरची]],[[हरभरा]] इत्यादी पिके व फळांसाठी फारच अनुकूल आहे.
येथील मांगेले लोक मासेमारी करतात. मुख्यतः पापलेट, सरंगा, बोंबील, मांदेळी, सुरमई, रावस, कोलंबी हे मासे पकडले जातात. ह्याशिवाय निवटी, खरबी, शिसवी खरबी, काळा दामा, पोपटी, सिताडू, वरडोल्या, बोय, जिभटी, पोपा, घोडा, टोंगली, नाव्हेडा, चरबट, खरवड, मुरडी, शिंगाळी, अवरा, ढोंडेरा, काटी, वाव, पाला, खाजरी, कटला, शिडगुल, मोडका, कोती, चिंबोरी हे मासे पकडले जातात.
== वाहतूक व्यवस्था ==
माहीमवरून पालघरला जाण्यासाठी एसटी बस मिळते.तसेच रिक्षा सुद्धा दिवसभर उपलब्ध असतात.
== नागरी सुविधा ==
माहीम ग्रामपंचायतीने प्रत्येक आळीत सार्वजनिक पाणी नळाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. काही ठिकाणी व्यक्तिगत पाण्याची सोयसुद्धा आहे. ग्रामपंचायत मार्फत रस्ता, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच घाणपाण्याचा व पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सिमेंटची गटारे बांधलेली आहेत. गावात बाजारात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन शाखा आहेत -१ बँक ऑफ बडोदा आणि २.देना बँक. शाखेच्या ठिकाणी दोन्ही बँकांची वेगवेगळी रोख पैशांची देवघेव करणारी स्वयंचलित यंत्रे आहेत. गावात बाजारात पोलीस चौकी आहे. सरकारी दवाखाना माहीम किल्ल्याच्या परिसरात आहे.गावात दोन [[रेशन दुकान|रेशन दुकाने]] आहेत.गावात [[माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित]] आहे.
== लोकजीवन ==
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४६२ कुटुंबे राहतात. एकूण १०३४३ लोकसंख्येपैकी ५०८६ पुरुष तर ५२५७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.९४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.७९ आहे तर स्त्री साक्षरता ६९.३६ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १०८२ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.४६ टक्के आहे. मुख्यतः [[वाडवळ समाज]], [[भंडारी समाज]], [[मांगेला समाज]] आणि [[आदिवासी समाज|आदिवासी समाजातील]] लोक येथे राहतात. [[शेती]], [[बागायती]] हा मुख्य व्यवसाय आहे.येथील लोक प्रामाणिक, कष्टाळू, अंगमेहनत करणारे, शांत, सुसंस्कृत, सुस्वभावी, आदरातिथ्यशील, संकटकाळी आपणहून मदत करणारे, धार्मिक प्रवृत्तीचे, उदारमतवादी आहेत. येथे वेगवेगळ्या पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व गावाच्या विकासासाठी अहर्निश झटत राहतात.गावातील प्रत्येक देवता मंदिराची प्रत्येक वर्षी [[जत्रा]] भरत असते. गावातील सगळे लोक जत्रेत आवर्जून सहभागी होतात.
पूर्वी स्वयंपाक घरात [[पाटा]],[[वरवंटा]],[[खलबत्ता]] ह्यांचा वापर केला जात असे. हल्ली त्याऐवजी मिक्सर, ग्राइंडर वापरतात.पाटा,वरवंटा वापरून बनवलेली चटणी सरस, चवदार लागायची. ठेचण आणि वाटण ह्या दोन प्रक्रिया होतात. वापरून गुळगुळीत झालेल्या पाट्या वरवंट्याला परत टाके/टाचे मारावे लागत असत. ते काम [[पाथरवट]] करीत असत.
लोकांची वस्ती मुख्यतः [[गावठाण]] भागात आहे.जेथे वस्ती आहे त्या परिसराला आळी म्हणले जाते.येथे प्रत्येक आळीत विशिष्ट आडनावाची कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात.
उदाहरणार्थ :
[[वर्तक]],[[पाटील]],[[ठाकूर]] आडनावाची दुगारी;
पाटील आडनावाची गदोडी;
ठाकूर,राऊत आडनावाची पंगळदार;
राऊत आडनावाची लालभाट;
राऊत, ठाकूर, पाटील आडनावाची माच; [[सावे]],[[वर्तक]] आडनावाची [[हालोडी]] व [[वारेख]];
पाटील आडनावाची पाटलोडी;
पाटील आडनावाची गिलगोडी;इत्यादी.
प्रत्येक आळीत एकाच कुटुंबातील माणसे असल्याने जरी ती विभक्त संसार करीत असली तरी लग्न, वाढदिवस, श्राद्ध, किंवा कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रम असला की सर्व एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने साजरा करतात.
गावात [[हिंदू]] आणि [[मुसलमान]] गुण्यागोविंदाने व सुखासमाधानाने राहतात.पूर्वी गावात [[सिधवा]] नावाचे [[पारशी]] कुटुंब सुद्धा होते. ते मुंबईत स्थायिक झाले.
येथील लोक अनेक सण साजरे करतात:-
#[[मकरसंक्रांत]] मकरसंक्रांत सण तिळगुळ बनवून व घरोघरी देऊन साजरा केला जातो. तिळगुळ देताना 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' हे हमखास सांगितले जाते.मकरसंक्रांत सणाच्या दिवशी येथील लोक [[उकडहंडी]] बनवतात.<ref>#महाराष्ट्र टाईम्स, बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ </ref>
==प्रसिद्ध ठिकाणे==
#[[माहीम|महिकावती]][[किल्ला]]
#[[व्यंकटेश मंदिर]]
#[[महिकावती मंदिर]]
#[[हनुमान मंदिर]]
#[[राम मंदिर]]
#[[केशवनाथ स्वामी महाराज]] [[संजीवन समाधी]]
#[[सूर्य नारायण मंदिर]]
#[[देवी]] [[अहिल्याबाई होळकर]] काळातील भव्य [[तलाव]]
#[[महेश्वरी शिवमंदिर]]
#[[सिद्धेश्वर मंदिर]]
#[[महाकालिका मंदिर]]
==जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव==
इसवी सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला.इसवी सन १८९४ मध्ये तत्कालीन इंग्रज काळात असलेल्या तहसील माहीम ([[महिकावती|माहीम]]) येथे श्री गणेशमूर्तीची सार्वजनिक स्थापना करण्यात आली व गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.हा जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता.माहीम तहसील निसर्गसंपन्न असल्याने इंग्रजांनी समुद्रकिनारी एक चौकी बांधलेली होती. शेती व मासेमारी व्यवसाय चांगला असल्यामुळे शेतकरी आणि मच्छीमार लोक समाधानी,धार्मिक आणि भक्तिभावाने ओथंबलेले होते.
इसवी सन १९०५ मध्ये तत्कालीन माहीम तहसील मध्ये [[प्लेग|प्लेगची]] महाभयंकर साथ आली तेव्हा [[पालघर]] येथे नवीन गाव वसविण्यात आले.पालघर येथील नवीन गावात हा तत्कालीन तहसील माहीम येथील सार्वजनिक गणेशोत्सव तिथे गेलेल्या लोकांबरोबर साजरा होऊ लागला.तेथे त्याचे [[पालघर मुख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ]] असे नवीन नामकरण झाले. बरेच वर्षे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सांभाळत होते.कालांतराने म्हणजे साधारणपणे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून त्या मंडळाची देखभाल शिवसेना शहर शाखा करीत आहे आणि साहजिकच हल्ली त्याला शिवसेनेचा गणपती म्हणून ओळखले जाते. हे मंडळाचे [[१३१ वे वर्ष]] आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार,२ सप्टेंबर २०२५</ref>
== हे सुद्धा पहा ==
[[केळवे]]; [[शिरगाव]],[[एडवण]],[[दांडा]],[[माकुणसार]],[[मधुकरनगर]]
== संदर्भ ==
#उत्तर कोंकण सामाजिक जीवन आणि परंपरा : श्री.ल.राऊत.
#श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव स्मरणिका सोमवार २६/०१/२०१५ :जीर्णोद्धार समिती, माहीम, पालघर ४०१४०२.
#https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
#http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
#https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
#https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
#http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
#https://palghar.gov.in/
#https://palghar.gov.in/tourism/
#गुरुवर्य महाराज :माहीम शिक्षण संस्था, माहीम, ता.जि.पालघर,महाराष्ट्र.मुद्रक-आनंद प्रिंटींग प्रेस, पालघर.२७ डिसेंबर२००९.
#श्री सूर्यनारायण मंदिर शतक महोत्सव स्मरणिका:श्री सूर्यनारायण सेवा संघ, रजि. नं.ए११३ ठाणे, श्रीक्षेत्र के.माहीम, ता.जि.पालघर ४०१४०२.०४/०२/२००६.
#गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८.
#प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
#आशापुरी माऊली :रमाकांत पाटील. प्रकाशन २१/०९/२०१४ पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ, मु.पो.केळवे बीच, ता.जि.पालघर.४०१४०१.
#निर्माल्याच्या गंधामधुनी :भा.मु.राऊत माहीम, पालघर ४०१४०२.
#शतकोत्तर पंचवर्षिय सोहळा १९१३-२०१८,स्मरणिका माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, माहीम ४०१४०२.
#http://www.suryanarayanmandirkelvemahim.com
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:पालघर तालुक्यातील गावे]]
hc8n3qozekju9b2asiu0wpvfbjsjxdh
2702472
2702471
2026-08-14T14:18:59Z
नरेश सावे
88037
/* प्रास्ताविक */
2702472
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=
|इतर_नाव=| स्थानिक_नाव ='''महिकावती'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश = 19.66
| रेखांश = 72.71
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=| जिल्हा = [[पालघर जिल्हा|पालघर]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =सरपंच/उपसरपंच
| नेता_नाव =प्रिती अरुण पाटील/नरोत्तम
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण = १६२८९
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=
| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=४०१४०२| एसटीडी_कोड = ०२५२५
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच४८
|संकेतस्थळ=goo.gl/maps/qzV5jFzuJMH2
| तळटिपा =बोलीभाषा:[[वाडवळी भाषा]],[[भंडारी भाषा]], [[मांगेली भाषा]].
}}
'''महिकावती''' ऊर्फ '''केळवा-माहीम''' ऊर्फ '''माहीम (पालघर)''' हे ठिकाण [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] उत्तर कोकणातील [[पालघर जिल्हा|पालघर जिल्ह्यातील]] [[पालघर तालुका|पालघर तालुक्यातील]] [[पालघर रेल्वे स्थानक|पालघर रेल्वे स्थानकापासून]] सुमारे ८ किलोमीटर (५ मैल) अंतरावर समुद्रकिनारी वसलेले एक गाव आहे.
==प्रास्ताविक==
मुख्यतः शेती व बागायती व्यवसाय असलेल्या या ठिकाणी [[नारळ]], [[पोफळी]], [[आंबा]], [[फणस]], [[केळी]], [[पानवेल]], [[चाफा]], [[भोकर]], [[रिठा]], पांढरी व काळी [[जांभळे]], [[करवंदे]], [[पोफणीस]] उर्फ [[पपनस]], [[बदाम]], [[अननस]], [[कारली]], [[मिरची]], [[कांदे]], [[गवार]], [[दुधी]], [[शिराळे]], [[भोपळा]], [[पडवळ]], [[हळद]], [[आले]], इत्यादी पिके घेतली जातात.
हे नगर देवळांसाठी खास प्रसिद्ध आहे कारण येथे फार पुरातन काळापासून [[राम मंदिर]], लक्ष्मण, सीता, [[दत्त मंदिर]], [[महिकावती मंदिर]], [[कालिका मंदिर]], [[व्यंकटेश मंदिर]], [[शिव मंदिर]],[[सिद्धेश्वर मंदिर]], [[महेश्वरी मंदिर]], [[मारुती मंदिर]], [[सूर्य नारायण मंदिर ]], [[गणपती]], इत्यादी देवदेवतांची [[मंदिरे]] आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वर्षी भारतीय [[पंचांग]] [[तिथी]]नुसार [[यात्रा]]/[[पालखी सोहळा]] परंपरागत रीतीने साजरा होतो.
{{बदल}}
या महिकावती उर्फ माहीम नगराला फार थोर पुरुषांनी जन्म घेऊन पावन केलेले आहे. ब्रम्हीभूत [[अनिऋद्धेंद्र सरस्वती]] उर्फ [[केशवनाथ स्वामी महाराज]]<ref>#प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.</ref> [[स्वामी प्रज्ञानंद सरस्वती]] ऊर्फ पूर्वाश्रमीचे [[दत्तात्रय नारायण कर्वे]], ह.भ.प. शंकर वामन तथा [[सोनोपंत दांडेकर]] तथा [[मामासाहेब दांडेकर]], केशवनाथ स्वामीचे वंशज [[भुवनेश कीर्तने ऊर्फ भुवनेश्वर महाराज]], अशा अनेक संतमहंतानी माहीमनगरीला त्यांच्या पदस्पर्शाने पवित्र केले आहे.
महाराष्ट्रात जिवंत [[समाधी]] घेतलेली दोनच पुण्यस्थाने आहेत आणि त्यातील एक माहीमनगरीत [[केशवाश्रम]] येथे दत्तमंदिरात आहे. इसवी सन १८७३ साली ह्याच ठिकाणी ब्रह्मीभूत [[अनिऋद्धेंद्र सरस्वती]] उर्फ [[केशवनाथ स्वामी महाराज|केशवनाथ स्वामी महाराजांनी]] [[संजीवन समाधी]] घेतलेली आहे.
== नाव ==
माहीम उर्फ महिकावती हे नाव [[महिकावती]] या देवीवरून पडले आहे. [[महिकावती मंदिर]] गावाच्या उत्तरेला [[शिरगाव]]कडे जाणाऱ्या रस्त्यावर महिकावती खाडीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर उजवीकडे आहे.
== इतिहास ==
शके १०६० मध्ये [[चालुक्य]] राजाचा [[मांडलिक]] राजा [[गोवर्धन बिंब]] याने आपला भाऊ प्रताप बिंब यास दहा हजार घोडेस्वार देऊन उत्तर कोकणावर स्वारी करण्यास फर्माविले. त्याप्रमाणे त्याने प्रथम [[दमण]] व नंतर [[तारापूर]] घेऊन, [[शिरगाव]] मार्गे तो महिकावतीस आला.
सन १९१८ पर्यंत [[माहीम]] हा तालुका होता व [[पालघर]] हे एक छोटे [[खेडेगाव]] होते. सन १८९३ मध्ये आताची [[पश्चिम रेल्वे]] म्हणजे अगोदरची [[बीबीसीआय रेल्वे]] पालघरहून जात असल्याने पालघर रेल्वे स्थानक झाले.१८९० च्या सुमारास केळवा माहीमला प्लेग मलेरियाची भयंकर साथ आली व माहीम गावातील दांडेकर वगैरे श्रीमंत लोक पालघरला स्थायिक झाले व पालघर वाढू लागले.पालघरला रेल्वेचीही सोय असल्याने १० मार्च १९१८ साली माहीम तालुका [[कचेरी]] पालघरला हलविण्यात आली.सन १९२३ साली पालघर [[ग्रामपंचायत]] स्थापन झाली व माहीमचे महत्त्व पालघरला प्राप्त झाले.
== भूगोल ==
माहीमच्या उत्तरेस [[ शिरगाव तर्फे सातपाटी ]] गाव आहे तर दक्षिणेस [[केळवे ]] गाव आहे. पूर्वेस [[पालघर ]] गाव तालुका व जिल्ह्याचे ठिकाण आहे. माहीमच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे.माहीम, शिरगाव येथे पोर्तुगीज काळातील [[भुईकोट]] [[किल्ले]] आहेत.
माहीममध्ये दक्षिणेकडे फणसभट, पाटे,बाजार, शिपाळभट,नारळवाडी,रेवाळे, पोंडा, पूर्वेकडे आंबेडकरआळी, पाटीलवाडी, [[वागूळसार]], [[हरणवाळी]], पश्चिमेकडे गिलगोडी, खारोडी, पाणशेत,टेंभी व उत्तरेकडे पंगळदार,गदोडी, फारोडी,कंदोडी, शेत्रोडी,दुगारी,[[वडराई]], साखरेपाडा तर मध्यभागी पाटलोडी, माच, लालभट, राऊतआळी, ब्राह्मणवाडी, वारेख, हालोडी, हरदोडी, मांगोळी, असे विभाग आहेत.
[[माहीम]]-[[मनोर]] राज्यमार्गावर मुख्यतः [[देवखोप]], [[सज्जनपाडा]], [[आदिवासीपाडा]], [[चहाडे]], [[कोकणेर]], [[मासवण]], [[काटाळे]], [[निहे]], [[नागझरी तर्फे बोईसर]], [[गोवाडे]],[[दुखटण|धुुुकटण ऊर्फ दुुुखटण]], [[बहाडोली]],[[खामलोळी]] वगैरे गावे लागतात
पालघर-बोईसर राज्यमार्गाने [[मोरेकुरण]], [[दापोली]],[[कोळगाव तर्फे पालघर]], [[पंचाळी]],[[उमरोळी]],[[सरावली]],[[बेटेगाव]] गावांना जाता येते.
शेकाट्या|शेकोट्या|[[शेकाटया]] हा [[स्थलांतरित पक्षी]] पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यात [[माकुणसार]], [[केळवे]], [[महिकावती|माहीम]], [[खारेकुरण]] येथील मिठागरात हल्ली दिसू लागला आहे.<ref>#महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक १ आगस्ट २०२३</ref>
== हवामान ==
माहीमला पावसाळ्यात - भरपूर प्रमाणात पाऊस, हिवाळ्यात - गुलाबी थंडी तर उन्हाळ्यात - फारच गरमी अनुभवायला मिळते.येथील हवामान [[भातशेती]], [[बागायती]], [[फळभाजी]], [[फुलभाजी]],[[नारळ]], [[आंबा]], [[केळी]], [[फणस]], [[जांब]], [[काळी जांभुळ]], [[पपई]],[[पपनस]], [[अननस]],[[पानवेल]],[[सुपारी]],[[हळद]], [[आले]], [[टोमॅटो]], [[कांदा]],[[मिरची]],[[हरभरा]] इत्यादी पिके व फळांसाठी फारच अनुकूल आहे.
येथील मांगेले लोक मासेमारी करतात. मुख्यतः पापलेट, सरंगा, बोंबील, मांदेळी, सुरमई, रावस, कोलंबी हे मासे पकडले जातात. ह्याशिवाय निवटी, खरबी, शिसवी खरबी, काळा दामा, पोपटी, सिताडू, वरडोल्या, बोय, जिभटी, पोपा, घोडा, टोंगली, नाव्हेडा, चरबट, खरवड, मुरडी, शिंगाळी, अवरा, ढोंडेरा, काटी, वाव, पाला, खाजरी, कटला, शिडगुल, मोडका, कोती, चिंबोरी हे मासे पकडले जातात.
== वाहतूक व्यवस्था ==
माहीमवरून पालघरला जाण्यासाठी एसटी बस मिळते.तसेच रिक्षा सुद्धा दिवसभर उपलब्ध असतात.
== नागरी सुविधा ==
माहीम ग्रामपंचायतीने प्रत्येक आळीत सार्वजनिक पाणी नळाची सुविधा उपलब्ध केलेली आहे. काही ठिकाणी व्यक्तिगत पाण्याची सोयसुद्धा आहे. ग्रामपंचायत मार्फत रस्ता, दिवाबत्ती, सार्वजनिक स्वच्छता, आरोग्यसुविधा पुरविण्यात आल्या आहेत. तसेच घाणपाण्याचा व पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सिमेंटची गटारे बांधलेली आहेत. गावात बाजारात राष्ट्रीयकृत बँकेच्या दोन शाखा आहेत -१ बँक ऑफ बडोदा आणि २.देना बँक. शाखेच्या ठिकाणी दोन्ही बँकांची वेगवेगळी रोख पैशांची देवघेव करणारी स्वयंचलित यंत्रे आहेत. गावात बाजारात पोलीस चौकी आहे. सरकारी दवाखाना माहीम किल्ल्याच्या परिसरात आहे.गावात दोन [[रेशन दुकान|रेशन दुकाने]] आहेत.गावात [[माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था, मर्यादित]] आहे.
== लोकजीवन ==
हे मोठ्या आकाराचे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात २४६२ कुटुंबे राहतात. एकूण १०३४३ लोकसंख्येपैकी ५०८६ पुरुष तर ५२५७ महिला आहेत. गावाची साक्षरता ७५.९४ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८२.७९ आहे तर स्त्री साक्षरता ६९.३६ आहे. गावातील शून्य ते सहा वर्षे वयाच्या लहान मुलांची संख्या १०८२ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १०.४६ टक्के आहे. मुख्यतः [[वाडवळ समाज]], [[भंडारी समाज]], [[मांगेला समाज]] आणि [[आदिवासी समाज|आदिवासी समाजातील]] लोक येथे राहतात. [[शेती]], [[बागायती]] हा मुख्य व्यवसाय आहे.येथील लोक प्रामाणिक, कष्टाळू, अंगमेहनत करणारे, शांत, सुसंस्कृत, सुस्वभावी, आदरातिथ्यशील, संकटकाळी आपणहून मदत करणारे, धार्मिक प्रवृत्तीचे, उदारमतवादी आहेत. येथे वेगवेगळ्या पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहतात व गावाच्या विकासासाठी अहर्निश झटत राहतात.गावातील प्रत्येक देवता मंदिराची प्रत्येक वर्षी [[जत्रा]] भरत असते. गावातील सगळे लोक जत्रेत आवर्जून सहभागी होतात.
पूर्वी स्वयंपाक घरात [[पाटा]],[[वरवंटा]],[[खलबत्ता]] ह्यांचा वापर केला जात असे. हल्ली त्याऐवजी मिक्सर, ग्राइंडर वापरतात.पाटा,वरवंटा वापरून बनवलेली चटणी सरस, चवदार लागायची. ठेचण आणि वाटण ह्या दोन प्रक्रिया होतात. वापरून गुळगुळीत झालेल्या पाट्या वरवंट्याला परत टाके/टाचे मारावे लागत असत. ते काम [[पाथरवट]] करीत असत.
लोकांची वस्ती मुख्यतः [[गावठाण]] भागात आहे.जेथे वस्ती आहे त्या परिसराला आळी म्हणले जाते.येथे प्रत्येक आळीत विशिष्ट आडनावाची कुटुंबे पिढ्यानपिढ्या राहतात.
उदाहरणार्थ :
[[वर्तक]],[[पाटील]],[[ठाकूर]] आडनावाची दुगारी;
पाटील आडनावाची गदोडी;
ठाकूर,राऊत आडनावाची पंगळदार;
राऊत आडनावाची लालभाट;
राऊत, ठाकूर, पाटील आडनावाची माच; [[सावे]],[[वर्तक]] आडनावाची [[हालोडी]] व [[वारेख]];
पाटील आडनावाची पाटलोडी;
पाटील आडनावाची गिलगोडी;इत्यादी.
प्रत्येक आळीत एकाच कुटुंबातील माणसे असल्याने जरी ती विभक्त संसार करीत असली तरी लग्न, वाढदिवस, श्राद्ध, किंवा कुठल्याही कौटुंबिक कार्यक्रम असला की सर्व एकत्र येऊन एकमेकांच्या सहकार्याने साजरा करतात.
गावात [[हिंदू]] आणि [[मुसलमान]] गुण्यागोविंदाने व सुखासमाधानाने राहतात.पूर्वी गावात [[सिधवा]] नावाचे [[पारशी]] कुटुंब सुद्धा होते. ते मुंबईत स्थायिक झाले.
येथील लोक अनेक सण साजरे करतात:-
#[[मकरसंक्रांत]] मकरसंक्रांत सण तिळगुळ बनवून व घरोघरी देऊन साजरा केला जातो. तिळगुळ देताना 'तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला' हे हमखास सांगितले जाते.मकरसंक्रांत सणाच्या दिवशी येथील लोक [[उकडहंडी]] बनवतात.<ref>#महाराष्ट्र टाईम्स, बुधवार, दिनांक १५ जानेवारी २०२५ </ref>
==प्रसिद्ध ठिकाणे==
#[[माहीम|महिकावती]][[किल्ला]]
#[[व्यंकटेश मंदिर]]
#[[महिकावती मंदिर]]
#[[हनुमान मंदिर]]
#[[राम मंदिर]]
#[[केशवनाथ स्वामी महाराज]] [[संजीवन समाधी]]
#[[सूर्य नारायण मंदिर]]
#[[देवी]] [[अहिल्याबाई होळकर]] काळातील भव्य [[तलाव]]
#[[महेश्वरी शिवमंदिर]]
#[[सिद्धेश्वर मंदिर]]
#[[महाकालिका मंदिर]]
==जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव==
इसवी सन १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना केली.त्यानंतर बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येऊ लागला.इसवी सन १८९४ मध्ये तत्कालीन इंग्रज काळात असलेल्या तहसील माहीम ([[महिकावती|माहीम]]) येथे श्री गणेशमूर्तीची सार्वजनिक स्थापना करण्यात आली व गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली.हा जिल्ह्यातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव होता.माहीम तहसील निसर्गसंपन्न असल्याने इंग्रजांनी समुद्रकिनारी एक चौकी बांधलेली होती. शेती व मासेमारी व्यवसाय चांगला असल्यामुळे शेतकरी आणि मच्छीमार लोक समाधानी,धार्मिक आणि भक्तिभावाने ओथंबलेले होते.
इसवी सन १९०५ मध्ये तत्कालीन माहीम तहसील मध्ये [[प्लेग|प्लेगची]] महाभयंकर साथ आली तेव्हा [[पालघर]] येथे नवीन गाव वसविण्यात आले.पालघर येथील नवीन गावात हा तत्कालीन तहसील माहीम येथील सार्वजनिक गणेशोत्सव तिथे गेलेल्या लोकांबरोबर साजरा होऊ लागला.तेथे त्याचे [[पालघर मुख्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ]] असे नवीन नामकरण झाले. बरेच वर्षे हे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पालघर येथील प्रतिष्ठित व्यक्ती सांभाळत होते.कालांतराने म्हणजे साधारणपणे चाळीस-पंचेचाळीस वर्षांपासून त्या मंडळाची देखभाल शिवसेना शहर शाखा करीत आहे आणि साहजिकच हल्ली त्याला शिवसेनेचा गणपती म्हणून ओळखले जाते. हे मंडळाचे [[१३१ वे वर्ष]] आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार,२ सप्टेंबर २०२५</ref>
== हे सुद्धा पहा ==
[[केळवे]]; [[शिरगाव]],[[एडवण]],[[दांडा]],[[माकुणसार]],[[मधुकरनगर]]
== संदर्भ ==
#उत्तर कोंकण सामाजिक जीवन आणि परंपरा : श्री.ल.राऊत.
#श्री सिद्धेश्वर मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा महोत्सव स्मरणिका सोमवार २६/०१/२०१५ :जीर्णोद्धार समिती, माहीम, पालघर ४०१४०२.
#https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
#http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc
#https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
#https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
#http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036
#https://palghar.gov.in/
#https://palghar.gov.in/tourism/
#गुरुवर्य महाराज :माहीम शिक्षण संस्था, माहीम, ता.जि.पालघर,महाराष्ट्र.मुद्रक-आनंद प्रिंटींग प्रेस, पालघर.२७ डिसेंबर२००९.
#श्री सूर्यनारायण मंदिर शतक महोत्सव स्मरणिका:श्री सूर्यनारायण सेवा संघ, रजि. नं.ए११३ ठाणे, श्रीक्षेत्र के.माहीम, ता.जि.पालघर ४०१४०२.०४/०२/२००६.
#गुरू कृपा सुमनांजली:चंद्रकांत शंकरराव लोमटे,निवाळी रोड, सैफी कॉलनी, मु.पो. सेंधवा, जिल्हा बडवानी, म.प्र.४५१६६६.रामनवमी १३/०४/२००८.
#प्रसाद:मोरेश्वर रामचंद्र चौधरी, वासळई,वसई, जि.पालघर. चैत्र शुद्ध दशमी,१८९६.०२/०४/१९७४.
#आशापुरी माऊली :रमाकांत पाटील. प्रकाशन २१/०९/२०१४ पालघर तालुका मराठी साहित्य मंडळ, मु.पो.केळवे बीच, ता.जि.पालघर.४०१४०१.
#निर्माल्याच्या गंधामधुनी :भा.मु.राऊत माहीम, पालघर ४०१४०२.
#शतकोत्तर पंचवर्षिय सोहळा १९१३-२०१८,स्मरणिका माहीम विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्यादित, माहीम ४०१४०२.
#http://www.suryanarayanmandirkelvemahim.com
== बाह्य दुवे ==
[[वर्ग:पालघर तालुक्यातील गावे]]
b2hp4jauczmdcxsmw1rwka09s7pk3js
सदस्य:Aditya tamhankar
2
230209
2702459
2701557
2026-08-14T13:25:37Z
Aditya tamhankar
80177
2702459
wikitext
text/x-wiki
{{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर राहत असलेले शहर|places=
{{Location map~|India|lat_deg=18|lat_min=63|lon_deg=73|lon_min=79|position=right|background=|label=[[चिंचवड]]}}
}}
{{Location map+|India|width=300|float=right|caption=सदस्य आदित्य ताम्हनकर यांचे मुळ गाव|places=
{{Location map~|India|lat_deg=15|lat_min=99|lon_deg=73|lon_min=59|position=right|background=|label=[[चेंदवण|निरोखेवाडी]], [[चेंदवण]]}}
}}
{{User Wikipedian for|year=2017|month=6|day=22}}{{द्रुतमाघारकार}}
{{१०,००० संपादने}}
{{२०,००० संपादने}}
{{३०,००० संपादने}}
{| style="border: 1px solid gray; background-color: #fdffe7;"
|rowspan="2" style="vertical-align:middle;" | [[Image:Cricket-barnstar-small.png|100px]]
|rowspan="2" |
|style="font-size: x-large; padding: 0; vertical-align: middle; height: 1.1em;" | '''The Cricket Star'''
|}
{{col-begin|width=}}
{{col-2}}
{| class="wikitable ubsortable" style="text-align:left; white-space:nowrap"
|-
! Over
! Run
! Wicket
! Over
! Run
! Wicket
! Over
! Run
! Wicket
! Over
! Run
! Wicket
|-
| 0.1 || || || 5.1 || || || 10.1 || || || 15.1 || ||
|-
| 0.2 || || || 5.2 || || || 10.2 || || || 15.2 || ||
|-
| 0.3 || || || 5.3 || || || 10.3 || || || 15.3 || ||
|-
| 0.4 || || || 5.4 || || || 10.4 || || || 15.4 || ||
|-
| 0.5 || || || 5.5 || || || 10.5 || || || 15.5 || ||
|-
| 1.0 || || || 6.0 || || || 11.0 || || || 16.0 || ||
|-
| 1.1 || || || 6.1 || || || 11.1 || || || 16.1 || ||
|-
| 1.2 || || || 6.2 || || || 11.2 || || || 16.2 || ||
|-
| 1.3 || || || 6.3 || || || 11.3 || || || 16.3 || ||
|-
| 1.4 || || || 6.4 || || || 11.4 || || || 16.4 || ||
|-
| 1.5 || || || 6.5 || || || 11.5 || || || 16.5 || ||
|-
| 2.0 || || || 7.0 || || || 12.0 || || || 17.0 || ||
|-
| 2.1 || || || 7.1 || || || 12.1 || || || 17.1 || ||
|-
| 2.2 || || || 7.2 || || || 12.2 || || || 17.2 || ||
|-
| 2.3 || || || 7.3 || || || 12.3 || || || 17.3 || ||
|-
| 2.4 || || || 7.4 || || || 12.4 || || || 17.4 || ||
|-
| 2.5 || || || 7.5 || || || 12.5 || || || 17.5 || ||
|-
| 3.0 || || || 8.0 || || || 13.0 || || || 18.0 || ||
|-
| 3.1 || || || 8.1 || || || 13.1 || || || 18.1 || ||
|-
| 3.2 || || || 8.2 || || || 13.2 || || || 18.2 || ||
|-
| 3.3 || || || 8.3 || || || 13.3 || || || 18.3 || ||
|-
| 3.4 || || || 8.4 || || || 13.4 || || || 18.4 || ||
|-
| 3.5 || || || 8.5 || || || 13.5 || || || 18.5 || ||
|-
| 4.0 || || || 9.0 || || || 14.0 || || || 19.0 || ||
|-
| 4.1 || || || 9.1 || || || 14.1 || || || 19.1 || ||
|-
| 4.2 || || || 9.2 || || || 14.2 || || || 19.2 || ||
|-
| 4.3 || || || 9.3 || || || 14.3 || || || 19.3 || ||
|-
| 4.4 || || || 9.4 || || || 14.4 || || || 19.4 || ||
|-
| 4.5 || || || 9.5 || || || 14.5 || || || 19.5 || ||
|-
| 5.0 || || || 10.0 || || || 15.0 || || || 20.0 || ||
|}
'''Total - '''
महाराष्ट्रातील जिल्हानिहाय तालुके
*पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) अकोले
> २) जामखेड
> ३) कर्जत
> ४) कोपरगाव
> ५) नगर
> ६) नेवासा
> ७) पारनेर
> ८) पाथर्डी
> ९) रहाटा
> १०) राहुरी
> ११) संगमनेर
> १२) शेवगाव
> १३) श्रीगोंदा
> १४) श्रीरामपूर
*अकोला जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) अकोट
> २) तेलहारा
> ३) अकोला
> ४) बालापूर
> ५) पतूर
> ६) बारशीटाकळी
> ७) मुर्तिझापूर
*अमरावती जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) अमरावती
> २) भातुकली
> ३) नांदगाव खांदेश्वर
> ४) अंजनगाव
> ५) दऱ्यापूर
> ६) अचलपूर
> ७) चंदूर बाझार
> ८) वरूड
> ९) मोर्शी
> १०) धरणी
> ११) चिखलदरा
> १२) चांदूर रेल्वे
> १३) तिवसा
> १४) धामणगाव रेल्वे
*छत्रपती संभाजीनगर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) कन्नड
> २) सोयगाव
> ३) सिल्लोड
> ४) फुलंब्री
> ५) औरंगाबाद
> ६) खुलताबाद
> ७) वैजापूर
> ८) गंगापूर
> ९) पैठण
*बीड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) बीड
> २) आष्टी
> ३) पाटोदा
> ४) शिरुर कासर
> ५) गेवराई
> ६) आंबेजोगाई
> ७) वडवाणी
> ८) केज
> ९) धरुर
> १०) परळी
> ११) माजलगाव
*भंडारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) भंडारा
> २) तुमसर
> ३) पौनी
> ४) मोहाडी
> ५) साकोळी
> ६) लखानी
> ७) लखनदूर
*बुलढाणा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) बुलढाणा
> २) चिखली
> ३) देऊळगाव राजा
> ४) खामगाव
> ५) शेगाव
> ६) मलकापूर
> ७) मोटाला
> ८) नंदुरा
> ९) मेहकर
> १०) लोणार
> ११) सिंदखेड राजा
> १२) जळगाव जामोद
> १३) संग्रामपूर
*चंद्रपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) चंद्रपूर
> २) भद्रावती
> ३) वरोरा
> ४) चिमूर
> ५) नागभीड
> ६) ब्रह्मपुरी
> ७) सिंदेवही
> ८) मुल
> ९) सावली
> १०) गोंडपिंपरी
> ११) राजुरा
> १२) कोर्पाना
> १३) पोमबुर्ना
> १४) बल्लारपूर
> १५) जिवती
*धुळे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) धुळे
> २) शिरपूर
> ३) साक्री
> ४) सिंदखेडा
*गडचिरोली जिल्हा (स्थापना: २६ ऑगस्ट १९८२)*
* तालुके :
> १) गडचिरोली
> २) आरमोरी
> ३) चामोर्शी
> ४) मुलचेरा
> ५) अहेरी
> ६) सिरोंचा
> ७) एटापल्ली
> ८) भामरागड
> ९) देसाईगंज
> १०) धानोरा
> ११) कुरखेडा
> १२) कोर्ची
*गोंदिया जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)*
* तालुके :
> १) गोंदिया
> २) गोरेगाव
> ३) तिरोरा
> ४) अर्जुनी मोरगाव
> ५) देवरी
> ६) आमगाव
> ७) सालेकासा
> ८) सडक अर्जुनी
*हिंगोली जिल्हा (स्थापना: १ मे १९९९)*
* तालुके :
> १) हिंगोली
> २) कळमनुरी
> ३) सेनगाव
> ४) औंढा नागनाथ
> ५) बसमठ
*जळगाव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) जळगाव
> २) धरणगाव
> ३) अंमळनेर
> ४) भदगाव
> ५) भुसावळ
> ६) बोडवड
> ७) चाळीसगाव
> ८) चोपडा
> ९) एरणडोल
> १०) जामनेर
> ११) मुक्ताईनगर
> १२) पाचोरा
> १३) परोळा
> १४) रावेर
> १५) यवळ
*जालना जिल्हा (स्थापना: १ मे १९८१)*
* तालुके :
> १) जालना
> २) अंबड
> ३) भोकरदन
> ४) बदनापूर
> ५) धनसावंगी
> ६) परतूर
> ७) मंथा
> ८) जाफ्राबाद
*कोल्हापूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) गडहिंग्लज
> २) करवीर
> ३) भुदरगड
> ४) पन्हाळा
> ५) कागल
> ६) शिरोळ
> ७) हातकणंगले
> ८) आजरा
> ९) चंदगड
> १०) गगनबावडा
> ११) राधानगरी
> १२) शाहूवाडी
*लातूर जिल्हा (स्थापना: १६ ऑगस्ट १९८२)*
* तालुके :
> १) लातूर
> २) उदगीर
> ३) अहमदपूर
> ४) देवणी
> ५) शिरुर अनंतपाळ
> ६) जळकोट
> ७) औसा
> ८) निलंगा
> ९) रेणापूर
> १०) चाकूर
*मुंबई शहर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) कुलाबा
> २) फोर्ट
> ३) मलाबार हिल्स
> ४) भायखळा
> ५) दादर
> ६) धारावी
*मुंबई उपनगर जिल्हा (स्थापना: १ ऑक्टोबर १९९०)*
* तालुके :
> १) कुर्ला
> २) अंधेरी
> ३) बोरिवली
> ४) वांद्रे
> ५) मुलुंड
*नागपूर जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) नागपूर
> २) नागपूर ग्रामीण
> ३) रामटेक
> ४) उमरेड
> ५) कळमेश्वर
> ६) काटोल
> ७) कामठी
> ८) कुही
> ९) नरखेड
> १०) परसावनी
> ११) भिवापूर
> १२) मावडा
> १३) सावनेर
> १४) हिंगणा
*नांदेड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) नांदेड
> २) अर्धापूर
> ३) भोकर
> ४) बिलोली
> ५) देगलूर
> ६) किनवट
> ७) लोहा
> ८) माहूर
> ९) मुदखेड
> १०) धर्माबाद
> ११) मुखेड
> १२) हदगाव
> १३) हिमायतनगर
> १४) नायगाव
> १५) कंधार
> १६) उमरी
*नंदूरबार जिल्हा (स्थापना: १ जुलै १९९८)*
* तालुके :
> १) नंदूरबार
> २) शहादा
> ३) नवापूर
> ४) तळोदे
> ५) अक्कलकुवा
> ६) धडगाव
*नाशिक जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) नाशिक
> २) सिन्नर
> ३) इगतपुरी
> ४) त्र्यंबक
> ५) निफाड
> ६) येवला
> ७) पेठ
> ८) दिंडोरी
> ९) चांदवड
> १०) बागलाण
> ११) देवला
> १२) कळवण
> १३) मालेगाव
> १४) नांदगाव
> १५) सुरगणा
*धाराशिव जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) उस्मानाबाद
> २) उमरगा
> ३) तुळजापूर
> ४) लोहार
> ५) कळंब
> ६) भूम
> ७) परांडा
> ८) वाशी
*पालघर जिल्हा (स्थापना: १ ऑगस्ट २०१४)*
* तालुके :
> १) वसई
> २) पालघर
> ३) डहाणू
> ४) तलासरी
> ५) जव्हार
> ६) मोखाडा
> ७) वाडा
> ८) विक्रमगड
*परभणी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) परभणी
> २) गंगाखेड
> ३) सोनपेठ
> ४) पाथरी
> ५) मनवठ
> ६) पालम
> ७) सैलू
> ८) जिंतूर
> ९) पुर्णा
*पुणे जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) पुणे शहर
> २) हवेली
> ३) मुळशी
> ४) वेल्हे
> ५) भोर
> ६) पुरंदर
> ७) बारामती
> ८) दौंड
> ९) इंदापूर
> १०) मावळ
> ११) खेड
> १२) शिरुर
> १३) आंबेगाव
> १४) जुन्नर
*रायगड जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) अलिबाग
> २) मुरुड
> ३) पेण
> ४) पनवेल
> ५) उरण
> ६) कर्जत
> ७) खालापूर
> ८) रोहा
> ९) सुधागड
> १०) माणगाव
> ११) तळा
> १२) श्रीवर्धन
> १३) म्हसाळा
> १४) महाड
> १५) पोलादपूर
*रत्नागिरी जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) रत्नागिरी
> २) मंडणगड
> ३) दापोली
> ४) खेड
> ५) चिपळूण
> ६) गुहागर
> ७) संगमेश्वर
> ८) लांजा
> ९) राजापूर
*सांगली जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) बत्तीस शिराळा
> २) वाळवा
> ३) पलूस
> ४) कडेगाव
> ५) खानापूर-विटा
> ६) आटपाडी
> ७) तासगाव
> ८) मिरज
> ९) कवठे महांकाळ
> १०) जत
*सातारा जिल्हा (स्थापना: १ मे १९६०)*
* तालुके :
> १) सातारा
> २) कराड
> ३) वाई
> ४) कोरेगाव
> ५) जावळी
> ६) महाबळेश्वर
> ७) खंडाळा
> ८) पाटण
> ९) फलटण
> १०) खटाव
> ११) माण
==चार्जिंग नोंदवही==
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ टाटा टियागो ई.व्ही. चार्जिंग सुची
! दिनांक
! शहर
! चार्जिंग केंद्र
! चार्जिंग कंपनी
! एकूण बिल
|-
| १६/०४/२०२३
| मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| शिवकृपा संकुल
| निकॉल-ईव्ही
| २९७.२५
|-
| १७/०४/२०२३
| मु.पो. अणादूर, [[तुळजापूर तालुका|ता. तुळजापूर]], [[धाराशिव जिल्हा|जि. धाराशिव]], [[महाराष्ट्र]]
| लाईफलाईन हॉस्पिटल
| ई.व्ही. पंप
| २९६.०१
|-
| १९/०४/२०२३
| मु.पो. वंगळी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| शिवकृपा संकुल
| निकॉल-ईव्ही
| ३००.०१
|-
| २२/०४/२०२३
| मु.पो. भादलवाडी, [[इंदापूर तालुका|ता. इंदापूर]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल श्री व्हेज
| चार्जझोन
| ३७५.७१
|-
| १८/०७/२०२३
| मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| माई मंगलम कार्यालय
| ई-फिल
| १३१.०२
|-
| १८/०७/२०२३
| मु.पो. भुयाचीवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| माई मंगलम कार्यालय
| ई-फिल
| २४२.०४
|-
| २९/०३/२०२४
| मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल साई पार्क इन
| चार्जझोन
| १५३.०५
|-
| २३/०६/२०२४
| मु.पो. वळवण, [[लोणावळा]], [[मावळ तालुका|ता. मावळ]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| वॅक्स म्युझियम
| इन्स्टा चार्ज
| १९९.४८
|-
| १५/०७/२०२४
| मु.पो. [[कराड]], [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल संगम
| टाटा पॉवर ई.झेड
| ४००.५८
|-
| १६/०७/२०२४
| मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल साई पार्क इन
| चार्जझोन
| ४२२.०३
|-
| १६/०७/२०२४
| मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल ओपल
| बिजलीफाय
| २७५.००
|-
| १६/०७/२०२४
| मु.पो. [[कोल्हापूर]], [[करवीर तालुका|ता. करवीर]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल ओपल
| बिजलीफाय
| ६६.१६
|-
| २४/०८/२०२४
| मु.पो. मालेगाव, [[नेरळ]], [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]]
| सगुणा बाग ॲग्रो रिसॉर्ट
| टाटा पॉवर ई.झेड
| २४५.८६
|-
| ०४/०९/२०२४
| मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| एल्प्रो मॉल
| जियो बीपी प्लस
| २८४.४७
|-
| ०९/०९/२०२४
| मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| एल्प्रो मॉल
| जियो बीपी प्लस
| ३८५.८६
|-
| १७/०९/२०२४
| मु.पो. [[चिंचवड]], [[हवेली तालुका|ता. हवेली]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| एल्प्रो मॉल
| जियो बीपी प्लस
| १७५.६१
|-
| १६/११/२०२४
| मु.पो. चौक, [[कर्जत तालुका|ता. कर्जत]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]]
| एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप
| टाटा पॉवर ई.झेड
| २९४.७४
|-
| २४/१२/२०२४
| मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल साई पार्क इन
| चार्जझोन
| १८२.६१
|-
| २४/१२/२०२४
| मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल एच.आर. रिसॉर्ट
| ग्लिडा
| २७४.८९
|-
| २५/१२/२०२४
| मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल गुरुमाऊली
| चार्जझोन
| ३०२.४५
|-
| २६/१२/२०२४
| मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल आराध्य सिनेमा
| चार्जझोन
| २२७.२३
|-
| २८/१२/२०२४
| मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल आराध्य सिनेमा
| चार्जझोन
| २२१.९४
|-
| २८/१२/२०२४
| मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल पॅरेडाईस
| टाटा पॉवर ई.झेड
| २७७.४४
|-
| २८/१२/२०२४
| मु.पो. काले, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल एच.आर. रिसॉर्ट
| ग्लिडा
| ३७७.७१
|-
| २८/१२/२०२४
| मु.पो. [[हिंजवडी]], [[मुळशी तालुका|ता. मुळशी]], [[पुणे जिल्हा|जि. पुणे]], [[महाराष्ट्र]]
| श्रीनाथ कृपा चार्जिंग संकुल
| चार्जझोन
| ५२.२९
|-
| ५/१/२०२५
| मु.पो. खालापूर, [[खालापूर तालुका|ता. खालापूर]], [[रायगड जिल्हा|जि. रायगड]], [[महाराष्ट्र]]
| एच.पी.सी.एल. पेट्रोल पंप
| एच.पी. ई-चार्ज
| २२८.८९
|-
| २३/०३/२०२५
| मु.पो. [[सुरूर]], [[वाई तालुका|ता. वाई]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल साई पार्क इन
| चार्जझोन
| १७९.५७
|-
| २३/०३/२०२५
| मु.पो. नारायणवाडी, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल साई कॅफे आणि रेस्ट्राँ
| झियॉन चार्जिंग
| ३१६.३९
|-
| २३/०३/२०२५
| मु.पो. कोडवली, [[राजापूर तालुका|ता. राजापूर]], [[रत्नागिरी जिल्हा|जि. रत्नागिरी]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल गुरुमाऊली
| चार्जझोन
| ४७४.२१
|-
| २३/०३/२०२५
| मु.पो. [[सावंतवाडी]], [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]]
| खासकीलवाडा
| झियॉन चार्जिंग
| ४३८.४१
|-
| २४/०३/२०२५
| मु.पो. भोम, [[सावंतवाडी तालुका|ता. सावंतवाडी]], [[सिंधुदुर्ग जिल्हा|जि. सिंधुदुर्ग]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल आराध्य सिनेमा
| चार्जझोन
| ८९.५१
|-
| २४/०३/२०२५
| मु.पो. सुळगाव, [[आजरा तालुका|ता. आजरा]], [[कोल्हापूर जिल्हा|जि. कोल्हापूर]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल पॅरेडाईस
| टाटा पॉवर ई.झेड
| ३००.४८
|-
| २४/०३/२०२५
| मु.पो. मुंडे, [[कराड तालुका|ता. कराड]], [[सातारा जिल्हा|जि. सातारा]], [[महाराष्ट्र]]
| हॉटेल द फर्न रेसिडन्सी
| जियो बी.पी. प्लस
| ४३२.८२
|}
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ २०२५ मध्ये मी पाहिलेले चित्रपट/वेब सिरिज इत्यादी.
! नाव
! प्रकार
! भाषा
! प्रदर्शित झालेले साल
! कुठे बघितला
|-
| मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| सिनेमागृह
|-
| ९-१-१ ''सीझन ८''
| वेब सिरिज
| इंग्रजी
| २०२४
| डिस्ने+हॉटस्टार
|-
| द मार्शियन
| चित्रपट
| इंग्रजी
| २०१५
| डिस्ने+हॉटस्टार
|-
| लाईक आणि सबस्क्राइब
| चित्रपट
| मराठी
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| बंदीश बॅंडिट्स ''सीझन २''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| उंडा
| चित्रपट
| मल्याळम
| २०१९
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| द बिग बुल
| चित्रपट
| हिंदी
| २०२१
| डिस्ने+हॉटस्टार
|-
| सिंघम अगेन
| चित्रपट
| हिंदी
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| यात्रा
| चित्रपट
| तेलुगू
| २०१९
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| यात्रा २
| चित्रपट
| तेलुगू
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| स्क्वीड गेम ''सीझन २''
| वेब सिरीज
| कोरियन
| २०२४
| नेटफ्लिक्स
|-
| [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन १''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०१८
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन २''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२१
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[चाचा विधायक हैं हमारे]] ''सीझन ३''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[फसक्लास दाभाडे!]]
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| सिनेमागृह
|-
| द क्राऊन ''सीझन १''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१६
| नेटफ्लिक्स
|-
| द क्राऊन ''सीझन २''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१७
| नेटफ्लिक्स
|-
| इमरजंसी
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| हिसाब बराबर
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| झी५
|-
| द क्राऊन ''सीझन ३''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१९
| नेटफ्लिक्स
|-
| [[छावा (चित्रपट)|छावा]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| द क्राऊन ''सीझन ४''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२०
| नेटफ्लिक्स
|-
| द क्राऊन ''सीझन ५''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| गेला माधव कुणीकडे?
| नाटक
| मराठी
|
| नाट्यगृह
|-
| द क्राऊन ''सीझन ६''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| गेम चेंजर
| चित्रपट
| तेलुगू
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[जवान (चित्रपट)|जवान]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| पुरुष
| नाटक
| मराठी
|
| नाट्यगृह
|-
| कालापानी
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| खाकी : द बिहार चॅप्टर
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| सेक्टर ३६
| चित्रपट
| हिंदी
| २०२४
| नेटफ्लिक्स
|-
| पाताल लोक ''सीझन २''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| ९-१-१ : लोन स्टार ''सीझन ५''
| वेब सिरिज
| इंग्रजी
| २०२४-२५
| डिस्ने+हॉटस्टार
|-
| द गुड डॉक्टर ''सीझन ४''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२०
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| भूमिका
| नाटक
| मराठी
|
| नाट्यगृह
|-
| द गुड डॉक्टर ''सीझन ५''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२१-२२
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| मांझी : द माऊंटन मॅन
| चित्रपट
| हिंदी
| २०१५
| डिस्ने+हॉटस्टार
|-
| [[गुलकंद (चित्रपट)|गुलकंद]]
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| सिनेमागृह
|-
| द डिप्लोमॅट
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| खाकी : द बंगाल चॅप्टर
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| [[लक्ष्य (चित्रपट)|लक्ष्य]]
| चित्रपट
| हिंदी
| २००४
| नेटफ्लिक्स
|-
| ब्लॅक वॉरंट
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| जामतारा : सबका नंबर आएगा ''सीझन १''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२०
| नेटफ्लिक्स
|-
| डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन १''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१६-१७
| नेटफ्लिक्स
|-
| स्काय फोर्स
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[आनंद (चित्रपट)|आनंद]]
| चित्रपट
| हिंदी
| १९७१
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| मिशन मजनू
| चित्रपट
| हिंदी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| [[डंकी (चित्रपट)|डंकी]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन २''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१७
| नेटफ्लिक्स
|-
| [[बावर्ची]]
| चित्रपट
| हिंदी
| १९७२
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| चिकी चिकी बुबूम बूम
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर ''सीझन ३''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०१९
| नेटफ्लिक्स
|-
| [[पंचायत (दूरचित्रवाणी मालिका)|पंचायत ''सीझन ४'']]
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[ग्राम चिकित्सालय (दूरचित्रवाणी मालिका)|ग्राम चिकित्सालय ''सीझन १'']]
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| रेड २
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| [[स्क्विड गेम|स्क्विड गेम ''सीझन ३'']]
| वेब सिरीज
| कोरियन
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| जामतारा : सबका नंबर आयेगा ''सीझन २''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| [[कुलकर्णी चौकातला देशपांडे]]
| चित्रपट
| मराठी
| २०१९
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| दिल्ली क्राईम ''सीझन १''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०१९
| नेटफ्लिक्स
|-
| दिल्ली क्राईम ''सीझन २''
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| [[मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२३
| नेटफ्लिक्स
|-
| ए मॅन कॉल्ड ऑटो
| चित्रपट
| इंग्रजी
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| [[अशी ही जमवा जमवी]]
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| [[हाऊसफुल्ल ५]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| व्हाईट हाऊस डाऊन
| चित्रपट
| इंग्रजी
| २०१३
| नेटफ्लिक्स
|-
| [[आता थांबायचं नाय!]]
| चित्रपट
| मराठी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| सीबीआय ५ : द ब्रेन
| चित्रपट
| मल्ल्याळम
| २०२२
| नेटफ्लिक्स
|-
| ओरु सीबीआय डायरी कुरिप्पू
| चित्रपट
| मल्ल्याळम
| १९८८
| युट्युब
|-
| जग्राता
| चित्रपट
| मल्ल्याळम
| १९८९
| युट्युब
|-
| अनब्रोकन
| चित्रपट
| इंग्रजी
| २०१४
| नेटफ्लिक्स
|-
| झिरो डे
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२५
| नेटफ्लिक्स
|-
| कास्ट अवे
| चित्रपट
| इंग्रजी
| २०००
| नेटफ्लिक्स
|-
| [[ग्राऊंड झिरो]]
| चित्रपट
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| दुपहिय्याँ
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२५
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| द गुड डॉक्टर ''सीझन ६''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२२-२३
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| द गुड डॉक्टर ''सीझन ७''
| वेब सिरीज
| इंग्रजी
| २०२४
| ॲमेझॉन प्राईम व्हिडियो
|-
| कल्की २८९८ एडी
| चित्रपट
| हिंदी
| २०२४
| नेटफ्लिक्स
|-
| [[स्कॅम १९९२ (वेब मालिका)|स्कॅम १९९२ : द हर्षद मेहता स्टोरी]]
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२०
| सोनी लिव्ह
|-
| स्कॅम २००३ : द तेलगी स्टोरी
| वेब सिरीज
| हिंदी
| २०२३
| सोनी लिव्ह
|-
| महाअवतार नरसिम्ह
| चित्रपट
| हिंदी
| २०२४
| नेटफ्लिक्स
|}
==याद्या==
{{देशानुसार ट्वेंटी२० सामन्यांची यादी}}
{{देशानुसार एकदिवसीय सामन्यांची यादी}}
{| class="wikitable" style="text-align:center; font-size:85%; float:right"
|-
!colspan=5|Medals by Celebs
|- align=center
|Celeb
! style="background:#f7f6a8;"|[[File:Gold medal icon.svg|alt=gold|link=]]
! style="background:#dce5e5;"|[[File:Silver medal icon.svg|alt=silver|link=]]
! style="background:#ffdab9;"|[[File:Bronze medal icon.svg|alt=bronze|link=]]
!Total
|- align=center
|align=left|Prarthana Behere|| style="background:#f7f6a8;"|2|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|0||2
|- align=center
|align=left|Girija Oak|| style="background:#f7f6a8;"|1|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Sharvari Wagh|| style="background:#f7f6a8;"|1|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Bhagyashree Limaye|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|1|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Prajakta Mali|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|1|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Sai Tamhankar|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|1|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Urmila Kanitkar|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|1|| style="background:#ffdab9;"|0||1
|- align=center
|align=left|Mithila Palkar|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|1||1
|- align=center
|align=left|Priyadarshini Indalkar|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|1||1
|- align=center
|align=left|Sameeksha Takke|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|1||1
|- align=center
|align=left|Sayali Sanjeev|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|1||1
|- align=center
|align=left|Sonalee Kulkarni Jr.|| style="background:#f7f6a8;"|0|| style="background:#dce5e5;"|0|| style="background:#ffdab9;"|1||1
|- align=center
! style="background:#efefef;"|Total
! style="background:gold;" |4
! style="background:silver;" |4
! style="background:#c96;"|5
|'''13'''
|}
hleokgup988ch32soo2vcm65pb5meur
बाणगंगा तलाव
0
249088
2702473
2412417
2026-08-14T14:23:20Z
नरेश सावे
88037
/* */
2702473
wikitext
text/x-wiki
'''बाणगंगा तलाव, वाळकेश्वर'''
पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील [[पौराणिक]] [[वाळकेश्वर]] मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभु श्री रामाच्या काळखंडातील आहे.प्रभु श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या ठिकाणी थांबले होते.त्यांना समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अरबी समुद्राच्या जवळ असूनही ह्या तलावात वर्षभर गोडे पाणी उपलब्ध असते. जेथे बाण मारला असे समजले जाते तिथे एक खांब आहे.
प्रत्येक वर्षी देवदिवाळीला येथे [[दिपोत्सव]] साजरा केला जातो. [[देवदिवाळी]] कार्तिक शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि [[गौड सारस्वत ब्राह्मण]] मंदिर न्यासातर्फे येथे [[काशीमठ मंदिर]] आणि [[शांतादुर्गा मंदिर]] आणि इतर मंदिरात [[आरती]] व [[पूजा]] केली जाते.
==समाधीस्थळे==
येथे इसवी सन १७४२ साली [[माधवेंद्रतीर्थ स्वामी]] ह्यांच्या पुढाकाराने गौडसारस्वत परंपरेतील काशीमठाची शाखा स्थापन करण्यात आली.१७७५ मध्ये त्यांनी येथे [[संजीवन समाधी]] घेतली. इसवी सन १९१४मध्ये गौडसारस्वत परंपरेतील वरदेंद्रतीर्थ स्वामींनीही ह्याच परिसरात समाधी घेतली.इसवी सन १९३६ मध्ये नाथ संप्रदायाच्या सिद्धरामेश्वर महाराजांची मृत्युपश्चात बांधलेली समाधी येथे आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स मंगळवार ६ जुलै २०२१</ref>
==बाणगंगा तलाव सौंदर्यीकरण==
बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेसह तलावाभोवती भक्ती परिक्रमा मार्ग बांधून ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे.हा पुनर्जीवनीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे.या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. तलावातील गाळ काढणे, पाणी स्वच्छ करणे, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित केला जाणार आहे.तलावाकडे जाणारा रस्ता तयार करणे आणि बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेची निर्मिती अशी कामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत.वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे.दीपस्तंभ पुनरुज्जीवनासाठी उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा वापर केला जात आहे. तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याचे कामही सुरू आहे. तलावाच्या आजूबाजूची अतिक्रमणे हटवून तलाव परिसरात परिक्रमा मार्ग तयार करण्यात येणार आहे.परिसरात मंदिरे, रामकुंड, समाधी, धर्मशाळा, मठ आहेत. राष्ट्रीय महत्त्व असलेले हे सांस्कृतिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हे स्थळ पर्यटन केंद्र घोषित केले आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४</ref>
==संदर्भ==
१.
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
२.
http://tourism.gov.in/
qcfuwnsckcajg4czidi1y5a6v9pydrt
2702474
2702473
2026-08-14T14:24:50Z
नरेश सावे
88037
/* समाधीस्थळे */
2702474
wikitext
text/x-wiki
'''बाणगंगा तलाव, वाळकेश्वर'''
पौराणिक कथेनुसार दक्षिण मुंबईतील [[पौराणिक]] [[वाळकेश्वर]] मंदिर परिसरात असलेला हा तलाव प्रभु श्री रामाच्या काळखंडातील आहे.प्रभु श्रीराम सीतेच्या शोधात असताना ह्या ठिकाणी थांबले होते.त्यांना समुद्राच्या खारट पाण्याजवळ जवळपास गोडे पाणी उपलब्ध न झाल्याने त्यांनी जमिनीवर एक बाण मारला व त्यामधून गोड्या पाण्याचा झरा निर्माण झाला तोच बाणगंगा म्हणून ओळखला जाऊ लागला. अरबी समुद्राच्या जवळ असूनही ह्या तलावात वर्षभर गोडे पाणी उपलब्ध असते. जेथे बाण मारला असे समजले जाते तिथे एक खांब आहे.
प्रत्येक वर्षी देवदिवाळीला येथे [[दिपोत्सव]] साजरा केला जातो. [[देवदिवाळी]] कार्तिक शुद्ध पौर्णिमेला साजरी केली जाते. महाराष्ट्र राज्य टुरिझम विकास संस्था आणि [[गौड सारस्वत ब्राह्मण]] मंदिर न्यासातर्फे येथे [[काशीमठ मंदिर]] आणि [[शांतादुर्गा मंदिर]] आणि इतर मंदिरात [[आरती]] व [[पूजा]] केली जाते.
==समाधीस्थळे==
येथे इसवी सन १७४२ साली [[माधवेंद्रतीर्थ]] [[स्वामी]] ह्यांच्या पुढाकाराने गौडसारस्वत परंपरेतील काशीमठाची शाखा स्थापन करण्यात आली.१७७५ मध्ये त्यांनी येथे [[संजीवन समाधी]] घेतली. इसवी सन १९१४मध्ये गौडसारस्वत परंपरेतील [[वरदेंद्रतीर्थ]] स्वामींनीही ह्याच परिसरात समाधी घेतली.इसवी सन १९३६ मध्ये नाथ संप्रदायाच्या [[सिद्धरामेश्वर]] महाराजांची मृत्युपश्चात बांधलेली समाधी येथे आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स मंगळवार ६ जुलै २०२१</ref>
==बाणगंगा तलाव सौंदर्यीकरण==
बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेसह तलावाभोवती भक्ती परिक्रमा मार्ग बांधून ऐतिहासिक बाणगंगा तलाव परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे.हा पुनर्जीवनीकरणाचा प्रकल्प मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे.या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार आहेत. तलावातील गाळ काढणे, पाणी स्वच्छ करणे, तलावाच्या सभोवती असणारा वर्तुळाकार रस्ता ‘भक्ती परिक्रमा मार्ग’ म्हणून विकसित केला जाणार आहे.तलावाकडे जाणारा रस्ता तयार करणे आणि बाणगंगा ते अरबी समुद्र मार्गिकेची निर्मिती अशी कामे तीन टप्प्यांत केली जाणार आहेत.वाराणसीच्या धर्तीवर या परिसराचा जिर्णाद्धार करण्यात येणार आहे. सध्या तलाव परिसरातील ऐतिहासिक १६ दीपस्तंभांचे पुनरुज्जीवन दृष्टिपथात आहे.दीपस्तंभ पुनरुज्जीवनासाठी उडीद डाळ, मेथी, जवस, गूळ, बेलफळ यांच्यापासून तयार करण्यात आलेल्या मिश्रणाचा वापर केला जात आहे. तलावातील गाळ काढून पाणी स्वच्छ करण्याचे कामही सुरू आहे. तलावाच्या आजूबाजूची अतिक्रमणे हटवून तलाव परिसरात परिक्रमा मार्ग तयार करण्यात येणार आहे.परिसरात मंदिरे, रामकुंड, समाधी, धर्मशाळा, मठ आहेत. राष्ट्रीय महत्त्व असलेले हे सांस्कृतिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हे स्थळ पर्यटन केंद्र घोषित केले आहे.<ref>महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४</ref>
==संदर्भ==
१.
https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
२.
http://tourism.gov.in/
8j9js5fiiu5mvxfydj1tshtz5btmcz4
कांदळगाव (मालवण)
0
261665
2702482
2557944
2026-08-14T14:44:40Z
नरेश सावे
88037
/* लोकजीवन */
2702482
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कांदळगाव'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=मालवण
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/०७
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
''' कांदळगाव''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[मालवण तालुका|मालवण तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
==लोकजीवन==
==प्रसिद्ध व्यक्ती==
#[[निसर्गदत्त महाराज]].
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
[[वर्ग:मालवण तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
dq4anctg080r6e0rnll8h6wvscdzq75
सुषमा सेठ
0
300015
2702460
2643002
2026-08-14T13:31:56Z
InternetArchiveBot
130355
Rescuing 0 sources and tagging 1 as dead.) #IABot (v2.0.9.5
2702460
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = सुषमा सेठ
| चित्र = SushmaSeth.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = सुषमा सेठ
| पूर्ण_नाव =
| जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय |1936|6|20}}
| जन्म_स्थान = [[दिल्ली]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]]
| राष्ट्रीयत्व = {{ध्वजचिन्ह|भारत}} [[भारतीय]]
| भाषा = हिंदी
| कारकीर्द_काळ = १९५६ ते आजतागायत<ref name="offtheatre">{{cite web|url=http://sushmaseth.com/theatre.php|title=Stage plays performed from 1956-1990|access-date=6 December 2015|archive-date=2017-10-25|archive-url=https://web.archive.org/web/20171025084642/http://sushmaseth.com/theatre.php|url-status=dead}}</ref>
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट = जुनून (१९७८)
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = हम लोग, देख भाई देख
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव = ध्रुव सेठ
| पत्नी_नाव =
| अपत्ये = दिव्या सेठ आणि इतर दोन
| ट्विटर=
| संकेतस्थळ =
| धर्म =
| तळटिपा =
}}
'''सुषमा सेठ''' ([[२० जून]], [[इ.स. १९३६|१९३६]]) या एक भारतीय नाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन अभिनेत्री आहेत. त्यांनी १९५० च्या दशकात नाटकात काम करत आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि दिल्ली-आधारित थिएटर ग्रुप 'यात्रिकच्या' त्या संस्थापक सदस्य बनल्या. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी [[जुनून (चित्रपट)|जुनून]] या हिंदी चित्रपटात काम करून हिंदी चित्रपट सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. सेठ या हिंदी चित्रपटात 'माँ' आणि 'दादी'च्या भूमिकेसाठी ओळखल्या जातात. याशिवाय [[दूरदर्शन]] वरील मालिका हम लोग (१९८४-१९८५) मधील दादीच्या भूमिकेसाठी त्या विशेष प्रसिद्ध आहेत.<ref name="da">{{cite news|url=http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-08-12/delhi/28321971_1_dadi-hum-log-hindi-films|archive-url=https://web.archive.org/web/20110811101210/http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-08-12/delhi/28321971_1_dadi-hum-log-hindi-films|url-status=dead|archive-date=11 August 2011|title=I am still called Hum Log's dadi: Sushma Seth|date=12 August 2010|first1=Meenakshi|work=टाइम्स ऑफ इंडिया|last1=Sinha}}</ref> त्यांनी देव राज अंकुर, राम गोपाल बजाज, मनीष जोशी बिस्मिल आणि चंदर शेखर शर्मा यांसारख्या प्रसिद्ध दिग्दर्शकांसोबत काम केले आहे.<ref name="hi">{{cite news|url=http://www.hindu.com/2007/02/05/stories/2007020504700200.htm|archive-url=https://web.archive.org/web/20070209224552/http://www.hindu.com/2007/02/05/stories/2007020504700200.htm|url-status=dead|archive-date=9 February 2007|title=Films yes, but she roots for theatre|date=5 February 2007|work=द हिंदू|location=Chennai, India}}</ref>
== वैयक्तिक आयुष्य ==
सुषमा सेठ यांचा जन्म दिल्लीत झाला असून त्या मणिपुरी नृत्यांगना 'चारू सिजा माथूर' यांच्या मोठी बहीण आहेत.<ref name="cheers">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=https://www.republicworld.com/entertainment-news/television-news/sushma-seths-career-personal-life-and-other-details-you-must-know.html |title=Sushma Seth's career, personal life and other details you must know |लेखक= |दिनांक= |प्रकाशक= |संकेतस्थळ=republicworld.com |अॅक्सेसदिनांक=१५ फेब्रुवारी २०२२ |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20210513033451/https://www.republicworld.com/entertainment-news/television-news/sushma-seths-career-personal-life-and-other-details-you-must-know.html |विदा दिनांक=2021-05-13 |url-status=bot: unknown }}</ref> सेठ यांनी 'कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी, नवी दिल्ली' येथून आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी 'लेडी इर्विन कॉलेज, नवी दिल्ली' येथून 'गृहविज्ञान' मध्ये शिक्षिकेच्या डिप्लोमा केला. त्यानंतर अससोसिएट सायन्स डिप्लोमा 'ब्रायरक्लिफ कॉलेज, न्यू यॉर्क' येथून पूर्ण केला. या शिवाय युनायटेड स्टेट्समधील कार्नेगी मेलॉन, पिट्सबर्ग येथून बॅचलर ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिक्षक प्रशिक्षण डिप्लोमा केला.<ref>{{cite web|url=http://sushmaseth.com/profile.php|title=Educational Qualifications|access-date=2022-02-15|archive-date=2018-09-28|archive-url=https://web.archive.org/web/20180928185626/http://sushmaseth.com/profile.php|url-status=dead}}</ref>
सुषमा सेठ आणि त्यांचे पती उद्योगपती ध्रुव सेठ यांना तीन मुले आहेत.<ref name="cheers"/> अभिनेत्री 'दिव्या सेठ' या त्यांच्या कन्या आहेत, ज्यांनी आपल्या आईसोबत 'हम लोग' आणि 'देख भाई देख' या मालिकांत काम केले होते.<ref>{{cite news|url=http://archive.indianexpress.com/news/an-episode-in-history/485943/0 |title=An episode in history|newspaper=[[द इंडियन एक्सप्रेस]]|first=Garima |last=Mishra |date=7 July 2009|access-date=6 December 2015}}</ref><ref>{{Cite web|date=2021-04-02|title=‘Was taught to treat myself with utmost respect’: Divya Seth Shah pens note on body positivity|url=https://indianexpress.com/article/lifestyle/life-style/self-respect-divya-seth-shah-birthday-sushma-seth-body-positivity-fitness-yoga-selflove-7254497/|access-date=2021-05-13|website=द इंडियन एक्सप्रेस|language=en}}</ref>
== अभिनयाची कारकीर्द ==
सेठ यांनी १९५० च्या दशकात रंगमंचावर आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. जॉय मायकल, रती बार्थोलोम्यू, रोशन सेठ आणि इतरांसोबत, त्या १९६४ मध्ये दिल्ली-आधारित यात्रिक थिएटर ग्रुपच्या संस्थापकांपैकी एक होत्या.<ref>{{cite web|url=http://www.delhievents.com/2009/07/yatrik-theatre-group.html |title=Yatril Theatre Group|access-date=6 December 2015}}</ref> अभिनयाव्यतिरिक्त, त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले आहे.<ref name="offtheatre"/> इस १९७० च्या दशकात, त्यांनी मुलांसाठी क्रिएटिव्ह थिएटरची स्थापना केली आणि ती चालवली, ही संस्था मुलांसाठी नाटके आणि कार्यशाळा आयोजित करते.<ref>{{cite news |url=http://www.thehindu.com/2000/12/25/stories/14252188.htm |title=Sushma returns to children |newspaper=द हिंदू |विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20160305042111/http://www.thehindu.com/2000/12/25/stories/14252188.htm |first=Aarti |last=Dhar |विदा दिनांक=2016-03-05 |access-date=7 December 2015 |url-status=live }}</ref>
सेठ यांनी [[श्याम बेनेगल]] यांच्या इस १९७८ च्या जुनून चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी [[शशी कपूर]]च्या मावशीची भूमिका केली होती. त्याशिवाय सिलसिला, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, चांदनी, दीवाना, कभी खुशी कभी गम आणि कल हो ना हो या भारतीय उद्योगातील काही मोठ्या हिट चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. त्या पंजाबी चित्रपट 'चन्न परदेसी' (१९८०) मध्येही दिसल्या होती.<ref>{{cite news |title=Tallking Point|author= Jaskiran Kapoor |url=http://www.indianexpress.com/news/tallking-point/718267/ |publisher=इंडियन एक्सप्रेस |date=1 December 2010 }}</ref><ref>{{cite news |title=We Are Like This Only!|url=http://www.indianexpress.com/news/we-are-like-this-only/564180/0 |publisher=इंडियन एक्सप्रेस |date=7 January 2010 }}</ref>
इस १९८५ मध्ये [[बलदेव राज चोप्रा|बी.आर. चोप्राच्या]] 'तवायफ' चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना [[फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री]] पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांनी [[ऋषी कपूर]], [[अक्षय कुमार]], [[शाहरुख खान]], [[हृतिक रोशन]], [[अनिल कपूर]] आणि [[प्रीती झिंटा]] यांच्यासह अनेक [[बॉलिवूड]] कलाकारांच्या आई आणि आजीची भूमिका साकारली आहे.
टीव्ही सिटकॉमच्या आनंद महेंद्रू दिग्दर्शित 'देख भाई देख' (१९९३) मध्ये त्यांनी दिवान कुटुंबाच्या प्रमुख घरगृहिनीची भूमिका निभावली होती.<ref>{{cite magazine|url=http://www.screenindia.com/news/the-long-run/528587/|title=THE LONG RUN|date=16 October 2009|magazine=[[स्क्रीन (नियतकालिक)|स्क्रीन]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20101023103654/http://www.screenindia.com/news/the-long-run/528587/|archive-date=23 October 2010|df=dmy-all}}</ref> सेठ यांनी राम गोपाल बजाज आणि मनीष जोशी बिस्मिल सारख्या थिएटर दिग्दर्शकांसोबतही काम केले आहे. दूरदर्शनवर ८० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रसारित झालेल्या दूरदर्शन वरील 'हम लोग' मधील त्यांची भूमिका विशेष गाजली होती, ज्यामध्ये त्यांनी दादी (आजी)चे पत्र साकारले होते. ही भूमिका लोकांना इतकी आवडली होती की, हे पात्र, ज्याला घशाच्या कर्करोगाने ग्रस्त दाखवण्यात आले होते, ते प्रेक्षकांच्या मागणीनुसार वाढवावे लागले होते.<ref>{{Cite web|last=TNN|first=Meenakshi Sinha |title=I am still called Hum Log's dadi: Sushma Seth {{!}} Delhi News - टाइम्स ऑफ इंडिया|url=https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/i-am-still-called-hum-logs-dadi-sushma-seth/articleshow/6296379.cms|access-date=2021-05-13|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en}}</ref>
इ.स. २००० च्या दशकाच्या सुरुवातीपासून, सेठ अर्पणा नावाच्या एनजीओसोबत काम करत आहेत, ज्यात त्या नाटके आणि नृत्य नाटकांचे दिग्दर्शन करत आहेत. त्यांनी अंतराळवीर [[कल्पना चावला]] यांच्या जीवनापासून प्रेरित होऊन सितारों के पास नावाचे नाटक लिहिले आहे.<ref name="offtheatre"/><ref name="overplayed">{{cite news|url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/tv/news/I-never-overplayed-anything-Sushma/articleshow/6381091.cms |title=I never overplayed anything: Sushma|newspaper=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]|date=11 August 2010|access-date=6 December 2015}}</ref>
== अभिनय संचिका ==
=== चित्रपट सूची ===
* जुनून (१९७८) - जावेदच्या चाचीच्या भूमिकेत
* चन्न परदेसी (१९८०) - जस्सी म्हणून (पंजाबी चित्रपट)
* कलियुग (१९८१) - सावित्रीच्या भूमिकेत
* सिलसिला (१९८१)
* स्वामी दादा (१९८२) - सीमाच्या आईच्या भूमिकेत
* प्रेम रोग (१९८२) - बडी मां म्हणून
* प्रणय (१९८३) - मिसेस रॉय म्हणून
* नौकर बीवी का (१९८३) - संध्याची पालक आई म्हणून
* सलमा (१९८५) - मिसेस बकर अलीच्या भूमिकेत
* खामोश (१९८५) - लीलाच्या भूमिकेत
* तवायफ (१९८५) - नादिरा म्हणून
* राम तेरी गंगा मैली (१९८५)
* मेरा घर मेरे बच्चे (१९८५)
* वफादार (१९८५) - श्रीमती नामदेव म्हणून
* फासलें (१९८५)
* अलग अलग (१९८५) - नीरजच्या आईच्या भूमिकेत
* माँ कसम (१९८५) - ठाकुरणीच्या भूमिकेत
* पाले खान (१९८६) - फातिमा खलीमच्या भूमिकेत
* नगीना (१९८६) - राजीवच्या आईच्या भूमिकेत
* काला धंदा गोरे लोग (१९८६) - श्रीमती दुर्गा म्हणून
* जाबाज (१९८६) - लक्ष्मी सिंगच्या भूमिकेत
* प्यार किया है प्यार करेंगे (१९८६) - अन्नपूर्णादेवीच्या भूमिकेत
* नाचे मयुरी (१९८६)
* मर्द की जबान (१९८७)
* खुदगर्ज (१९८७) - सीता सिन्हा म्हणून
* अवाम (१९८७) - दुर्गा जागरण म्हणून
* अपने अपने (१९८७) - मिसेस कपूरच्या भूमिकेत
* धर्मयुध (१९८८) - कुंदनच्या आईच्या भूमिकेत
* औरत तेरी येही कहानी (१९८८) - जमुनाबाईच्या भूमिकेत
* आखरी अदालत (१९८८) - श्रीमती कौशलच्या भूमिकेत
* हम फरिश्ते नहीं (१९८८) - सुप्रियाच्या भूमिकेत
* वारिस (१९८८) - पारोची आई म्हणून
* सूर्या: ऍन अवेकनिंग (१९८९) सलमा खानच्या भूमिकेत
* माटी और सोना (१९८९) - मिसेस यशोदा भूषण म्हणून
* घराणे (१९८९)
* कसम सुहाग की (१९८९)
* बडे घर की बेटी (१९८९) - श्रीमती दिन दयालच्या भूमिकेत
* तुफान (१९८९) - देवयानीच्या भूमिकेत
* चांदनी (१९८९) - मिसेस गुप्ता म्हणून
* जवानी जिंदाबाद (१९९०) - शारदा शर्माच्या भूमिकेत
* जान-ए-वफा (१९९०)
* अमिरी गरीबी (१९९०) - सोनाची मावशी म्हणून
* शंकरा (१९९१) - राणी माँच्या भूमिकेत
* फर्स्ट लव्ह लेटर (१९९१) - उमा देवी म्हणून
* खून का कर्ज (१९९१) - सावित्री देवी म्हणून
* अजूबा (१९९१) - झरीना खानच्या भूमिकेत
* दो मतवाले (१९९१) - अमरच्या आईच्या भूमिकेत
* हीर रांझा (१९९२) - हीरची आई म्हणून
* सूर्यवंशी (१९९२) - राजमाता म्हणून
* सरफिरा (१९९२) - श्रीमती बीके सिन्हा म्हणून
* इंतेहा प्यार की (१९९२) - श्रीमती शंकर दयाल वालियाच्या भूमिकेत
* दिवाना (१९९२) - लक्ष्मी देवी म्हणून
* बोल राधा बोल (१९९२) - सुमित्रा मल्होत्राच्या भूमिकेत
* दिल आशना है (१९९२)
* इन कस्टडी (१९९३) - सफिया बेगमच्या भूमिकेत
* प्यार का तराना (१९९३)
* १९४२: अ लव्ह स्टोरी (१९९३) - गायत्रीदेवी सिंगच्या भूमिकेत
* तेजस्विनी (१९९४) - आजी म्हणून
* दरार (१९९६) - मिसेस मल्होत्रा म्हणून
* करीब (१९९८) लताच्या भूमिकेत
* बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८) - सीमाच्या आईच्या भूमिकेत
* दाग: द फायर (१९९९)
* ताल (१९९९) - श्रीमती मेहता म्हणून
* चल मेरे भाई (२०००) - आजीच्या भूमिकेत
* धडकन (२०००) - रामची सावत्र आई म्हणून
* ढाई अक्षर प्रेम के (२०००) - योगीच्या आईच्या भूमिकेत
* शिकारी (२०००) - राजेश्वरीच्या आईच्या भूमिकेत
* राजा को रानी से प्यार हो गया (२०००) - मनीषाच्या आईच्या भूमिकेत
* मोक्ष: (२००१) - रितिकाच्या आजीच्या भूमिकेत
* कभी खुशी कभी गम (२००१) - कौर, नंदिनीची आई म्हणून
* तुझे मेरी कसम (२००३) - आजीच्या भूमिकेत
* रसिकन रे (२००३)
* कल हो ना हो (२००३) - लाजोजीच्या भूमिकेत
* पल पल दिल के साथ (२००९)
* वर्षातील विद्यार्थी (२०१२)
* शानदार (२०१५)
* तमाशा (२०१५)
* नूर (२०१७)
* मेहराम (२०१८) - नूर बीबीच्या भूमिकेत, ZEE5 वर प्रदर्शित झालेला लघुपट
=== दुरचित्रवाणी मालिका ===
* स्टेइंग ऑन (१९८०) - कॉडकोड मेनेक्टारा म्हणून
* हम लोग (१९८४) - दादी म्हणून
* देख भाई देख (१९९३) - सरला दिवानच्या भूमिकेत
* अम्मा अँड फॅमिली (१९९५) - अम्मी म्हणून
* मिली (२००५)
* कश्मकश
* रेत पर लिखे नाम
* कैद
* कौन
* ये हुई ना बात
* दर्द का रिश्ता (२०१४) - गंगा दिनदयाल शर्माच्या भूमिकेत
* अलीबाबा
* वंश
* आराधना
* तन्हा
* जंजीरे
* स्टार बेस्टसेलर
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* {{IMDb name|0786024}}
* [https://www.bollywoodhungama.com/celebrity/sushma-seth/filmography/ सुषमा शेठ बॉलीवूड हंगामावर]
* [http://sushmaseth.com/ अधिकृत संकेतस्थळ]{{मृत दुवा|date=August 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
{{DEFAULTSORT:सेठ, सुषमा}}
[[वर्ग:हिंदी नाट्य अभिनेते]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:हिंदी दूरचित्रवाहिनी अभिनेत्री]]
[[वर्ग:इ.स. १९३६ मधील जन्म]]
[[वर्ग:हिंदी नाट्यदिग्दर्शक]]
s810z1cpxpzg8766kd131hk0pr2t4c3
भाऊसाहेब महाराज
0
308381
2702477
2645042
2026-08-14T14:33:24Z
नरेश सावे
88037
/* पार्श्वभूमी */
2702477
wikitext
text/x-wiki
'''भाऊसाहेब महाराज''' ( c. 1843 - इ.स. 1914) हे इंचेगेरी संप्रदायाचे संस्थापक होते. सुप्रसिद्ध भारतीय संत [[निसर्गदत्त महाराज]] हे त्यांचे गुरू होते.
== चरित्र ==
=== पार्श्वभूमी ===
भाऊसाहेब महाराजांचा जन्म १८४३ मध्ये [[व्यंकटेश खंडेराव देशपांडे]] म्हणून झाला. {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Dabade|1998}} भाऊसाहेब महाराज [[देशस्थ ब्राह्मण]] जातीचे होते, {{Sfn|Dabade|1998}} {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Kher|1895}}
=== आध्यात्मिक जीवन ===
कोटणीस यांच्या म्हणण्यानुसार, भाऊसाहेब महाराज यांना [[संत तुकाराम]] {{Sfn|Kotnis|1963}} (१५७७-१६५०), यांचा पुनर्जन्म म्हणून मानले जात होते. त्यांनी त्यांचे मागील कार्य पूर्ण करण्यासाठी नीलवणी लिंगायत समाजात पुन्हा जन्म घेतला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्यांचे गुरू श्री निंबर्गी यांना भेटले. {{Sfn|Boucher|year unknown}} निंबर्गी यांच्या विनंतीवरून, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज देशपांडे (१८४३ उमदी - १९१४ इंचगिरी) <ref group="web" name="RanadeBhausaheb">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/bmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Bhausaheb Maharaj Umdikar'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-11 |archive-url=https://web.archive.org/web/20200211064656/http://www.gurudevranade.com/bmhis.html |url-status=dead }}</ref> यांनी मंत्र दीक्षा घेतली {{Sfn|Boucher|year unknown}} श्री रघुनाथप्रिया साधू महाराज, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> जे श्री गुरुलिंगजंगम महाराजांचे कट्टर अनुयायी आणि एकनिष्ठ शिष्य होते. <ref>R.D. Ranade (1982), ''Mysticism In Maharashtra''</ref> <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज निंबर्गी महाराजांचे शिष्य झाले. <ref group="web" name="RanadeBhausaheb" />
== शिकवण ==
=== मुंगीचा मार्ग ===
भाऊसाहेब महाराज आणि त्यांचे विद्यार्थी गुरुदेव रानडे यांच्या ''शिकवणींना पिपिलिका मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar">[http://nondualite.free.fr/c_profile.htm http://nondualite.free.fr, ''Shri Sadguru Siddharameshwar Maharaj'']</ref> म्हणजे "मुंगीचा मार्ग", <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> <ref group="web" name="sadguru.us-birdsway">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sadguru.us/thebirdsway.html|title=sadguru.us, ''The Bird's way''|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150330175504/http://sadguru.us/thebirdsway.html|archive-date=2015-03-30|access-date=2014-10-03}}</ref> असे म्हणतात, तर त्यांचे विद्यार्थी सिद्धरामेश्वर महाराज यांची शिकवण, आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि रणजित महाराज यांना ''विहंगम मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> किंवा "पक्ष्यांचा मार्ग", आत्म-शोधाचा थेट मार्ग असे संबोधले जाते. <ref group="web" name="sadguru.us-birdsway" /> [note 1] रणजित महाराज टिप्पणी करतात:
{{Quote|There are two ways to realize: the bird's way or ant's way. By meditation (or ant's way) one can realize. The word or name has so much power. The name you were given by your parents has done so many things. Mantra is given by the master, but it is a very long way for the understanding. By chanting or saying the mantra you can go to the final reality.There are only two things: one is reality, the other is illusion. One word only can wipe out illusion.
So one thought [i.e. mantra] from the Master who has realized is sufficient to realize. It is a very lengthy way, that's the only thing. So my Master found the shortest way, by thinking. By unthinking you have become the smallest creature, and by thinking you can become the greatest of the great, why not? If you don't have the capacity to understand by thinking, the bird's way, then you can go by way of meditation. It is the long way and you have to meditate for many hours a day. People say they meditate, but most don't know how to meditate. They say that God is one and myself is another one, that is the duality. It will never end that way.
So one word is sufficient from the Master. Words can cut words, thoughts can cut thoughts in a fraction of a second. It can take you beyond the words, that is yourself. In meditation you have to eventually submerge your ego, the meditator, and the action of the meditation, and finally yourself. It is a long way.{{sfn|Ranjit Maharaj|1999}}}}
=== नाम-योग ===
भाऊसाहेब महाराजांची शिकवण ''नाम-योग'' नावाच्या पुस्तकात संकलित केली गेली, ही संज्ञा पुस्तकाच्या संकलकांनी आणि अनुवादकांनी तयार केली आहे, तर भाऊसाहेब महाराजांनी स्वतः निंबर्गी महाराजांप्रमाणेच याला ज्ञान मार्ग म्हणले आहे. {{Sfn|Boucher|year unknown}} संपादकांनी लिहिले:
{{Quote|"Nama-Yoga" is a word specially coined by us to designate the Spiritual Philosophy and Discipline of Sri [Bhausaheb] Maharaj. He himself called it Jnana-Marga - or Path of self-realisation. We have, however, used "Nama-Yoga" in a double sense. In fact, both the words - Nama and Yoga carry double meaning. Nama means i) Meditation on Divine Name and ii) Divinity in posse. Like many other saints, to Sri [Bhausaheb] Maharaj also, [[Nāma]] (name) and [[Rūpa]] (form) of God were identical. The Name itself was God. Yoga means Spiritual union or realisation of god. In the first sense, Nama-Yoga represents the Path, while in the second sense, it represents the Goal, as meditation, on Divine Name, if properly practiced, will lead to the realisation of the vision and bliss of the lord.{{sfn|Boucher|year unknown}}}}
== वंश ==
त्याच्या आत्मप्रबोधनानंतर त्याला निंबर्गी यांनी आपला उत्तराधकारी म्हणून घोषित केले {{Sfn|Boucher|year unknown}} आणि इंचेगेरी संप्रदायाची स्थापना केली. {{Sfn|Frydman|1987}} श्री भाऊसाहेब महाराजांचे अनेक विद्यार्थी होते, त्यापैकी पुढीप्रमाणे काही होत:
* जिगजीवनीचे श्री अंबुराव महाराज (1857 जिगजेवणी - 1933 इंचगिरी) <ref group="web" name="RanadeAmburao">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/amhis.htm |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Amburao Maharaj'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-07 |archive-url=https://web.archive.org/web/20200207090930/http://www.gurudevranade.com/amhis.htm |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* निंबाळचे [[रामचंद्र दत्तात्रेय रानडे|श्री गुरुदेव रानडे]] <ref group="web" name="RanadeAmburao" /> <ref group="web" name="RanadeRanade">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/gmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Shri Gurudev R. D. Ranade'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-17 |archive-url=https://web.archive.org/web/20200217201811/http://www.gurudevranade.com/gmhis.html |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* गिरिमल्लेश्वर महाराज {{Sfn|Frydman|1987}}
* श्री सिद्धरामेश्वर महाराज (1875-1936) {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Frydman|1987}}
== हे सुद्धा पहा ==
* [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदांत]]
== नोंदी ==
{{संदर्भयादी|2|group=note}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
== स्रोत ==
=== प्रकाशित स्रोत ===
=== वेब स्रोत ===
{{संदर्भयादी|group=web}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
dmq5nuonhch9p2s7dld1nj423mw8jwi
2702478
2702477
2026-08-14T14:35:26Z
नरेश सावे
88037
/* आध्यात्मिक जीवन */
2702478
wikitext
text/x-wiki
'''भाऊसाहेब महाराज''' ( c. 1843 - इ.स. 1914) हे इंचेगेरी संप्रदायाचे संस्थापक होते. सुप्रसिद्ध भारतीय संत [[निसर्गदत्त महाराज]] हे त्यांचे गुरू होते.
== चरित्र ==
=== पार्श्वभूमी ===
भाऊसाहेब महाराजांचा जन्म १८४३ मध्ये [[व्यंकटेश खंडेराव देशपांडे]] म्हणून झाला. {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Dabade|1998}} भाऊसाहेब महाराज [[देशस्थ ब्राह्मण]] जातीचे होते, {{Sfn|Dabade|1998}} {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Kher|1895}}
=== आध्यात्मिक जीवन ===
[[कोटणीस]] यांच्या म्हणण्यानुसार, भाऊसाहेब महाराज यांना [[संत तुकाराम]] {{Sfn|Kotnis|1963}} (१५७७-१६५०), यांचा [[पुनर्जन्म]] म्हणून मानले जात होते. त्यांनी त्यांचे मागील कार्य पूर्ण करण्यासाठी [[नीलवणी लिंगायत]] समाजात पुन्हा जन्म घेतला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्यांचे गुरू [[श्री निंबर्गी]] यांना भेटले. {{Sfn|Boucher|year unknown}} निंबर्गी यांच्या विनंतीवरून, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज देशपांडे (१८४३ उमदी - १९१४ इंचगिरी) <ref group="web" name="RanadeBhausaheb">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/bmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Bhausaheb Maharaj Umdikar'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-11 |archive-url=https://web.archive.org/web/20200211064656/http://www.gurudevranade.com/bmhis.html |url-status=dead }}</ref> यांनी मंत्र दीक्षा घेतली {{Sfn|Boucher|year unknown}} श्री [[रघुनाथप्रिया साधू महाराज]], {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> जे श्री [[गुरुलिंगजंगम]] महाराजांचे [[कट्टर अनुयायी]] आणि [[एकनिष्ठ शिष्य]] होते. <ref>R.D. Ranade (1982), ''Mysticism In Maharashtra''</ref> <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज निंबर्गी महाराजांचे शिष्य झाले. <ref group="web" name="RanadeBhausaheb" />
== शिकवण ==
=== मुंगीचा मार्ग ===
भाऊसाहेब महाराज आणि त्यांचे विद्यार्थी गुरुदेव रानडे यांच्या ''शिकवणींना पिपिलिका मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar">[http://nondualite.free.fr/c_profile.htm http://nondualite.free.fr, ''Shri Sadguru Siddharameshwar Maharaj'']</ref> म्हणजे "मुंगीचा मार्ग", <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> <ref group="web" name="sadguru.us-birdsway">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sadguru.us/thebirdsway.html|title=sadguru.us, ''The Bird's way''|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150330175504/http://sadguru.us/thebirdsway.html|archive-date=2015-03-30|access-date=2014-10-03}}</ref> असे म्हणतात, तर त्यांचे विद्यार्थी सिद्धरामेश्वर महाराज यांची शिकवण, आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि रणजित महाराज यांना ''विहंगम मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> किंवा "पक्ष्यांचा मार्ग", आत्म-शोधाचा थेट मार्ग असे संबोधले जाते. <ref group="web" name="sadguru.us-birdsway" /> [note 1] रणजित महाराज टिप्पणी करतात:
{{Quote|There are two ways to realize: the bird's way or ant's way. By meditation (or ant's way) one can realize. The word or name has so much power. The name you were given by your parents has done so many things. Mantra is given by the master, but it is a very long way for the understanding. By chanting or saying the mantra you can go to the final reality.There are only two things: one is reality, the other is illusion. One word only can wipe out illusion.
So one thought [i.e. mantra] from the Master who has realized is sufficient to realize. It is a very lengthy way, that's the only thing. So my Master found the shortest way, by thinking. By unthinking you have become the smallest creature, and by thinking you can become the greatest of the great, why not? If you don't have the capacity to understand by thinking, the bird's way, then you can go by way of meditation. It is the long way and you have to meditate for many hours a day. People say they meditate, but most don't know how to meditate. They say that God is one and myself is another one, that is the duality. It will never end that way.
So one word is sufficient from the Master. Words can cut words, thoughts can cut thoughts in a fraction of a second. It can take you beyond the words, that is yourself. In meditation you have to eventually submerge your ego, the meditator, and the action of the meditation, and finally yourself. It is a long way.{{sfn|Ranjit Maharaj|1999}}}}
=== नाम-योग ===
भाऊसाहेब महाराजांची शिकवण ''नाम-योग'' नावाच्या पुस्तकात संकलित केली गेली, ही संज्ञा पुस्तकाच्या संकलकांनी आणि अनुवादकांनी तयार केली आहे, तर भाऊसाहेब महाराजांनी स्वतः निंबर्गी महाराजांप्रमाणेच याला ज्ञान मार्ग म्हणले आहे. {{Sfn|Boucher|year unknown}} संपादकांनी लिहिले:
{{Quote|"Nama-Yoga" is a word specially coined by us to designate the Spiritual Philosophy and Discipline of Sri [Bhausaheb] Maharaj. He himself called it Jnana-Marga - or Path of self-realisation. We have, however, used "Nama-Yoga" in a double sense. In fact, both the words - Nama and Yoga carry double meaning. Nama means i) Meditation on Divine Name and ii) Divinity in posse. Like many other saints, to Sri [Bhausaheb] Maharaj also, [[Nāma]] (name) and [[Rūpa]] (form) of God were identical. The Name itself was God. Yoga means Spiritual union or realisation of god. In the first sense, Nama-Yoga represents the Path, while in the second sense, it represents the Goal, as meditation, on Divine Name, if properly practiced, will lead to the realisation of the vision and bliss of the lord.{{sfn|Boucher|year unknown}}}}
== वंश ==
त्याच्या आत्मप्रबोधनानंतर त्याला निंबर्गी यांनी आपला उत्तराधकारी म्हणून घोषित केले {{Sfn|Boucher|year unknown}} आणि इंचेगेरी संप्रदायाची स्थापना केली. {{Sfn|Frydman|1987}} श्री भाऊसाहेब महाराजांचे अनेक विद्यार्थी होते, त्यापैकी पुढीप्रमाणे काही होत:
* जिगजीवनीचे श्री अंबुराव महाराज (1857 जिगजेवणी - 1933 इंचगिरी) <ref group="web" name="RanadeAmburao">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/amhis.htm |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Amburao Maharaj'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-07 |archive-url=https://web.archive.org/web/20200207090930/http://www.gurudevranade.com/amhis.htm |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* निंबाळचे [[रामचंद्र दत्तात्रेय रानडे|श्री गुरुदेव रानडे]] <ref group="web" name="RanadeAmburao" /> <ref group="web" name="RanadeRanade">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/gmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Shri Gurudev R. D. Ranade'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-17 |archive-url=https://web.archive.org/web/20200217201811/http://www.gurudevranade.com/gmhis.html |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* गिरिमल्लेश्वर महाराज {{Sfn|Frydman|1987}}
* श्री सिद्धरामेश्वर महाराज (1875-1936) {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Frydman|1987}}
== हे सुद्धा पहा ==
* [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदांत]]
== नोंदी ==
{{संदर्भयादी|2|group=note}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
== स्रोत ==
=== प्रकाशित स्रोत ===
=== वेब स्रोत ===
{{संदर्भयादी|group=web}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
26eljz6vo6e5i9wjdn6ecue3wstnk5o
2702479
2702478
2026-08-14T14:36:33Z
नरेश सावे
88037
/* मुंगीचा मार्ग */
2702479
wikitext
text/x-wiki
'''भाऊसाहेब महाराज''' ( c. 1843 - इ.स. 1914) हे इंचेगेरी संप्रदायाचे संस्थापक होते. सुप्रसिद्ध भारतीय संत [[निसर्गदत्त महाराज]] हे त्यांचे गुरू होते.
== चरित्र ==
=== पार्श्वभूमी ===
भाऊसाहेब महाराजांचा जन्म १८४३ मध्ये [[व्यंकटेश खंडेराव देशपांडे]] म्हणून झाला. {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Dabade|1998}} भाऊसाहेब महाराज [[देशस्थ ब्राह्मण]] जातीचे होते, {{Sfn|Dabade|1998}} {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Kher|1895}}
=== आध्यात्मिक जीवन ===
[[कोटणीस]] यांच्या म्हणण्यानुसार, भाऊसाहेब महाराज यांना [[संत तुकाराम]] {{Sfn|Kotnis|1963}} (१५७७-१६५०), यांचा [[पुनर्जन्म]] म्हणून मानले जात होते. त्यांनी त्यांचे मागील कार्य पूर्ण करण्यासाठी [[नीलवणी लिंगायत]] समाजात पुन्हा जन्म घेतला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्यांचे गुरू [[श्री निंबर्गी]] यांना भेटले. {{Sfn|Boucher|year unknown}} निंबर्गी यांच्या विनंतीवरून, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज देशपांडे (१८४३ उमदी - १९१४ इंचगिरी) <ref group="web" name="RanadeBhausaheb">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/bmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Bhausaheb Maharaj Umdikar'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-11 |archive-url=https://web.archive.org/web/20200211064656/http://www.gurudevranade.com/bmhis.html |url-status=dead }}</ref> यांनी मंत्र दीक्षा घेतली {{Sfn|Boucher|year unknown}} श्री [[रघुनाथप्रिया साधू महाराज]], {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> जे श्री [[गुरुलिंगजंगम]] महाराजांचे [[कट्टर अनुयायी]] आणि [[एकनिष्ठ शिष्य]] होते. <ref>R.D. Ranade (1982), ''Mysticism In Maharashtra''</ref> <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज निंबर्गी महाराजांचे शिष्य झाले. <ref group="web" name="RanadeBhausaheb" />
== शिकवण ==
=== मुंगीचा मार्ग ===
भाऊसाहेब महाराज आणि त्यांचे विद्यार्थी [[गुरुदेव रानडे]] यांच्या ''शिकवणींना [[पिपिलिका मार्ग]]'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar">[http://nondualite.free.fr/c_profile.htm http://nondualite.free.fr, ''Shri Sadguru Siddharameshwar Maharaj'']</ref> म्हणजे "मुंगीचा मार्ग", <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> <ref group="web" name="sadguru.us-birdsway">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sadguru.us/thebirdsway.html|title=sadguru.us, ''The Bird's way''|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150330175504/http://sadguru.us/thebirdsway.html|archive-date=2015-03-30|access-date=2014-10-03}}</ref> असे म्हणतात, तर त्यांचे विद्यार्थी सिद्धरामेश्वर महाराज यांची शिकवण, आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि रणजित महाराज यांना ''विहंगम मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> किंवा "पक्ष्यांचा मार्ग", आत्म-शोधाचा थेट मार्ग असे संबोधले जाते. <ref group="web" name="sadguru.us-birdsway" /> [note 1] रणजित महाराज टिप्पणी करतात:
{{Quote|There are two ways to realize: the bird's way or ant's way. By meditation (or ant's way) one can realize. The word or name has so much power. The name you were given by your parents has done so many things. Mantra is given by the master, but it is a very long way for the understanding. By chanting or saying the mantra you can go to the final reality.There are only two things: one is reality, the other is illusion. One word only can wipe out illusion.
So one thought [i.e. mantra] from the Master who has realized is sufficient to realize. It is a very lengthy way, that's the only thing. So my Master found the shortest way, by thinking. By unthinking you have become the smallest creature, and by thinking you can become the greatest of the great, why not? If you don't have the capacity to understand by thinking, the bird's way, then you can go by way of meditation. It is the long way and you have to meditate for many hours a day. People say they meditate, but most don't know how to meditate. They say that God is one and myself is another one, that is the duality. It will never end that way.
So one word is sufficient from the Master. Words can cut words, thoughts can cut thoughts in a fraction of a second. It can take you beyond the words, that is yourself. In meditation you have to eventually submerge your ego, the meditator, and the action of the meditation, and finally yourself. It is a long way.{{sfn|Ranjit Maharaj|1999}}}}
=== नाम-योग ===
भाऊसाहेब महाराजांची शिकवण ''नाम-योग'' नावाच्या पुस्तकात संकलित केली गेली, ही संज्ञा पुस्तकाच्या संकलकांनी आणि अनुवादकांनी तयार केली आहे, तर भाऊसाहेब महाराजांनी स्वतः निंबर्गी महाराजांप्रमाणेच याला ज्ञान मार्ग म्हणले आहे. {{Sfn|Boucher|year unknown}} संपादकांनी लिहिले:
{{Quote|"Nama-Yoga" is a word specially coined by us to designate the Spiritual Philosophy and Discipline of Sri [Bhausaheb] Maharaj. He himself called it Jnana-Marga - or Path of self-realisation. We have, however, used "Nama-Yoga" in a double sense. In fact, both the words - Nama and Yoga carry double meaning. Nama means i) Meditation on Divine Name and ii) Divinity in posse. Like many other saints, to Sri [Bhausaheb] Maharaj also, [[Nāma]] (name) and [[Rūpa]] (form) of God were identical. The Name itself was God. Yoga means Spiritual union or realisation of god. In the first sense, Nama-Yoga represents the Path, while in the second sense, it represents the Goal, as meditation, on Divine Name, if properly practiced, will lead to the realisation of the vision and bliss of the lord.{{sfn|Boucher|year unknown}}}}
== वंश ==
त्याच्या आत्मप्रबोधनानंतर त्याला निंबर्गी यांनी आपला उत्तराधकारी म्हणून घोषित केले {{Sfn|Boucher|year unknown}} आणि इंचेगेरी संप्रदायाची स्थापना केली. {{Sfn|Frydman|1987}} श्री भाऊसाहेब महाराजांचे अनेक विद्यार्थी होते, त्यापैकी पुढीप्रमाणे काही होत:
* जिगजीवनीचे श्री अंबुराव महाराज (1857 जिगजेवणी - 1933 इंचगिरी) <ref group="web" name="RanadeAmburao">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/amhis.htm |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Amburao Maharaj'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-07 |archive-url=https://web.archive.org/web/20200207090930/http://www.gurudevranade.com/amhis.htm |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* निंबाळचे [[रामचंद्र दत्तात्रेय रानडे|श्री गुरुदेव रानडे]] <ref group="web" name="RanadeAmburao" /> <ref group="web" name="RanadeRanade">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/gmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Shri Gurudev R. D. Ranade'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-17 |archive-url=https://web.archive.org/web/20200217201811/http://www.gurudevranade.com/gmhis.html |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* गिरिमल्लेश्वर महाराज {{Sfn|Frydman|1987}}
* श्री सिद्धरामेश्वर महाराज (1875-1936) {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Frydman|1987}}
== हे सुद्धा पहा ==
* [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदांत]]
== नोंदी ==
{{संदर्भयादी|2|group=note}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
== स्रोत ==
=== प्रकाशित स्रोत ===
=== वेब स्रोत ===
{{संदर्भयादी|group=web}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
iyhrewbrcap9p30kfh0boz5t9mp26jn
2702480
2702479
2026-08-14T14:38:53Z
नरेश सावे
88037
/* नाम-योग */
2702480
wikitext
text/x-wiki
'''भाऊसाहेब महाराज''' ( c. 1843 - इ.स. 1914) हे इंचेगेरी संप्रदायाचे संस्थापक होते. सुप्रसिद्ध भारतीय संत [[निसर्गदत्त महाराज]] हे त्यांचे गुरू होते.
== चरित्र ==
=== पार्श्वभूमी ===
भाऊसाहेब महाराजांचा जन्म १८४३ मध्ये [[व्यंकटेश खंडेराव देशपांडे]] म्हणून झाला. {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Dabade|1998}} भाऊसाहेब महाराज [[देशस्थ ब्राह्मण]] जातीचे होते, {{Sfn|Dabade|1998}} {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Kher|1895}}
=== आध्यात्मिक जीवन ===
[[कोटणीस]] यांच्या म्हणण्यानुसार, भाऊसाहेब महाराज यांना [[संत तुकाराम]] {{Sfn|Kotnis|1963}} (१५७७-१६५०), यांचा [[पुनर्जन्म]] म्हणून मानले जात होते. त्यांनी त्यांचे मागील कार्य पूर्ण करण्यासाठी [[नीलवणी लिंगायत]] समाजात पुन्हा जन्म घेतला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्यांचे गुरू [[श्री निंबर्गी]] यांना भेटले. {{Sfn|Boucher|year unknown}} निंबर्गी यांच्या विनंतीवरून, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज देशपांडे (१८४३ उमदी - १९१४ इंचगिरी) <ref group="web" name="RanadeBhausaheb">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/bmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Bhausaheb Maharaj Umdikar'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-11 |archive-url=https://web.archive.org/web/20200211064656/http://www.gurudevranade.com/bmhis.html |url-status=dead }}</ref> यांनी मंत्र दीक्षा घेतली {{Sfn|Boucher|year unknown}} श्री [[रघुनाथप्रिया साधू महाराज]], {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> जे श्री [[गुरुलिंगजंगम]] महाराजांचे [[कट्टर अनुयायी]] आणि [[एकनिष्ठ शिष्य]] होते. <ref>R.D. Ranade (1982), ''Mysticism In Maharashtra''</ref> <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज निंबर्गी महाराजांचे शिष्य झाले. <ref group="web" name="RanadeBhausaheb" />
== शिकवण ==
=== मुंगीचा मार्ग ===
भाऊसाहेब महाराज आणि त्यांचे विद्यार्थी [[गुरुदेव रानडे]] यांच्या ''शिकवणींना [[पिपिलिका मार्ग]]'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar">[http://nondualite.free.fr/c_profile.htm http://nondualite.free.fr, ''Shri Sadguru Siddharameshwar Maharaj'']</ref> म्हणजे "मुंगीचा मार्ग", <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> <ref group="web" name="sadguru.us-birdsway">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sadguru.us/thebirdsway.html|title=sadguru.us, ''The Bird's way''|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150330175504/http://sadguru.us/thebirdsway.html|archive-date=2015-03-30|access-date=2014-10-03}}</ref> असे म्हणतात, तर त्यांचे विद्यार्थी सिद्धरामेश्वर महाराज यांची शिकवण, आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि रणजित महाराज यांना ''विहंगम मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> किंवा "पक्ष्यांचा मार्ग", आत्म-शोधाचा थेट मार्ग असे संबोधले जाते. <ref group="web" name="sadguru.us-birdsway" /> [note 1] रणजित महाराज टिप्पणी करतात:
{{Quote|There are two ways to realize: the bird's way or ant's way. By meditation (or ant's way) one can realize. The word or name has so much power. The name you were given by your parents has done so many things. Mantra is given by the master, but it is a very long way for the understanding. By chanting or saying the mantra you can go to the final reality.There are only two things: one is reality, the other is illusion. One word only can wipe out illusion.
So one thought [i.e. mantra] from the Master who has realized is sufficient to realize. It is a very lengthy way, that's the only thing. So my Master found the shortest way, by thinking. By unthinking you have become the smallest creature, and by thinking you can become the greatest of the great, why not? If you don't have the capacity to understand by thinking, the bird's way, then you can go by way of meditation. It is the long way and you have to meditate for many hours a day. People say they meditate, but most don't know how to meditate. They say that God is one and myself is another one, that is the duality. It will never end that way.
So one word is sufficient from the Master. Words can cut words, thoughts can cut thoughts in a fraction of a second. It can take you beyond the words, that is yourself. In meditation you have to eventually submerge your ego, the meditator, and the action of the meditation, and finally yourself. It is a long way.{{sfn|Ranjit Maharaj|1999}}}}
=== नाम-योग ===
भाऊसाहेब महाराजांची शिकवण ''[[नाम-योग]]'' नावाच्या पुस्तकात संकलित केली गेली, ही संज्ञा पुस्तकाच्या संकलकांनी आणि अनुवादकांनी तयार केली आहे, तर भाऊसाहेब महाराजांनी स्वतः निंबर्गी महाराजांप्रमाणेच याला [[ज्ञान मार्ग]] म्हणले आहे. {{Sfn|Boucher|year unknown}} संपादकांनी लिहिले:
{{Quote|"Nama-Yoga" is a word specially coined by us to designate the Spiritual Philosophy and Discipline of Sri [Bhausaheb] Maharaj. He himself called it Jnana-Marga - or Path of self-realisation. We have, however, used "Nama-Yoga" in a double sense. In fact, both the words - Nama and Yoga carry double meaning. Nama means i) Meditation on Divine Name and ii) Divinity in posse. Like many other saints, to Sri [Bhausaheb] Maharaj also, [[Nāma]] (name) and [[Rūpa]] (form) of God were identical. The Name itself was God. Yoga means Spiritual union or realisation of god. In the first sense, Nama-Yoga represents the Path, while in the second sense, it represents the Goal, as meditation, on Divine Name, if properly practiced, will lead to the realisation of the vision and bliss of the lord.{{sfn|Boucher|year unknown}}}}
== वंश ==
त्याच्या आत्मप्रबोधनानंतर त्याला निंबर्गी यांनी आपला उत्तराधकारी म्हणून घोषित केले {{Sfn|Boucher|year unknown}} आणि इंचेगेरी संप्रदायाची स्थापना केली. {{Sfn|Frydman|1987}} श्री भाऊसाहेब महाराजांचे अनेक विद्यार्थी होते, त्यापैकी पुढीप्रमाणे काही होत:
* जिगजीवनीचे श्री अंबुराव महाराज (1857 जिगजेवणी - 1933 इंचगिरी) <ref group="web" name="RanadeAmburao">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/amhis.htm |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Amburao Maharaj'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-07 |archive-url=https://web.archive.org/web/20200207090930/http://www.gurudevranade.com/amhis.htm |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* निंबाळचे [[रामचंद्र दत्तात्रेय रानडे|श्री गुरुदेव रानडे]] <ref group="web" name="RanadeAmburao" /> <ref group="web" name="RanadeRanade">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/gmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Shri Gurudev R. D. Ranade'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-17 |archive-url=https://web.archive.org/web/20200217201811/http://www.gurudevranade.com/gmhis.html |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* गिरिमल्लेश्वर महाराज {{Sfn|Frydman|1987}}
* श्री सिद्धरामेश्वर महाराज (1875-1936) {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Frydman|1987}}
== हे सुद्धा पहा ==
* [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदांत]]
== नोंदी ==
{{संदर्भयादी|2|group=note}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
== स्रोत ==
=== प्रकाशित स्रोत ===
=== वेब स्रोत ===
{{संदर्भयादी|group=web}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
4ry22s87wvizgr8buz736s6qmv3pg23
2702481
2702480
2026-08-14T14:41:25Z
नरेश सावे
88037
/* वंश */
2702481
wikitext
text/x-wiki
'''भाऊसाहेब महाराज''' ( c. 1843 - इ.स. 1914) हे इंचेगेरी संप्रदायाचे संस्थापक होते. सुप्रसिद्ध भारतीय संत [[निसर्गदत्त महाराज]] हे त्यांचे गुरू होते.
== चरित्र ==
=== पार्श्वभूमी ===
भाऊसाहेब महाराजांचा जन्म १८४३ मध्ये [[व्यंकटेश खंडेराव देशपांडे]] म्हणून झाला. {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Dabade|1998}} भाऊसाहेब महाराज [[देशस्थ ब्राह्मण]] जातीचे होते, {{Sfn|Dabade|1998}} {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Kher|1895}}
=== आध्यात्मिक जीवन ===
[[कोटणीस]] यांच्या म्हणण्यानुसार, भाऊसाहेब महाराज यांना [[संत तुकाराम]] {{Sfn|Kotnis|1963}} (१५७७-१६५०), यांचा [[पुनर्जन्म]] म्हणून मानले जात होते. त्यांनी त्यांचे मागील कार्य पूर्ण करण्यासाठी [[नीलवणी लिंगायत]] समाजात पुन्हा जन्म घेतला होता. वयाच्या चौदाव्या वर्षी ते त्यांचे गुरू [[श्री निंबर्गी]] यांना भेटले. {{Sfn|Boucher|year unknown}} निंबर्गी यांच्या विनंतीवरून, {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज देशपांडे (१८४३ उमदी - १९१४ इंचगिरी) <ref group="web" name="RanadeBhausaheb">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/bmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Bhausaheb Maharaj Umdikar'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-11 |archive-url=https://web.archive.org/web/20200211064656/http://www.gurudevranade.com/bmhis.html |url-status=dead }}</ref> यांनी मंत्र दीक्षा घेतली {{Sfn|Boucher|year unknown}} श्री [[रघुनाथप्रिया साधू महाराज]], {{Sfn|Boucher|year unknown}} <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> जे श्री [[गुरुलिंगजंगम]] महाराजांचे [[कट्टर अनुयायी]] आणि [[एकनिष्ठ शिष्य]] होते. <ref>R.D. Ranade (1982), ''Mysticism In Maharashtra''</ref> <ref group="web" name="RanadeBhausaheb" /> भाऊसाहेब महाराज निंबर्गी महाराजांचे शिष्य झाले. <ref group="web" name="RanadeBhausaheb" />
== शिकवण ==
=== मुंगीचा मार्ग ===
भाऊसाहेब महाराज आणि त्यांचे विद्यार्थी [[गुरुदेव रानडे]] यांच्या ''शिकवणींना [[पिपिलिका मार्ग]]'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar">[http://nondualite.free.fr/c_profile.htm http://nondualite.free.fr, ''Shri Sadguru Siddharameshwar Maharaj'']</ref> म्हणजे "मुंगीचा मार्ग", <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> <ref group="web" name="sadguru.us-birdsway">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://sadguru.us/thebirdsway.html|title=sadguru.us, ''The Bird's way''|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20150330175504/http://sadguru.us/thebirdsway.html|archive-date=2015-03-30|access-date=2014-10-03}}</ref> असे म्हणतात, तर त्यांचे विद्यार्थी सिद्धरामेश्वर महाराज यांची शिकवण, आणि सिद्धरामेश्वर महाराजांचे शिष्य निसर्गदत्त महाराज आणि रणजित महाराज यांना ''विहंगम मार्ग'', <ref group="web" name="nondualite.free.fr-Siddharameshwar" /> किंवा "पक्ष्यांचा मार्ग", आत्म-शोधाचा थेट मार्ग असे संबोधले जाते. <ref group="web" name="sadguru.us-birdsway" /> [note 1] रणजित महाराज टिप्पणी करतात:
{{Quote|There are two ways to realize: the bird's way or ant's way. By meditation (or ant's way) one can realize. The word or name has so much power. The name you were given by your parents has done so many things. Mantra is given by the master, but it is a very long way for the understanding. By chanting or saying the mantra you can go to the final reality.There are only two things: one is reality, the other is illusion. One word only can wipe out illusion.
So one thought [i.e. mantra] from the Master who has realized is sufficient to realize. It is a very lengthy way, that's the only thing. So my Master found the shortest way, by thinking. By unthinking you have become the smallest creature, and by thinking you can become the greatest of the great, why not? If you don't have the capacity to understand by thinking, the bird's way, then you can go by way of meditation. It is the long way and you have to meditate for many hours a day. People say they meditate, but most don't know how to meditate. They say that God is one and myself is another one, that is the duality. It will never end that way.
So one word is sufficient from the Master. Words can cut words, thoughts can cut thoughts in a fraction of a second. It can take you beyond the words, that is yourself. In meditation you have to eventually submerge your ego, the meditator, and the action of the meditation, and finally yourself. It is a long way.{{sfn|Ranjit Maharaj|1999}}}}
=== नाम-योग ===
भाऊसाहेब महाराजांची शिकवण ''[[नाम-योग]]'' नावाच्या पुस्तकात संकलित केली गेली, ही संज्ञा पुस्तकाच्या संकलकांनी आणि अनुवादकांनी तयार केली आहे, तर भाऊसाहेब महाराजांनी स्वतः निंबर्गी महाराजांप्रमाणेच याला [[ज्ञान मार्ग]] म्हणले आहे. {{Sfn|Boucher|year unknown}} संपादकांनी लिहिले:
{{Quote|"Nama-Yoga" is a word specially coined by us to designate the Spiritual Philosophy and Discipline of Sri [Bhausaheb] Maharaj. He himself called it Jnana-Marga - or Path of self-realisation. We have, however, used "Nama-Yoga" in a double sense. In fact, both the words - Nama and Yoga carry double meaning. Nama means i) Meditation on Divine Name and ii) Divinity in posse. Like many other saints, to Sri [Bhausaheb] Maharaj also, [[Nāma]] (name) and [[Rūpa]] (form) of God were identical. The Name itself was God. Yoga means Spiritual union or realisation of god. In the first sense, Nama-Yoga represents the Path, while in the second sense, it represents the Goal, as meditation, on Divine Name, if properly practiced, will lead to the realisation of the vision and bliss of the lord.{{sfn|Boucher|year unknown}}}}
== वंश ==
त्याच्या आत्मप्रबोधनानंतर त्याला निंबर्गी यांनी आपला उत्तराधकारी म्हणून घोषित केले {{Sfn|Boucher|year unknown}} आणि [[इंचेगेरी]] संप्रदायाची स्थापना केली. {{Sfn|Frydman|1987}} श्री भाऊसाहेब महाराजांचे अनेक विद्यार्थी होते, त्यापैकी पुढीप्रमाणे काही होत:
* जिगजीवनीचे श्री [[अंबुराव महाराज]] (1857 जिगजेवणी - 1933 इंचगिरी) <ref group="web" name="RanadeAmburao">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/amhis.htm |title=Gurudev R.D. Ranade, ''Sadguru Shri Amburao Maharaj'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-07 |archive-url=https://web.archive.org/web/20200207090930/http://www.gurudevranade.com/amhis.htm |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* निंबाळचे [[रामचंद्र दत्तात्रेय रानडे|श्री गुरुदेव रानडे]] <ref group="web" name="RanadeAmburao" /> <ref group="web" name="RanadeRanade">{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.gurudevranade.com/gmhis.html |title=Gurudev R.D. Ranade, ''Shri Gurudev R. D. Ranade'' |access-date=2022-07-21 |archive-date=2020-02-17 |archive-url=https://web.archive.org/web/20200217201811/http://www.gurudevranade.com/gmhis.html |url-status=dead }}</ref> {{Sfn|Frydman|1987}}
* [[गिरिमल्लेश्वर महाराज]] {{Sfn|Frydman|1987}}
* श्री [[सिद्धरामेश्वर महाराज]] (1875-1936) {{Sfn|Boucher|year unknown}} {{Sfn|Frydman|1987}}
== हे सुद्धा पहा ==
* [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदांत]]
== नोंदी ==
{{संदर्भयादी|2|group=note}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
== स्रोत ==
=== प्रकाशित स्रोत ===
=== वेब स्रोत ===
{{संदर्भयादी|group=web}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:मराठी व्यक्ती]]
pib8ra97pmf2sjh5bwkv5pqygtqytao
सिद्धरामेश्वर
0
355961
2702475
2488693
2026-08-14T14:28:22Z
नरेश सावे
88037
/* */
2702475
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|सिद्धेश्वर स्वामी}}
'''श्री सिद्धरामेश्वर महाराज''' (१८८८-१९३६) हे त्यांचे गुरू भाऊसाहेब महाराज यांनी स्थापन केलेल्या इंचागिरी संप्रदायातील एक गुरू होते, [[नवनाथ]] संप्रदायाची एक शाखा. त्यांच्या शिष्यांमध्ये [[निसर्गदत्त महाराज]], [[रणजित महाराज]], [[काडसिद्धेश्वर]], आणि [[गणपतराव महाराज कन्नूर]] यांचा समावेश होता.
सिद्धरामेश्वर यांचा जन्म १८८८ मध्ये [[सोलापूर जिल्हा |सोलापूर]] जिल्ह्यातील [[पाथरी (उत्तर सोलापूर)|पाथरी]] या गावी झाला. ते [[रमण महर्षी|श्री रमण महर्षींच्या]] समकालीनांपैकी एक होते. लहानपणापासूनच, त्याच्याकडे कुशाग्र बुद्धी आणि ज्ञान शिकण्याची आणि आत्मसात करण्याची नैसर्गिक क्षमता होती. १९०६ मध्ये, कर्नाटकात त्यांना त्यांचे गुरू श्री [[भाऊसाहेब महाराज]] यांनी [[इंचागिरी]] येथे [[दीक्षा]] दिली.
१९२० मध्ये, सिद्धरामेश्वरांनी [[भाऊसाहेब महाराज|भाऊसाहेब महाराजांच्या]] मृत्यूनंतर सहा वर्षांनंतर, ''[[विहंगम मार्ग]]'' किंवा ''पक्ष्यांचा मार्ग'' वर जाण्यास सुरुवात केली, जो साक्षात्काराचा एक प्रभावी मार्ग आहे. त्याच्या सह-विद्यार्थ्यांनी या कृतीचा विरोध केला; पण, अखेरीस, सिद्धरामेश्वर स्वतःहून [[साक्षात्कार]] प्राप्त करण्यात यशस्वी झाले.
सिद्धरामेश्वर ९ नोव्हेंबर १९३६ रोजी (आश्विन कृष्ण एकादशी), वयाच्या ४८ व्या वर्षी, आपल्या शिष्यांना त्यांची समज देऊन निधन झाले. त्यांचे समाधी मंदिर आज कर्नाटकातील [[बसवन बागेवाडी]], [[विजयपूर]] येथे आहे.
bt5uzfk1tstufmewj0jqmh6z5fee76i
साचा:ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)
10
375001
2702454
2678807
2026-08-14T12:37:56Z
~2026-41910-22
185743
/* */
2702454
wikitext
text/x-wiki
{{Routemap
|inline = <includeonly>y</includeonly>
|navbar = MM Aqua Line
|navbar pos = 2
|title = मुंबई मेट्रो
|title-bg = Aqua
|title-color = white
|map-title = ॲक्वा मार्गिका ३
|map =
~~{{center|किमी}}~~
\\exhCONTg pink~~ ~~ ~~[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
d\KDSTa teal\d\exhSTR pink~~ ~~ ~~आरे कॉलनी डेपो
STR~L teal\STR~R teal!~KACCa teal\exhSTR pink~~०.०००~~{{मेट्रो|आरे जे.व्ही.एल.आर.}}
SHI2c1 teal\SHI2g+r teal!~PORTALf!~hkSTR-c2\exhkSTR3 pink
exhCONTgq pink\XPLT2!~exhINTACCq pink\tSTR teal!~kMSTRr+1!~exhkSTRr+1 pink!~XPLTc3\exhkSTRc4 pink\~~ ~~{{मेट्रो|सीप्झ गाव}} [[File:BSicon exSUBWAY-CHN.svg|18px]]~~[[गुलाबी मार्गिका (मुंबई मेट्रो)|गुलाबी मार्गिका ६]]
XPLTc1\XPLT4!~tINTACC teal\~~०.७८~~{{मेट्रो|सीप्झ}}
tACC teal~~१.९९६~~{{मेट्रो|एम.आय.डी.सी. - अंधेरी}}
hCONTgq azure\tSTR teal!~lhBHFq!~eINTq azure!~lHSTACC\hCONTfq azure~~३.१७६~~{{मेट्रो|मरोळ नाका}} [[File:BSicon SUBWAY-CHN.svg|18px]] [[निळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|निळी मार्गिका १]]
\tSTR teal\extCONTg golden~~ ~~[[File:BSicon exSUBWAY-CHN.svg|18px]] [[सोनेरी मार्गिका (मुंबई मेट्रो)|सोनेरी मार्गिका ८]]
XPLTaq!~extKINTACCa red\XPLTq!~tINTACC teal\XPLTeq!~extKINTACCe golden~~४.१८९~~{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - टी२}} {{rint|air|link=छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ}}
extCONTf red\tSTR teal\~~ ~~[[File:BSicon exSUBWAY-CHN.svg|18px]] [[लाल मार्गिका (मुंबई मेट्रो)|लाल मार्गिका ७]]
tACC teal~~५.१४१~~{{मेट्रो|सहार रस्ता}}
RP4e\tSKRZ-G4 teal\RP4w~~ ~~ ~~सहार रस्ता
tACC teal~~६.८५~~{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ - टी१}} {{rint|air|link=छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ}}
CONTg\tSTR teal\~~ ~~''{{rmri|u}} {{rws|डहाणू रोड}}कडे''
XBHF-L\XPLTeq!~tINTACC teal\~~८.९९५~~{{मेट्रो|सांताक्रुझ}} आणि ''{{rws|सांताक्रुझ}} {{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]''
CONTf\tSTR teal\~~ ~~''{{rmri|d}} {{rws|चर्चगेट}}कडे''
dWASSERq\tKRZW teal\dWASSERq~~ ~~ ~~वाकोला नाला
tACC teal~~१०.००४~~{{मेट्रो|वांद्रे वसाहत}}
exhCONTgq yellow\exhINTACCq yellow\tSTR teal!~exhSTRq yellow\exhCONTfq yellow\~~{{मेट्रो|आयकर कार्यालय}} ''[[File:BSicon exSUBWAY-CHN.svg|18px]] [[पिवळी मार्गिका (मुंबई मेट्रो)|पिवळी मार्गिका २ब]]''
tACC teal~~११.२४४~~{{मेट्रो|वांद्रे कुर्ला संकुल}}
dWASSERq\tKRZW teal\dWASSERq~~ ~~ ~~[[मिठी नदी]]
RP4e\tSKRZ-G4 teal\RP4w~~ ~~ ~~शीव-वांद्रे जोडरस्ता
tACC teal~~१३.०५४~~{{मेट्रो|धारावी}}
CONTg+l\mtKRZ_teal+\CONTf+r~~ ~~{{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
tACC teal~~१४.७८५~~{{मेट्रो|शितलादेवी मंदिर}}
tACC teal~~१६.४६~~{{मेट्रो|दादर}}
tACC teal~~१७.८६४~~{{मेट्रो|सिद्धिविनायक}}
tACC teal~~१९.४२१~~{{मेट्रो|वरळी}}
tACC teal~~२०.८७८~~{{मेट्रो|आचार्य अत्रे चौक}}
tACC teal~~२१.९३७~~{{मेट्रो|विज्ञान केंद्र}}
STR+l\mtKRZ_teal+\CONTg+r~~ ~~{{rmri|u}} {{rws|डहाणू रोड}}कडे
\XBHF-L\XPLTq!~tINTACC teal\lhKBHFaq!~XPLTeq!~uKINTACCaq\uhCONTfq~~२३.१~~{{मेट्रो|महालक्ष्मी}}, ''{{rws|महालक्ष्मी}} {{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]'' आणि {{BSsplit|[[संत गाडगे महाराज चौक मोनोरेल स्थानक|संत गाडगे महाराज चौक]] [[File:BSicon_MONO.svg|13px]]| ''[[मुंबई मोनोरेल]]''}}
XBHF-L\XPLTeq!~tINTACC teal\~~२४.१९६~~{{मेट्रो|जगन्नाथ शंकरशेठ}} आणि ''{{rws|मुंबई सेंट्रल}} {{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]'' [[Image:Aiga railtransportation 25.svg|x15px|link=भारतीय रेल्वे]]
XBHF-L\XPLTeq!~tINTACC teal\~~२५.११२~~{{मेट्रो|ग्रँट रोड}} आणि ''{{rws|ग्रँट रोड}} {{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]''
STR\tACC teal\~~२६.६४५~~{{मेट्रो|गिरगाव}}
STR\tACC teal\~~२७.३६४~~{{मेट्रो|काळबादेवी}}
\STR\tSTR teal\\CONTg~~ ~~''{{rmri|u}} {{rws|कल्याण जंक्शन}} आणि {{rws|पनवेल}}कडे''
\STR\XPLTaq!~tINTACC teal\XPLTq!~gextKINTACCa\KXBHFe-R~~२८.२४६~~{{मेट्रो|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस}} आणि ''{{rws|छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस||मुंबई छशिमट}}'' [[Image:Aiga railtransportation 25.svg|x15px|link=भारतीय रेल्वे]] {{rint|mumbai|s}} {{BSsplit|''[[मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|मध्य मार्ग]]''|''[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]''}}
STR\tSTR teal\gextCONTf~~ ~~''[[File:BSicon exSUBWAY-CHN.svg|18px]] [[हिरवी मार्गिका (मुंबई मेट्रो)|हिरवी मार्गिका ११]]''
STR\tACC teal\~~२९.०६१~~{{मेट्रो|हुतात्मा चौक}}
KXBHFe-L\XPLTeq!~tINTACC teal\~~२९.९८२~~{{मेट्रो|चर्चगेट}} आणि ''{{rws|चर्चगेट}} {{rint|mumbai|s}} [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]''
tACC teal~~३०.७४८~~{{मेट्रो|विधान भवन}}
tKACCe teal~~३२.१८६~~{{मेट्रो|कफ परेड}}
}}<noinclude>
{{railway-routemap|IN|ॲक्वा मार्गिका (मुंबई मेट्रो)|type=rapid transit line}}
[[वर्ग:मुंबई मेट्रो साचे]]
</noinclude>
3uzab220nq7u5zipvkdvc0pm7i9cxwl
साचा:कोकण लोकजीवन
10
381795
2702515
2701758
2026-08-14T19:22:26Z
AdvAnantGholam
172574
2702515
wikitext
text/x-wiki
{{Navbox
| name = कोकण लोकजीवन
| title = कोकण लोकजीवन
| state = autocollapse
| bodyclass = hlist
| titlestyle = background:#d9d9f3;
| groupstyle = background:#e8e8f8;
| group1 = प्रदेश
| list1 =
* [[कोकण]]
* [[कोकणातील देवराया]]
* [[कोकण संस्कृती]]
| group2 = ग्रामव्यवस्था
| list2 =
* [[पंचक्रोशी]]
* [[भावकी]]
* [[कोकणातील सामुदायिक जमीन व्यवस्था]]
* [[खडीकोळवण]]
| group3 = धार्मिक परंपरा
| list3 =
* [[कोकणातील जत्रा]]
* [[कोकणातील देवळांची वास्तुशैली]]
* [[कोकणातील ग्रामदैवत]]
* [[काळम्मादेवी मंदिर (उदगिरी)]]
* [[गाव पांढर]]
| group4 = लोककला
| list4 =
* [[नमन (लोककला)]]
* [[कोकणातील टिपरी परंपरा]]
* [[शक्तीवाले व तुरेवाले (लोककला)]]
* [[कोकणातील लोकवाद्ये]]
| group5 = ग्रामीण जीवन
| list5 =
* [[बाराबलुतेदार पद्धत]]
* [[महाराष्ट्रातील भात लावणी]]
* [[कोकणातील भातशेती]]
* [[मिरागाची राखण]]
* [[नांगर]]
* [[कोकणातील जनावरांचे पारंपरिक गोठे]]
* [[कोकणातील आठवडी बाजार]]
}}
hsuakzjgtq76ke71gxbdy4fg42dpr77
२०२६ कॉलोराडो निवडणुका
0
382721
2702504
2701532
2026-08-14T16:56:01Z
अभय नातू
206
साचा
2702504
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट निवडणूक
| election_name = २०२६ कॉलोराडो निवडणुका
| election_date = ३ नोव्हेंबर, २०२६
| देश = कॉलोराडो
| type = अध्यक्षीय
| ongoing = no
| previous_election = २०२४ कॉलोराडो निवडणुका
| previous_year = २०२४
| next_election = २०२८ कॉलोराडो निवडणुका
| next_year = २०२८
| registered =
| turnout =
}}
'''२०२६ कॉलोराडो निवडणुका''' ३ नोव्हेंबर २०२६ रोजी [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कॉलोराडो]] राज्यात आयोजित केल्या जातील.<ref>{{cite web |title=कॉलोराडो प्राथमिक निवडणूक निकाल २०२६ |url=https://www.npr.org |publisher=एनपीआर |access-date=२०२६-०८-१३}}</ref> यातील प्राथमिक निवडणुका ३० जून २०२६ रोजी पार पडल्या.<ref>{{cite web |title=२०२६ प्राथमिक निवडणूक निकाल |url=https://www.coloradosos.gov |publisher=कॉलोराडो मुख्य सचिव कार्यालय |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
== फेडरल पदे ==
=== सेनेट ===
{{main|२०२६ कॉलोराडोमधील युनायटेड स्टेट्स सेनेट निवडणूक}}
एका कार्यकाळाचे विद्यमान डेमोक्रॅटिक [[अमेरिकन सेनेट|युनायटेड स्टेट्स सेनेटर]] [[जॉन हिकेनलूपर]] पुन्हा निवडून येण्यासाठी निवडणूक लढवत आहेत.<ref>{{cite news |title=सेनेटर जॉन हिकेनलूपर पुन्हा निवडणूक लढवणार |url=https://www.cbsnews.com/colorado/ |work=सीबीएस न्यूझ |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
=== प्रतिनिधीगृह ===
{{main|२०२६ कॉलोराडोमधील अमेरिकेच्या प्रतिनिधीगृह निवडणुका}}
== राज्यस्तरीय पदे ==
=== गव्हर्नर ===
{{main|२०२६ कॉलोराडो राज्यपाल निवडणूक}}
दोन कार्यकाळांचे विद्यमान डेमोक्रॅटिक गव्हर्नर [[जॅरेड पोलिस]] यांच्यावर कार्यकाळाची मर्यादा असल्याने ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहेत.<ref>{{cite web |title=२०२६ मध्ये कॉलोराडोच्या गव्हर्नर पदासाठी कोण निवडणूक लढवत आहे? |url=https://kdvr.com |publisher=केडीव्हीआर |access-date=२०२६-०८-१३}}</ref> [[कॉलोराडोचे उपराज्यपाल|उपराज्यपाल]] पदही याच उमेदवारी अर्जावर निवडले जाते.
* '''प्रमुख उमेदवार:'''
** '''डेमोक्रॅटिक पक्ष:''' [[फिल वायझर]] (विद्यमान ॲटर्नी जनरल; प्राथमिक फेरीत त्यांनी अमेरिकन सेनेटर [[मायकल बेनेट]] यांचा पराभव केला)<ref>{{cite news |title=फिल वायझर यांनी कॉलोराडो गव्हर्नरसाठी डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणूक जिंकली |url=https://en.wikipedia.org/wiki/2026_Colorado_gubernatorial_election |work=विकिपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
** '''रिपब्लिकन पक्ष:''' [[व्हिक्टर मार्क्स]] (प्राथमिक फेरीत त्यांनी [[बार्बरा किरकमियर]] आणि [[स्कॉट बॉटम्स]] यांचा पराभव केला)<ref>{{cite news |title=व्हिक्टर मार्क्स यांनी कॉलोराडो गव्हर्नरसाठी रिपब्लिकन प्राथमिक निवडणूक जिंकली |url=https://ballotpedia.org/Colorado_gubernatorial_and_lieutenant_gubernatorial_election,_2026 |work=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
=== ॲटर्नी जनरल ===
{{main|२०२६ कॉलोराडो ॲटर्नी जनरल निवडणूक}}
दोन कार्यकाळांचे विद्यमान डेमोक्रॅटिक ॲटर्नी जनरल [[फिल वायझर]] यांच्यावर कार्यकाळाची मर्यादा असल्याने ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहेत.<ref>{{cite web |title=२०२६ कॉलोराडो ॲटर्नी जनरल निवडणूक |url=https://ballotpedia.org/Colorado_Attorney_General_election,_2026 |publisher=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
* '''प्रमुख उमेदवार:'''
** '''डेमोक्रॅटिक पक्ष:''' [[जेना ग्रिसवोल्ड]] (विद्यमान मुख्य सचिव/सेक्रेटरी ऑफ स्टेट)<ref>{{cite news |title=जेना ग्रिसवोल्ड यांनी ॲटर्नी जनरलसाठी डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणूक जिंकली |url=https://ballotpedia.org/Colorado_Attorney_General_election,_2026 |work=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
** '''रिपब्लिकन पक्ष:''' [[मायकल ॲलन (राजकारणी)|मायकल ॲलन]] (एल पासो काउंटीचे जिल्हा वकील)<ref>{{cite news |title=मायकल ॲलन यांची कॉलोराडो ॲटर्नी जनरलसाठी उमेदवारी |url=https://www.cbsnews.com |work=सीबीएस न्यूझ |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
=== राज्याचे मुख्य सचिव (सेक्रेटरी ऑफ स्टेट) ===
{{main|२०२६ कॉलोराडो सेक्रेटरी ऑफ स्टेट निवडणूक}}
दोन कार्यकाळांच्या विद्यमान डेमोक्रॅटिक मुख्य सचिव [[जेना ग्रिसवोल्ड]] यांच्यावर कार्यकाळाची मर्यादा असल्याने त्या पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहेत.<ref>{{cite web |title=२०२६ कॉलोराडो सेक्रेटरी ऑफ स्टेट निवडणूक |url=https://en.wikipedia.org/wiki/2026_Colorado_Secretary_of_State_election |publisher=विकिपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
* '''प्रमुख उमेदवार:'''
** '''डेमोक्रॅटिक पक्ष:''' [[अमांडा गॉन्झालेझ]] (जेफरसन काउंटी क्लर्क)<ref>{{cite news |title=अमांडा गॉन्झालेझ यांनी सेक्रेटरी ऑफ स्टेटसाठी डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणूक जिंकली |url=https://www.cpr.org |work=कॉलोराडो पब्लिक रेडिओ |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
** '''रिपब्लिकन पक्ष:''' [[जेम्स वायली]]<ref>{{cite news |title=जेम्स वायली यांची कॉलोराडो सेक्रेटरी ऑफ स्टेटसाठी उमेदवारी |url=https://en.wikipedia.org/wiki/2026_Colorado_Secretary_of_State_election |work=विकिपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
=== राज्याचे खजिनदार (स्टेट ट्रेझरर) ===
{{main|२०२६ कॉलोराडो खजिनदार निवडणूक}}
दोन कार्यकाळांचे विद्यमान डेमोक्रॅटिक खजिनदार [[डेव्ह यंग (कॉलोराडो राजकारणी)|डेव्ह यंग]] यांच्यावर कार्यकाळाची मर्यादा असल्याने ते पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी अपात्र आहेत.<ref>{{cite web |title=कॉलोराडो खजिनदार निवडणूक, २०२६ |url=https://ballotpedia.org/Colorado_Treasurer_election,_2026 |publisher=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
* '''प्रमुख उमेदवार:'''
** '''डेमोक्रॅटिक पक्ष:''' [[जेफ ब्रिजेस (राजकारणी)|जेफ ब्रिजेस]] (राज्य सेनेटर)<ref>{{cite news |title=जेफ ब्रिजेस यांची कॉलोराडो खजिनदार पदासाठी उमेदवारी |url=https://ballotpedia.org/John_Mikos |work=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
** '''रिपब्लिकन पक्ष:''' [[केव्हिन जे. ग्रँथम]] (माजी राज्य सेनेट अध्यक्ष)<ref>{{cite web |title=केव्हिन ग्रँथम यांनी खजिनदार पदासाठी रिपब्लिकन प्राथमिक निवडणूक जिंकली |url=https://ballotpedia.org/John_Mikos |publisher=बॅलटपीडिया |access-date=२०२६-०८-१३}}</ref>
=== राज्य शिक्षण मंडळ ===
{{main|२०२६ कॉलोराडो राज्य शिक्षण मंडळ निवडणूक}}
[[कॉलोराडो राज्य शिक्षण मंडळ|कॉलोराडो राज्य शिक्षण मंडळाच्या]] नऊपैकी तीन जागांसाठी २०२६ मध्ये निवडणूक होत आहे.
=== विद्यापीठ नियामक मंडळ (बोर्ड ऑफ रीजंट्स) ===
{{main|२०२६ युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोर्ड ऑफ रीजंट्स निवडणूक}}
[[युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोर्ड ऑफ रीजंट्स|युनिव्हर्सिटी ऑफ कॉलोराडो बोर्ड ऑफ रीजंट्सच्या]] नऊपैकी तीन जागांसाठी २०२६ मध्ये निवडणूक होत आहे.
=== राज्य विधानमंडळ ===
==== प्रतिनिधीगृह ====
{{main|२०२६ कॉलोराडो प्रतिनिधीगृह निवडणूक}}
==== सेनेट ====
{{main|२०२६ कॉलोराडो सेनेट निवडणूक}}
=== न्यायालयीन ===
{{main|२०२६ कॉलोराडो न्यायालयीन निवडणुका}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:२०२६ कॉलोराडो निवडणुका| ]]
[[वर्ग:२०२६ मधील अमेरिकेतील निवडणुका|कॉलोराडो]]
lavzh1ovjq48ocucjsnmo08lbcoyg14
२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
0
382766
2702522
2702295
2026-08-15T02:51:08Z
Ganesh591
62733
/* पार्श्वभूमी */
2702522
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
cpqtkf5xy3pi3ql5t144d3hla9rr3le
2702523
2702522
2026-08-15T02:59:17Z
Ganesh591
62733
/* खेळाडू */
2702523
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
t84ejp7pc4bh6ktkow7hypx752nrpb1
2702524
2702523
2026-08-15T03:00:28Z
Ganesh591
62733
/* स्थळ */
2702524
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
4rkpt46kg6ho8usyoktjctjk4bsuvj0
2702525
2702524
2026-08-15T03:05:05Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702525
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६ || स्पर्धेतून बाहेर
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
5astf6nudaddn34mvwqvqv8mprd2127
2702526
2702525
2026-08-15T03:06:48Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702526
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
jugrnjtl655bdr3yb2t9wq2casnxjav
2702528
2702526
2026-08-15T03:23:18Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702528
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
ougpsx0f60bj0nzfrq57uixew90hd1o
2702529
2702528
2026-08-15T03:24:30Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702529
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===गट ब===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +१.६०१ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +२.०८३
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +१.२३६ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|MAS}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −४.९७१
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
6f09qgnco717jzkc6k5eera20skv518
2702530
2702529
2026-08-15T03:29:09Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702530
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===गट ब===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +१.६०१ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +२.०८३
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +१.२३६ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|MAS}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −४.९७१
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १६९/७ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ७३ (४५)
| wickets1 = [[नूर एरियाना नत्स्या]] २/३१ (४ षटके)
| score2 = ७०/८ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] १५ (२८)
| wickets2 = [[फन्नीता माया]] ३/१४ (४ षटके)
| result = थायलंड महिलांनी ९९ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522068.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = हुमायरा फराह (पाकिस्तान) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[नान्नापत काँचारोएन्काई]] (थायलंड)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = अर्रिकान फुएंगखोने थायलंडकडून महिला टी२०आ पदार्पण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|SL}} [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]]
| score1 = ११५ (१९.५ षटके)
| runs1 = [[इश्मा तंजीम]] ३० (२५)
| wickets1 = [[सचिनी निसनसला]] ४/१४ (४ षटके)
| score2 = १११/९ (२० षटके)
| runs2 = [[हंसिमा करुणरत्ने]] २६ (३१)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/२० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522069.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = [[संजिदा अक्तेर मेघला]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १७२/६ (२० षटके)
| runs1 = [[अमा कंचना]] ५२ (२९)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/२२ (४ षटके)
| score2 = ६६/८ (२० षटके)
| runs2 = नूर इझातुल स्याफिका १९ (२४)
| wickets2 = [[सचिनी निसनसला]] २/७ (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी १०६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522072.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि हुमायरा फराह (पाकिस्तान)
| motm = [[अमा कंचना]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{flagicon|BAN}} [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]]
| score1 = १०३/९ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ३४ (३८)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] २/१६ (४ षटके)
| score2 = १०४/७ (१९.५ षटके)
| runs2 = [[लता मोंडल]] ३० (४०)
| wickets2 = [[थीपचा पुत्थावॉन्ग]] ३/२५ (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522073.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = फर्जना इसमिन (बांगलादेश अ)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Clinch Semi-final Berth as Farjana Easmin Steers Gritty Chase Past Thailand Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19903
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १५७/७ (२० षटके)
| runs1 = [[लता मोंडल]] ४८ (४४)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/३० (४ षटके)
| score2 = ६१/९ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] २२[[नाबाद|*]] (२४)
| wickets2 = फातेमा जहाँ ३/१० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ९० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522076.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान) आणि शिवानी मिश्रा (कतार)
| motm = [[लता मोंडल]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|THA}}
| score1 = १३३/५ (२० षटके)
| runs1 = [[हंसिमा करुणरत्ने]] ६२[[नाबाद|*]] (५३)
| wickets1 = [[फन्नीता माया]] २/१९ (४ षटके)
| score2 = ११० (१९.२ षटके)
| runs2 = [[नत्ताकन चांतम]] ५७ (४९)
| wickets2 = सथ्या संदीपनी २/२० (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी २३ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522077.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = गायत्री वेणुगोपालन (भारत) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[हंसिमा करुणरत्ने]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Hansima Karunaratne Shines as Sri Lanka A Overcome Thailand Challenge to qualify for the Semi Finals
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19912
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
r6yuxi8812a8gg9dfdqwet2jsk84trw
2702531
2702530
2026-08-15T03:30:34Z
Ganesh591
62733
/* गट फेरी */
2702531
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===गट ब===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +१.६०१ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +२.०८३
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +१.२३६ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|MAS}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −४.९७१
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १६९/७ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ७३ (४५)
| wickets1 = [[नूर एरियाना नत्स्या]] २/३१ (४ षटके)
| score2 = ७०/८ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] १५ (२८)
| wickets2 = [[फन्नीता माया]] ३/१४ (४ षटके)
| result = थायलंड महिलांनी ९९ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522068.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = हुमायरा फराह (पाकिस्तान) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[नान्नापत काँचारोएन्काई]] (थायलंड)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = अर्रिकान फुएंगखोने थायलंडकडून महिला टी२०आ पदार्पण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|SL}} [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]]
| score1 = ११५ (१९.५ षटके)
| runs1 = [[इश्मा तंजीम]] ३० (२५)
| wickets1 = [[सचिनी निसनसला]] ४/१४ (४ षटके)
| score2 = १११/९ (२० षटके)
| runs2 = [[हंसिमा करुणरत्ने]] २६ (३१)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/२० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522069.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = [[संजिदा अक्तेर मेघला]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १७२/६ (२० षटके)
| runs1 = [[अमा कंचना]] ५२ (२९)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/२२ (४ षटके)
| score2 = ६६/८ (२० षटके)
| runs2 = नूर इझातुल स्याफिका १९ (२४)
| wickets2 = [[सचिनी निसनसला]] २/७ (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी १०६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522072.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि हुमायरा फराह (पाकिस्तान)
| motm = [[अमा कंचना]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{flagicon|BAN}} [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]]
| score1 = १०३/९ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ३४ (३८)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] २/१६ (४ षटके)
| score2 = १०४/७ (१९.५ षटके)
| runs2 = [[लता मोंडल]] ३० (४०)
| wickets2 = [[थीपचा पुत्थावॉन्ग]] ३/२५ (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522073.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = फर्जना इसमिन (बांगलादेश अ)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Clinch Semi-final Berth as Farjana Easmin Steers Gritty Chase Past Thailand Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19903
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १५७/७ (२० षटके)
| runs1 = [[लता मोंडल]] ४८ (४४)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/३० (४ षटके)
| score2 = ६१/९ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] २२[[नाबाद|*]] (२४)
| wickets2 = फातेमा जहाँ ३/१० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ९० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522076.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान) आणि शिवानी मिश्रा (कतार)
| motm = [[लता मोंडल]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|THA}}
| score1 = १३३/५ (२० षटके)
| runs1 = [[हंसिमा करुणरत्ने]] ६२[[नाबाद|*]] (५३)
| wickets1 = [[फन्नीता माया]] २/१९ (४ षटके)
| score2 = ११० (१९.२ षटके)
| runs2 = [[नत्ताकन चांतम]] ५७ (४९)
| wickets2 = सथ्या संदीपनी २/२० (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी २३ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522077.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = गायत्री वेणुगोपालन (भारत) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[हंसिमा करुणरत्ने]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Hansima Karunaratne Shines as Sri Lanka A Overcome Thailand Challenge to qualify for the Semi Finals
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19912
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
==बाद फेरी==
===स्पर्धा चौकट===
{{4TeamBracket
| RD1=[[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरी]]
| RD2=[[#अंतिम सामना|अंतिम सामना]]
|nowrap=y
| team-width=200
| RD1-seed1= '''अ१'''
| RD1-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD1-score1= '''११९/५ (१३.३ षटके)'''
| RD1-seed2= ब२
| RD1-team2= {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
| RD1-score2= ११८ (१९.४ षटके)
| RD1-seed3= '''ब१'''
| RD1-team3= '''{{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला'''
| RD1-score3= '''११०/८ (२० षटके)'''
| RD1-seed4= अ२
| RD1-team4= {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला
| RD1-score4= ५६ (१६.४ षटके)
| RD2-seed1= '''उ१'''
| RD2-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD2-score1= '''१३४/७ (२० षटके)'''
| RD2-seed2= उ२
| RD2-team2= {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| RD2-score2= ८८ (१९.१ षटके)
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
sa2as5paeuplszq9gyj0g6papro6i7o
2702532
2702531
2026-08-15T03:44:19Z
Ganesh591
62733
/* बाद फेरी */
2702532
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===गट ब===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +१.६०१ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +२.०८३
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +१.२३६ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|MAS}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −४.९७१
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १६९/७ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ७३ (४५)
| wickets1 = [[नूर एरियाना नत्स्या]] २/३१ (४ षटके)
| score2 = ७०/८ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] १५ (२८)
| wickets2 = [[फन्नीता माया]] ३/१४ (४ षटके)
| result = थायलंड महिलांनी ९९ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522068.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = हुमायरा फराह (पाकिस्तान) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[नान्नापत काँचारोएन्काई]] (थायलंड)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = अर्रिकान फुएंगखोने थायलंडकडून महिला टी२०आ पदार्पण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|SL}} [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]]
| score1 = ११५ (१९.५ षटके)
| runs1 = [[इश्मा तंजीम]] ३० (२५)
| wickets1 = [[सचिनी निसनसला]] ४/१४ (४ षटके)
| score2 = १११/९ (२० षटके)
| runs2 = [[हंसिमा करुणरत्ने]] २६ (३१)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/२० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522069.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = [[संजिदा अक्तेर मेघला]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १७२/६ (२० षटके)
| runs1 = [[अमा कंचना]] ५२ (२९)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/२२ (४ षटके)
| score2 = ६६/८ (२० षटके)
| runs2 = नूर इझातुल स्याफिका १९ (२४)
| wickets2 = [[सचिनी निसनसला]] २/७ (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी १०६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522072.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि हुमायरा फराह (पाकिस्तान)
| motm = [[अमा कंचना]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{flagicon|BAN}} [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]]
| score1 = १०३/९ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ३४ (३८)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] २/१६ (४ षटके)
| score2 = १०४/७ (१९.५ षटके)
| runs2 = [[लता मोंडल]] ३० (४०)
| wickets2 = [[थीपचा पुत्थावॉन्ग]] ३/२५ (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522073.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = फर्जना इसमिन (बांगलादेश अ)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Clinch Semi-final Berth as Farjana Easmin Steers Gritty Chase Past Thailand Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19903
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १५७/७ (२० षटके)
| runs1 = [[लता मोंडल]] ४८ (४४)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/३० (४ षटके)
| score2 = ६१/९ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] २२[[नाबाद|*]] (२४)
| wickets2 = फातेमा जहाँ ३/१० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ९० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522076.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान) आणि शिवानी मिश्रा (कतार)
| motm = [[लता मोंडल]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|THA}}
| score1 = १३३/५ (२० षटके)
| runs1 = [[हंसिमा करुणरत्ने]] ६२[[नाबाद|*]] (५३)
| wickets1 = [[फन्नीता माया]] २/१९ (४ षटके)
| score2 = ११० (१९.२ षटके)
| runs2 = [[नत्ताकन चांतम]] ५७ (४९)
| wickets2 = सथ्या संदीपनी २/२० (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी २३ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522077.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = गायत्री वेणुगोपालन (भारत) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[हंसिमा करुणरत्ने]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Hansima Karunaratne Shines as Sri Lanka A Overcome Thailand Challenge to qualify for the Semi Finals
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19912
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
==बाद फेरी==
===स्पर्धा चौकट===
{{4TeamBracket
| RD1=[[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरी]]
| RD2=[[#अंतिम सामना|अंतिम सामना]]
|nowrap=y
| team-width=200
| RD1-seed1= '''अ१'''
| RD1-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD1-score1= '''११९/५ (१३.३ षटके)'''
| RD1-seed2= ब२
| RD1-team2= {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
| RD1-score2= ११८ (१९.४ षटके)
| RD1-seed3= '''ब१'''
| RD1-team3= '''{{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला'''
| RD1-score3= '''११०/८ (२० षटके)'''
| RD1-seed4= अ२
| RD1-team4= {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला
| RD1-score4= ५६ (१६.४ षटके)
| RD2-seed1= '''उ१'''
| RD2-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD2-score1= '''१३४/७ (२० षटके)'''
| RD2-seed2= उ२
| RD2-team2= {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| RD2-score2= ८८ (१९.१ षटके)
}}
===उपांत्य फेरी===
====पहिला उपांत्य सामना====
{{Single-innings cricket match
| date = २० फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| daynight =
| team1 = श्रीलंका अ महिला {{flagicon|SL}}
| team2 = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| score1 = ११८ (१९.४ षटके)
| runs1 = संजना कविंदी ३१ (३५)
| wickets1 = [[राधा यादव]] ४/१९ (३.४ षटके)
| score2 = ११९/५ (१३.३ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ४२ (२०)
| wickets2 = [[शशिनी गिम्हणी]] २/३३ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ५ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522078.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = [[राधा यादव]] (भारत अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India A Women Storm Into Final With Confident Win Against Sri Lanka A Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19913
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = २० फेब्रुवारी २०२६
| access-date = २१ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
====दुसरा उपांत्य सामना====
{{Single-innings cricket match
| date = २० फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| daynight =
| team1 = बांगलादेश अ महिला {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला
| score1 = ११०/८ (२० षटके)
| runs1 = [[फाहिमा खातून]] ४०[[नाबाद|*]] (३२)
| wickets1 = हफ्सा खालिद २/२५ (४ षटके)
| score2 = ५६ (१६.४ षटके)
| runs2 = [[शवाल झुल्फिकार]] १४ (१७)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/६ (३.४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ५४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522079.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
| motm = [[फाहिमा खातून]] (बांगलादेश अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Women Storm Into Final With Powerful Win Against Pakistan A Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19917
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = २० फेब्रुवारी २०२६
| access-date = २१ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===अंतिम सामना===
{{Single-innings cricket match
| date = २२ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| daynight =
| team1 = भारत अ महिला {{flagicon|IND}}
| team2 = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| score1 = १३४/७ (२० षटके)
| runs1 = [[तेजल हसबनीस]] ५१[[नाबाद|*]] (३४)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] ४/२५ (४ षटके)
| score2 = ८८ (१९.१ षटके)
| runs2 = [[शमीमा सुलताना]] २० (१६)
| wickets2 = [[प्रेमा रावत]] ३/१२ (४ षटके)
| result = भारत अ महिलांनी ४६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522080.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शिवानी मिश्रा]] (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तेजल हसबनीस]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
==आकडेवारी==
===सर्वाधिक धावा===
{| class="wikitable"
|+ फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा
! scope="col" | [[धाव (क्रिकेट)|धावा]]
! scope="col" | खेळाडू
! scope="col" | संघ
|-
! scope="row" | २००
| [[ईशा ओझा]] || {{crw|UAE}}
|-
! scope="row" | १७१
| [[वृंदा दिनेश]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | १२४
| [[हंसिमा करुणरत्ने]] || {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
|-
! scope="row" | ११६
| अनुष्का शर्मा || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | ११३
| [[नान्नापत काँचारोएन्काई]] || {{crw|THA}}
|-
! colspan="3" | स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{Cricinfo 2|tournament|id=women-s-asia-cup-rising-stars-2025-26-17896|title=Women's Asia Cup Rising Stars, 2025/26|stat=most runs|access-date=२० फेब्रुवारी २०२६|dynamic=y}}</ref>
|}
===सर्वाधिक बळी===
{| class="wikitable"
|+ गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक बळी
! scope="col" | [[बळी (क्रिकेट)|बळी]]
! scope="col" | खेळाडू
! scope="col" | संघ
|-
! scope="row" rowspan="2" | १०
| [[फाहिमा खातून]] || {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
|-
| [[राधा यादव]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | ९
| [[तनुजा कंवर]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" rowspan="2" | ८
| [[प्रेमा रावत]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
| [[सचिनी निसनसला]] || {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
|-
! colspan="3" | स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{Cricinfo 2|tournament|id=women-s-asia-cup-rising-stars-2025-26-17896|title=Women's Asia Cup Rising Stars, 2025/26|stat=most wickets|access-date=२० फेब्रुवारी २०२६|dynamic=y}}</ref>
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
onve04yb47a2vd7yf7up6qgw7a8h4fj
2702533
2702532
2026-08-15T03:51:18Z
Ganesh591
62733
/* आकडेवारी */
2702533
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स
| image =
| fromdate = १३
| todate = २२ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| cricket format = [[ट्वेंटी-२० क्रिकेट|ट्वेंटी-२०]], [[महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय|महिला टी२०आ]]
| tournament format = गट [[साखळी सामने|साखळी फेरी]] आणि [[बाद-फेरी स्पर्धा|बाद फेरी]]
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| count = २
| runners-up = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| player of the series =
| most runs = {{crwicon|UAE}} [[ईशा ओझा]] (२००)
| most wickets = {{crwicon|BAN}} [[फाहिमा खातून]] (१०)<br/>{{crwicon|IND}} [[राधा यादव]] (१०)
| participants = ८
| matches = १५
| previous_year = २०२३
| previous_tournament = २०२३ एसीसी महिला टी-२० उदयोन्मुख संघ आशिया चषक
| next_year = २०२८
}}
'''२०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स''' (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव '''डीपी वर्ल्ड महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स २०२६''' म्हणूनही ओळखली जाणारी) ही महिला आशिया चषक रायझिंग स्टार्सची दुसरी आवृत्ती होती आणि ती १३ ते २२ फेब्रुवारी २०२६ दरम्यान [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82012-complete-schedule-announced-acc-womens-asia-cup-rising-stars-2026.html
| title = Complete Schedule Announced: ACC Women’s Asia Cup Rising Stars 2026
| website = Female Cricket
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref> या स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते, ज्यामध्ये [[महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय|एकदिवसीय]] दर्जा असलेल्या चार देशांचे 'अ' संघ आणि आशियातील अव्वल चार [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश#सहयोगी सदस्य|सहयोगी सदस्यांचे]] वरिष्ठ राष्ट्रीय संघ सहभागी झाले होते. [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) आयोजित केलेल्या या स्पर्धेतील सर्व सामने तेर्दथाई क्रिकेट मैदानावर खेळवण्यात आले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://indianexpress.com/article/sports/cricket/womens-asia-cup-2026-rising-stars-schedule-ind-vs-pak-february-15-10482583/lite/
| title = Women’s Asia Cup 2026 Rising Stars schedule: India face Pakistan on February 15 in Bangkok, check full fixtures list
| website = द इंडियन एक्सप्रेस
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| website = द आसाम ट्रिब्यून
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
[[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] हा गतविजेता संघ होता आणि अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ४६ धावांनी पराभव करून त्यांनी विजेतेपद कायम राखत आपले दुसरे विजेतेपद पटकावले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/asian-cricket-council-women-s-emerging-teams-cup-2023-1379666/india-a-women-vs-bangladesh-a-women-final-1379704/match-report
| title = Ahuja and Patil star as India A win Women's Emerging Teams Asia Cup
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19919
| title = India A Women Clinch 46-Run Win Over Bangladesh A to lift DP World Asia Cup Rising Stars Womens 2026
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| access-date = २२ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==पार्श्वभूमी==
ही स्पर्धा मूळतः जून २०२५ मध्ये [[श्रीलंका क्रिकेट]]च्या यजमानपदाखाली आयोजित करण्यात येणार होती. तथापि, प्रतिकूल हवामान आणि या प्रदेशातील [[चिकुनगुनिया]]च्या उद्रेकानंतर निर्माण झालेल्या आरोग्यविषयक चिंतेमुळे [[आशिया क्रिकेट समिती|एसीसी]]ने स्पर्धा पुढे ढकलली.<ref name="background">{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://wpleague.in/matches/acc-womens-asia-cup-rising-stars-2026/
| title = ACC Women's Asia Cup Rising Stars 2026: Schedule, Teams & Venues
| website = WPLeague
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref> त्यानंतर तटस्थ ठिकाण आणि फेब्रुवारीतील अधिक स्थिर हवामान उपलब्ध करण्यासाठी थायलंडची पर्यायी यजमान म्हणून निवड करण्यात आली.
औपचारिकपणे एसीसी महिला टी२० उदयोन्मुख संघ आशिया चषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या "रायझिंग स्टार्स" उपक्रमाची स्थापना देशांतर्गत क्रिकेट आणि वरिष्ठ आंतरराष्ट्रीय स्तरातील अंतर कमी करण्यासाठी करण्यात आली. युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यासाठी हे एक विकासात्मक व्यासपीठ म्हणून कार्य करते. [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ]] संघाने २०२३ मध्ये [[हाँग काँग]] येथे झालेल्या पहिल्या अंतिम सामन्यात [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ]] संघाचा ३१ धावांनी पराभव केला होता आणि त्यामुळे भारत अ संघ २०२६ च्या आवृत्तीत गतविजेता म्हणून सहभागी झाला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.geosuper.tv/latest/52504-acc-announces-schedule-groups-for-womens-asia-cup-rising-stars-2026
| title = ACC announces schedule, groups for Women's Asia Cup Rising Stars 2026
| website = Geo Super
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|+
! {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUYZQHwCNsz/
| title = Fahima Khatun leads a well-balanced Bangladesh ‘A’ side and will be central to their push to go one step further this edition 🇧🇩
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|IND}} भारत अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.bcci.tv/bccilink/articles/cbEfTLmg
| title = India’s squad for Test against Australia Women announced
| website = [[भारतीय क्रिकेट नियामक मंडळ|बीसीसीआय]]
| access-date = २४ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|MAS}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUVLeIyCEUd/
| title = Mas Elysa Yasmin will captain a strong Malaysian outfit as they gear up for the upcoming #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇲🇾
| website = आशियाई क्रिकेट परिषद
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|NEP}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUK8LVgCEl3/
| title = Nepal have unveiled an exciting squad, with promising all-rounder Puja Mahato entrusted with the captaincy 🇳🇵
| website = क्रिकेट असोसिएशन ऑफ नेपाळ
| via = Instagram
| access-date = ३१ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* [[फाहिमा खातून]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सादिया अख्तर
* [[सुमैया अख्तर]]
* फर्जना इसमिन
* जन्नतुल फेरदुस
* [[रुबिया हैदर]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फातेमा जहाँ
* [[शोरिफा खातून]]
* [[संजिदा अक्तेर मेघला]]
* [[लता मोंडल]]
* [[ताज नेहर]]
* [[शमीमा सुलताना]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[शर्मिन सुलताना]]
* [[इश्मा तंजीम]]
* [[फरिहा तृष्ना]]
|
* [[राधा यादव]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वृंदा दिनेश]]
* [[तेजल हसबनीस]]
* हुमैरा काझी
* [[जिंतीमणी कलिता]]
* [[तनुजा कंवर]]
* [[नंदिनी कश्यप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ममता मडिवाला ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[मिन्नू मणी]]
* सोनिया मेंधिया
* [[प्रेमा रावत]]
* अनुष्का शर्मा
* नंदनी शर्मा
* [[सायमा ठाकूर]]
* दीया यादव
|
* [[मास एलिसा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[नूर एरियाना नत्स्या]]
* इरदिना बेह नबिल
* [[नूर दानिया स्युहदा]]
* [[ऐस्या एलिसा]]
* [[आईन्ना हमीजाह हाशिम]]
* नझातुल हिदाया हुस्ना बिंती रझाली
* नूर इस्मा दानिया बिंती मोहम्मद डॅनियल
* [[माहिरा इज्जती इस्माईल]]
* नूर इझातुल स्याफिका
* [[वॅन ज्युलिया]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* सुआबिका मणिवन्नन
* [[आयना नजवा]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मुस्फिराह नूर आइना
* अमालिन सोर्फिना
|
* [[पूजा महतो]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* सुमन बिस्ता
* [[रुबिना छेत्री]]
* [[कविता जोशी]]
* अनु कडायत
* सीमाना केसी
* [[समझाना खडका]]
* [[कविता कुंवर]]
* [[सीता राणा मगर]]
* रुबी पोद्दार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिंदू रावळ]]
* रिया शर्मा
* [[काजल श्रेष्ठ]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[रोमा थापा]]
* मनीषा उपाध्याय
|-
! {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/pakistan-a-squad-announced-for-acc-women-s-asia-cup-rising-stars.html
| title = Pakistan 'A' squad announced for ACC Women's Asia Cup Rising Stars
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = २ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUF-xF9CKCG/
| title = Anushka Sanjeewani at the helm of a strong Sri Lanka 'A' unit 🇱🇰
| website = [[श्रीलंका क्रिकेट]]
| via = Instagram
| access-date = ३० जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|THA}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://femalecricket.com/women-cricket-news/82952-naruemol-chaiwai-to-lead-thailand-womens-charge-at-home-rising-stars-asia-cup-2026.html
| title = Naruemol Chaiwai to Lead Thailand Women's Charge at Home Rising Stars Asia Cup 2026
| website = Female Cricket
| access-date = १ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
! {{crw|UAE}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.instagram.com/p/DUNNZ5DiJdJ/
| title = Esha Oza and her side will look to pose a serious challenge during the #DPWorldWomensAsiaCupRisingStars2026 🇦🇪
| website = एमिरेट्स क्रिकेट
| via = Instagram
| access-date = ४ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|- style="vertical-align:top"
|
* <s>[[उम्म-ए-हानी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])</s>
* हफ्सा खालिद ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[वहीदा अख्तर]]
* युसरा आमिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* लुबना बेहराम
* सय्यदा मासूमा जाफरी
* कोमल खान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* नेहा शर्मिन नदीम
* इमान नसीर
* अनोशा नासिर
* मोमिना रियासत
* गुल रुख
* हुरैना सज्जाद
* [[उमैमा सोहेल]]
* नोरीन याकूब
* [[शवाल झुल्फिकार]]
|
* [[अनुष्का संजीवनी]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* मिथाली बंडारा
* वितिनी चंदिमा
* इशानी हंसिमा
* यासंती हेराथ
* [[अमा कंचना]]
* संजना कविंदी
* [[सचिनी निसनसला]]
* सथ्या संदीपनी
* नेथमी सेनारत्ने
* [[रश्मी डि सिल्व्हा]]
* शयानी शशिकला
* मलशा शेहानी
* चेथना विमुक्ती
* शशिनी विजयारत्ना
|
* [[नरुएमोल चैवाई]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* कन्याकॉर्न बुंथनसेन
* नन्नफट चायहान
* [[नत्ताकन चांतम]]
* सुनिदा चतुरंगरत्न
* [[ओन्निचा कांचोम्पू]]
* [[नान्नापत काँचारोएन्काई]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[सुलीपोर्न लाओमी]]
* [[फन्नीता माया]]
* चयानिसा फेंगपेन
* अर्रिकान फुएंगखो
* [[थीपचा पुत्थावॉन्ग]]
* ओनौमा सेनानोक
* [[चानिदा सुत्थिरुआंग]]
* [[अपिसरा सुवांचनरोती]]
|
* [[ईशा ओझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[समायरा धरणीधरका]]
* उदेनी डोना
* [[सिया गोखले]]
* हीना होतचंदानी
* अल मसीरा जहांगीर
* लावण्या केणी
* सुरक्षा कोट्टे
* वैष्णवे महेश
* इंधुजा नंदकुमार
* [[तीर्थ सतीश]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* केझिया मिरियम साबिन
* रिनिथा राजित
* अथिगे सिल्वा
* अर्चरा सुप्रिया
|}
३ फेब्रुवारी २०२६ रोजी [[उम्म-ए-हानी]]चा पाकिस्तानच्या वरिष्ठ संघात दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी समावेश करण्यात आला; तिच्या जागी [[उमैमा सोहेल]]ची निवड करण्यात आली आणि हफ्सा खालिदने कर्णधारपद स्वीकारले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.pcb.com.pk/press-release-detail/hani-replaces-injured-rameen-in-pakistan-women-s-white-ball-squad-for-south-africa-tour.html
| title = Hani replaces injured Rameen in Pakistan Women's white-ball squad for South Africa tour
| website = पाकिस्तान क्रिकेट बोर्ड
| access-date = ३ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
==स्थळ==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] (एसीसी) सांगितले की, [[श्रीलंका क्रिकेट]]चे अध्यक्ष शम्मी सिल्वा यांनी प्रतिकूल हवामान आणि [[चिकुनगुनिया]]शी संबंधित आरोग्यविषयक चिंतेमुळे [[श्रीलंका]] येथे मूळ नियोजित स्पर्धा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर २०२६ महिला आशिया चषक रायझिंग स्टार्स स्पर्धा [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे हलवण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangkok to host Women’s Asia Cup Rising Stars tournament from Feb 13
| url = https://assamtribune.com/sports/bangkok-to-host-womens-asia-cup-rising-stars-tournament-from-feb-13-1604858
| website = द आसाम ट्रिब्यून
| language = en
| date = १९ जानेवारी २०२६
| access-date = १० फेब्रुवारी २०२६
}}</ref>
{| class="wikitable" style="text-align:center;margin:auto;"
! colspan="3" | थायलंडमधील मैदान
|-
! width="20px" height="2px" colspan="2"| [[बँकॉक]]
! rowspan="4" | {{Location map+|थायलंड|width=180|float=center|places={{Location map~|थायलंड|lat=13.7525|long=100.4942|label=[[बँकॉक]]}}}}
|-
| style="text-align:center;" height="2px"| [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]]
|-
| style="text-align:center;" height="2px"| क्षमता: '''४,०००'''
|-
|
|}
==गट फेरी==
[[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषदेने]] १९ जानेवारी २०२६ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://x.com/ACCMedia1/status/2013147289490235721
| title = 𝟐𝟎𝟐𝟔 𝐢𝐬 𝐭𝐡𝐞 𝐲𝐞𝐚𝐫 𝐨𝐟 𝐰𝐨𝐦𝐞𝐧’𝐬 𝐜𝐫𝐢𝐜𝐤𝐞𝐭 𝐚𝐧𝐝 𝐢𝐭 𝐛𝐞𝐠𝐢𝐧𝐬 𝐰𝐢𝐭𝐡 𝐭𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐠𝐞𝐧𝐞𝐫𝐚𝐭𝐢𝐨𝐧 The DPWorld Womens Asia Cup Rising Stars 2026 is set to bring bold performances, big moments and the future of Asian cricket to the forefront.
| website = X
| author = ACCMedia1
| access-date = १९ जानेवारी २०२६
| language = en
}}</ref>
===गट अ===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|IND}} भारत अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +३.०४२ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +०.४५७
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|UAE}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.७६५ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|NEP}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.५९६
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १३७/६ (२० षटके)
| runs1 = हफ्सा खालिद ४०[[नाबाद|*]] (३९)
| wickets1 = [[कविता कुंवर]] २/१० (२ षटके)
| score2 = १०७/६ (२० षटके)
| runs2 = [[बिंदू रावळ]] ३९ (४५)
| wickets2 = अनोशा नासिर ३/२० (४ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ३० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522066.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = हफ्सा खालिद (पाकिस्तान अ)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १३ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]] {{flagicon|IND}}
| team2 = {{crw|UAE}}
| score1 = १३०/९ (२० षटके)
| runs1 = अनुष्का शर्मा ४७ (४५)
| wickets1 = [[समायरा धरणीधरका]] ३/४० (४ षटके)
| score2 = १३१/३ (१९.२ षटके)
| runs2 = [[ईशा ओझा]] ७२[[नाबाद|*]] (६१)
| wickets2 = [[राधा यादव]] १/२२ (३.२ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522067.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{crw|NEP}}
| score1 = १८९/४ (२० षटके)
| runs1 = [[ईशा ओझा]] १२५ (६३)
| wickets1 = मनीषा उपाध्याय २/१२ (४ षटके)
| score2 = १७१/५ (२० षटके)
| runs2 = [[समझाना खडका]] ५८ (३९)
| wickets2 = सुरक्षा कोट्टे २/३० (४ षटके)
| result = संयुक्त अरब अमिराती महिलांनी १८ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522070.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[ईशा ओझा]] (संयुक्त अरब अमिराती)
| toss = नेपाळ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १५ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]] {{flagicon|PAK}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ९३ (१८.५ षटके)
| runs1 = शवाल झुल्फिकार २३ (२९)
| wickets1 = सायमा ठाकूर २/१४ (४ षटके)
| score2 = ९७/२ (११.१ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ५५[[नाबाद|*]] (२९)
| wickets2 = मोमिना रियासत १/१३ (२.१ षटके)
| result = भारत अ महिलांनी ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522071.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[वृंदा दिनेश]] (भारत अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|NEP}}
| team2 = {{flagicon|IND}} [[भारत राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|भारत अ महिला]]
| score1 = ७८ (१८ षटके)
| runs1 = [[समझाना खडका]] २२ (१६)
| wickets1 = [[तनुजा कंवर]] ४/१२ (४ षटके)
| score2 = ८२/३ (७.५ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ३९[[नाबाद|*]] (१८)
| wickets2 = मनीषा उपाध्याय १/२८ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522074.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तनुजा कंवर]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India qualify for ACC Women’s Asia Cup Rising Stars semifinals with seven-wicket win over Nepal
| url = https://thenewsmill.com/2026/02/india-qualify-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semifinals-with-seven-wicket-win-over-nepal/
| website = thenewsmill.com
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १७ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|UAE}}
| team2 = {{flagicon|PAK}} [[पाकिस्तान राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|पाकिस्तान अ महिला]]
| score1 = ७९ (१७.२ षटके)
| runs1 = [[तीर्थ सतीश]] ३२ (२७)
| wickets1 = अनोशा नासिर ३/१८ (४ षटके)
| score2 = ८१/१ (११ षटके)
| runs2 = शवाल झुल्फिकार ३८[[नाबाद|*]] (३१)
| wickets2 = हीना होतचंदानी १/१६ (३ षटके)
| result = पाकिस्तान अ महिलांनी ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522075.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = अनोशा नासिर (पाकिस्तान अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे पाकिस्तान अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Pakistan ‘A’ qualifies for ACC Women’s Asia Cup Rising Stars semis
| url = https://dailytimes.com.pk/1453034/pakistan-a-qualifies-for-acc-womens-asia-cup-rising-stars-semis/
| website = डेली टाइम्स
| access-date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===गट ब===
====गुणतालिका====
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +१.६०१ || rowspan="2" | [[#बाद फेरी|बाद फेरीसाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला || ३ || २ || १ || ० || '''४''' || +२.०८३
|-
| ३ || style="text-align:left;" | {{crw|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +१.२३६ || rowspan="2" | स्पर्धेतून बाहेर
|-
| ४ || style="text-align:left;" | {{crw|MAS}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −४.९७१
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
====सामने====
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १६९/७ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ७३ (४५)
| wickets1 = [[नूर एरियाना नत्स्या]] २/३१ (४ षटके)
| score2 = ७०/८ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] १५ (२८)
| wickets2 = [[फन्नीता माया]] ३/१४ (४ षटके)
| result = थायलंड महिलांनी ९९ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522068.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = हुमायरा फराह (पाकिस्तान) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
| motm = [[नान्नापत काँचारोएन्काई]] (थायलंड)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = अर्रिकान फुएंगखोने थायलंडकडून महिला टी२०आ पदार्पण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = १४ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|SL}} [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]]
| score1 = ११५ (१९.५ षटके)
| runs1 = [[इश्मा तंजीम]] ३० (२५)
| wickets1 = [[सचिनी निसनसला]] ४/१४ (४ षटके)
| score2 = १११/९ (२० षटके)
| runs2 = [[हंसिमा करुणरत्ने]] २६ (३१)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/२० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522069.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = [[संजिदा अक्तेर मेघला]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १७२/६ (२० षटके)
| runs1 = [[अमा कंचना]] ५२ (२९)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/२२ (४ षटके)
| score2 = ६६/८ (२० षटके)
| runs2 = नूर इझातुल स्याफिका १९ (२४)
| wickets2 = [[सचिनी निसनसला]] २/७ (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी १०६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522072.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = रबाब अहसान (संयुक्त अरब अमिराती) आणि हुमायरा फराह (पाकिस्तान)
| motm = [[अमा कंचना]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = {{crw-rt|THA}}
| team2 = {{flagicon|BAN}} [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]]
| score1 = १०३/९ (२० षटके)
| runs1 = [[नान्नापत काँचारोएन्काई]] ३४ (३८)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] २/१६ (४ षटके)
| score2 = १०४/७ (१९.५ षटके)
| runs2 = [[लता मोंडल]] ३० (४०)
| wickets2 = [[थीपचा पुत्थावॉन्ग]] ३/२५ (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522073.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = नूर हिजरा (मलेशिया) आणि [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान)
| motm = फर्जना इसमिन (बांगलादेश अ)
| toss = थायलंड महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Clinch Semi-final Berth as Farjana Easmin Steers Gritty Chase Past Thailand Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19903
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १६ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| team1 = [[बांगलादेश राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|बांगलादेश अ महिला]] {{flagicon|BAN}}
| team2 = {{crw|MAS}}
| score1 = १५७/७ (२० षटके)
| runs1 = [[लता मोंडल]] ४८ (४४)
| wickets1 = [[नूर दानिया स्युहदा]] २/३० (४ षटके)
| score2 = ६१/९ (२० षटके)
| runs2 = [[नूर एरियाना नत्स्या]] २२[[नाबाद|*]] (२४)
| wickets2 = फातेमा जहाँ ३/१० (४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ९० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522076.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[सलीमा इम्तियाझ]] (पाकिस्तान) आणि शिवानी मिश्रा (कतार)
| motm = [[लता मोंडल]] (बांगलादेश अ)
| toss = बांगलादेश अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
{{Single-innings cricket match
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| team1 = [[श्रीलंका राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ|श्रीलंका अ महिला]] {{flagicon|SL}}
| team2 = {{crw|THA}}
| score1 = १३३/५ (२० षटके)
| runs1 = [[हंसिमा करुणरत्ने]] ६२[[नाबाद|*]] (५३)
| wickets1 = [[फन्नीता माया]] २/१९ (४ षटके)
| score2 = ११० (१९.२ षटके)
| runs2 = [[नत्ताकन चांतम]] ५७ (४९)
| wickets2 = सथ्या संदीपनी २/२० (४ षटके)
| result = श्रीलंका अ महिलांनी २३ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522077.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = गायत्री वेणुगोपालन (भारत) आणि [[शाथिरा जाकीर]] (बांगलादेश)
| motm = [[हंसिमा करुणरत्ने]] (श्रीलंका अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे श्रीलंका अ महिला संघ [[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरीसाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Hansima Karunaratne Shines as Sri Lanka A Overcome Thailand Challenge to qualify for the Semi Finals
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19912
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = १८ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
==बाद फेरी==
===स्पर्धा चौकट===
{{4TeamBracket
| RD1=[[#उपांत्य फेरी|उपांत्य फेरी]]
| RD2=[[#अंतिम सामना|अंतिम सामना]]
|nowrap=y
| team-width=200
| RD1-seed1= '''अ१'''
| RD1-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD1-score1= '''११९/५ (१३.३ षटके)'''
| RD1-seed2= ब२
| RD1-team2= {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
| RD1-score2= ११८ (१९.४ षटके)
| RD1-seed3= '''ब१'''
| RD1-team3= '''{{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला'''
| RD1-score3= '''११०/८ (२० षटके)'''
| RD1-seed4= अ२
| RD1-team4= {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला
| RD1-score4= ५६ (१६.४ षटके)
| RD2-seed1= '''उ१'''
| RD2-team1= '''{{flagicon|IND}} भारत अ महिला'''
| RD2-score1= '''१३४/७ (२० षटके)'''
| RD2-seed2= उ२
| RD2-team2= {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| RD2-score2= ८८ (१९.१ षटके)
}}
===उपांत्य फेरी===
====पहिला उपांत्य सामना====
{{Single-innings cricket match
| date = २० फेब्रुवारी २०२६
| time = ०९:३०
| daynight =
| team1 = श्रीलंका अ महिला {{flagicon|SL}}
| team2 = {{flagicon|IND}} भारत अ महिला
| score1 = ११८ (१९.४ षटके)
| runs1 = संजना कविंदी ३१ (३५)
| wickets1 = [[राधा यादव]] ४/१९ (३.४ षटके)
| score2 = ११९/५ (१३.३ षटके)
| runs2 = [[वृंदा दिनेश]] ४२ (२०)
| wickets2 = [[शशिनी गिम्हणी]] २/३३ (३ षटके)
| result = भारत अ महिलांनी ५ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522078.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि [[मिशू चौधरी|रोकेया सुलताना]] (बांगलादेश)
| motm = [[राधा यादव]] (भारत अ)
| toss = श्रीलंका अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे भारत अ महिला संघ [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = India A Women Storm Into Final With Confident Win Against Sri Lanka A Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19913
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = २० फेब्रुवारी २०२६
| access-date = २१ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
====दुसरा उपांत्य सामना====
{{Single-innings cricket match
| date = २० फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| daynight =
| team1 = बांगलादेश अ महिला {{flagicon|BAN}}
| team2 = {{flagicon|PAK}} पाकिस्तान अ महिला
| score1 = ११०/८ (२० षटके)
| runs1 = [[फाहिमा खातून]] ४०[[नाबाद|*]] (३२)
| wickets1 = हफ्सा खालिद २/२५ (४ षटके)
| score2 = ५६ (१६.४ षटके)
| runs2 = [[शवाल झुल्फिकार]] १४ (१७)
| wickets2 = [[संजिदा अक्तेर मेघला]] ३/६ (३.४ षटके)
| result = बांगलादेश अ महिलांनी ५४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522079.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = शिवानी मिश्रा (कतार) आणि देदुनु सिल्वा (श्रीलंका)
| motm = [[फाहिमा खातून]] (बांगलादेश अ)
| toss = पाकिस्तान अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = या सामन्याच्या निकालामुळे बांगलादेश अ महिला संघ [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी]] पात्र ठरला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| title = Bangladesh A Women Storm Into Final With Powerful Win Against Pakistan A Women
| url = https://www.asiancricket.org/news/2025/19917
| website = [[आशिया क्रिकेट समिती|आशियाई क्रिकेट परिषद]]
| date = २० फेब्रुवारी २०२६
| access-date = २१ फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
}}
===अंतिम सामना===
{{Single-innings cricket match
| date = २२ फेब्रुवारी २०२६
| time = १४:००
| daynight =
| team1 = भारत अ महिला {{flagicon|IND}}
| team2 = {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
| score1 = १३४/७ (२० षटके)
| runs1 = [[तेजल हसबनीस]] ५१[[नाबाद|*]] (३४)
| wickets1 = [[फाहिमा खातून]] ४/२५ (४ षटके)
| score2 = ८८ (१९.१ षटके)
| runs2 = [[शमीमा सुलताना]] २० (१६)
| wickets2 = [[प्रेमा रावत]] ३/१२ (४ षटके)
| result = भारत अ महिलांनी ४६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1522080.html धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = [[शिवानी मिश्रा]] (कतार) आणि [[देदुनु सिल्वा]] (श्रीलंका)
| motm = [[तेजल हसबनीस]] (भारत अ)
| toss = भारत अ महिलांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
==आकडेवारी==
===सर्वाधिक धावा===
{| class="wikitable"
|+ फलंदाजांनी केलेल्या सर्वाधिक धावा
! scope="col" | [[धाव (क्रिकेट)|धावा]]
! scope="col" | खेळाडू
! scope="col" | संघ
|-
! scope="row" | २००
| [[ईशा ओझा]] || {{crw|UAE}}
|-
! scope="row" | १७१
| [[वृंदा दिनेश]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | १२४
| [[हंसिमा करुणरत्ने]] || {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
|-
! scope="row" | ११६
| अनुष्का शर्मा || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | ११३
| [[नान्नापत काँचारोएन्काई]] || {{crw|THA}}
|-
! colspan="3" | स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/stats
| title = Women's Asia Cup Rising Stars 2025/26 Statistics
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|}
===सर्वाधिक बळी===
{| class="wikitable"
|+ गोलंदाजांनी घेतलेले सर्वाधिक बळी
! scope="col" | [[बळी (क्रिकेट)|बळी]]
! scope="col" | खेळाडू
! scope="col" | संघ
|-
! scope="row" rowspan="2" | १०
| [[फाहिमा खातून]] || {{flagicon|BAN}} बांगलादेश अ महिला
|-
| [[राधा यादव]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" | ९
| [[तनुजा कंवर]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
! scope="row" rowspan="2" | ८
| [[प्रेमा रावत]] || {{flagicon|IND}} भारत अ महिला
|-
| [[सचिनी निसनसला]] || {{flagicon|SL}} श्रीलंका अ महिला
|-
! colspan="3" | स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{संकेतस्थळ स्रोत
| url = https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054/stats
| title = Women's Asia Cup Rising Stars 2025/26 Statistics
| website = ईएसपीएनक्रिकइन्फो
| access-date = २० फेब्रुवारी २०२६
| language = en
}}</ref>
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/women-s-asia-cup-rising-stars-2025-26-1522054 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.asiancricket.org/ आशियाई क्रिकेट परिषदेचे अधिकृत संकेतस्थळ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा]]
[[वर्ग:महिला क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
irir5k9aa6d8ki7i71xn62ri7nsyroq
आशियाई खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी
0
382772
2702461
2702374
2026-08-14T13:40:36Z
Aditya tamhankar
80177
/* सुवर्ण पदक */
2702461
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
migyrpix37jftxp3mmwl2jp40mmxo71
2702462
2702461
2026-08-14T13:47:51Z
Aditya tamhankar
80177
/* सुवर्ण पदक */
2702462
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|}
lwbb2lzihbi5bviey6p6ivv294uwfel
2702463
2702462
2026-08-14T13:52:54Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[भारताच्या आशियाई खेळांमधील पदकविजेत्यांची यादी]] वरुन [[आशियाई खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी]] ला हलविला: व्याकरण
2702462
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|}
lwbb2lzihbi5bviey6p6ivv294uwfel
2702465
2702463
2026-08-14T13:53:41Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702465
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|}
[[वर्ग:भारतामधील खेळ]]
rl2u9mekaifug1saoxgwbqzptj5p4av
2702466
2702465
2026-08-14T13:53:58Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702466
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|}
[[वर्ग:भारतामधील खेळ]]
[[वर्ग:आशियाई खेळांमध्ये भारत]]
cdvoarirq582ke5ghjtkd2ssrwl2i9b
2702467
2702466
2026-08-14T13:54:18Z
अभय नातू
206
removed [[Category:भारतामधील खेळ]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702467
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|}
[[वर्ग:आशियाई खेळ|भारतीय पदकविजेते]]
[[वर्ग:आशियाई खेळांमध्ये भारत]]
2p833po6d9ovndo1mveovknflektcx5
2702468
2702467
2026-08-14T13:59:31Z
Aditya tamhankar
80177
/* रजत पदक */
2702468
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बलदेव सिंह (धावपटू)|बलदेव सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष लांब उडी|पुरुष लांब उडी]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[परसा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष भालाफेक|पुरुष भालाफेक]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[रोशन मिस्त्री]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — महिला १०० मीटर|महिला १०० मीटर]]
|}
[[वर्ग:आशियाई खेळ|भारतीय पदकविजेते]]
[[वर्ग:आशियाई खेळांमध्ये भारत]]
cb59vhfjqab66i135585tpt0n1oqtbp
2702469
2702468
2026-08-14T14:05:37Z
Aditya tamhankar
80177
2702469
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बलदेव सिंह (धावपटू)|बलदेव सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष लांब उडी|पुरुष लांब उडी]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[परसा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष भालाफेक|पुरुष भालाफेक]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[रोशन मिस्त्री]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — महिला १०० मीटर|महिला १०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[आशु दत्त]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[मेरी डि'सुजा सिकेरा]]{{spaces|10|type}}}}|[[रोशन मिस्त्री]]|[[बानू गुलझार]]|[[पॅट मेन्डोंका]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — महिला ४ x १०० मीटर रिले|महिला ४ x १०० मीटर रिले]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[धनगर ल्हानगार्ड]]{{spaces|10|type}}}}|[[राजकुमार मेहरा]]|[[मदन मोहन]]|[[गुरदेव सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Cycling pictogram.svg|20px|सायकलिंग]][[सायकलिंग|सायकलस्वारी]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील सायकलस्वारी — पुरुष ४,००० मीटर सांघिक पाठलाग शर्यत|पुरुष ४,००० मीटर सांघिक पाठलाग शर्यत]]
|}
[[वर्ग:आशियाई खेळ|भारतीय पदकविजेते]]
[[वर्ग:आशियाई खेळांमध्ये भारत]]
mcphbex8g0pnz14k8g9m4lrhnnghl54
2702470
2702469
2026-08-14T14:06:26Z
Aditya tamhankar
80177
/* रजत पदक */
2702470
wikitext
text/x-wiki
खालील यादी भारताने आतापर्यंत [[आशियाई खेळ]] या खेळांमध्ये मिळवलेल्या सर्व पदकांची आहे.
==सहभाग सारांश==
{{col-begin}}
{{col-2}}
=== स्पर्धेनुसार सहभाग व पदकसंख्या===
{{col-2}}
=== खेळांप्रमाणे पदकसंख्या ===
{{col-end}}
==सुवर्ण पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{gold medal}} || ७ मार्च १९५१ || [[सचिन नाग]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल|पुरुष १०० मीटर फ्रीस्टाइल]]
|-
| {{gold medal}} || ८ मार्च १९५१ || [[महाबीर प्रसाद]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १० किलोमीटर चालणे|पुरुष १० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || ९ मार्च १९५१ || [[निक्का सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १५०० मीटर|पुरुष १५०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[रणजित सिंह (भारतीय धावपटू)|रणजित सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[बख्तवार सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[मदनलाल (भारतीय गोळाफेक खेळाडू)|मदनलाल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष गोळाफेक|पुरुष गोळाफेक]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[अमित सिंह बक्षी]]{{spaces|10|type}}}}|[[गोविंद सिंह]]|[[बलवंत सिंह]]|[[कर्नान सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४ x ४०० मीटर रिले|पुरुष ४ x ४०० मीटर रिले]]
|-
| {{gold medal}} || १० मार्च १९५१ || '''[[भारत फुटबॉल संघ|भारत राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[बेरलँड अँथनी]]{{spaces|10|type}}}}|[[सयद ख्वाजा अझीझ-उद-दीन]]|[[अब्दुल माजिद बचन]]|[[सुनील चॅटर्जी]]|[[अभय घोष]]|[[डेसमंड नेव्हिल डिव्हाइन-जोन्स]]|[[अहमद मोहम्मद खान]]|[[जी.वाय.एस. लैक]]|[[शेख अब्दुल लतीफ]]|[[लोगनाथन]]|[[शैलेंद्रनाथ मन्ना]]|[[शिव मेवालाल]]|[[संतोष नंदी]]|[[मुहम्मद नूर]]|[[चंदन सिंह रावत]]|[[पी.बी.ए. सालेह]]|[[मोहम्मद अब्दुस सत्तार]]|[[टी. षण्मुगम]]|[[ऋणू गुहा ठाकुर्ता]]|[[के.व्ही. वरदराज]]|[[थेनमडोम व्हर्गीस]]|[[|[[टी. षण्मुगम]]]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Football pictogram.svg|20px|फुटबॉल]][[फुटबॉल]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील फुटबॉल — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[लव्हिनो थॉमस पिंटो]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष १०० मीटर|पुरुष १०० मीटर]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[छोटा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष मॅरेथॉन|पुरुष मॅरेथॉन]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[मखन सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष थाळीफेक|पुरुष थाळीफेक]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || [[के.पी. ठक्कर]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म|पुरुष १० मीटर प्लॅटफॉर्म]]
|-
| {{gold medal}} || ११ मार्च १९५१ || '''[[भारत|भारत राष्ट्रीय पुरुष वॉटर पोलो संघ]]''' {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[जहान अहीर]]{{spaces|10|type}}}}|[[गणेश दास]]|[[डी. दवेर]]|[[आर. डीन]]|[[आयझॅक मन्सूर]]|[[जी. रत्तनसे]]|[[कांती शाह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Water polo pictogram.svg|20px|वॉटर पोलो]][[वॉटर पोलो]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील वॉटर पोलो — पुरुष स्पर्धा|पुरुष संघ]]
|}
==रजत पदक==
{| class="wikitable sortable"
|-
!style="width:6em"| पदक
!style="width:10em"| दिनांक
!style="width:10em"| नाव
!style="width:10em"| स्पर्धा
!style="width:8em"| खेळ
!style="width:20em"| प्रकार
|-
| align="center" colspan="6" |''{{flagicon|IND}} [[भारत गणराज्य]] म्हणून''
|-
| {{silver medal}} || ५ मार्च १९५१ || [[कांती शाह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Swimming pictogram.svg|20px|जलतरण]][[जलतरण]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील जलतरण — पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक|पुरुष १०० मीटर बॅकस्ट्रोक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[सोमनाथ चोप्रा]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष हातोडाफेक|पुरुष हातोडाफेक]]
|-
| {{silver medal}} || ८ मार्च १९५१ || [[कमीनेणी ईश्वर राव]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Weightlifting pictogram.svg|20px|भारोत्तोलन]][[भारोत्तोलन]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील भारोत्तोलन — पुरुष ९० कि.ग्रा.|पुरुष ९० किलो]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[मारियन गॅब्रिएल]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष २०० मीटर|पुरुष २०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[कुलवंत सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ८०० मीटर|पुरुष ८०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[प्रितम सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५,००० मीटर|पुरुष ५,००० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[तेजा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ४०० मीटर अडथळा|पुरुष ४०० मीटर अडथळा]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बी. दास]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष ५० किलोमीटर चालणे|पुरुष ५० किलोमीटर चालणे]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[बलदेव सिंह (धावपटू)|बलदेव सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष लांब उडी|पुरुष लांब उडी]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[परसा सिंह]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — पुरुष भालाफेक|पुरुष भालाफेक]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[रोशन मिस्त्री]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — महिला १०० मीटर|महिला १०० मीटर]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || [[आशु दत्त]] || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Diving pictogram.svg|20px|डायव्हिंग]][[ऑलिंपिक स्पर्धेतील खेळ|डायव्हिंग]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील डायव्हिंग — पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड|पुरुष ३ मीटर स्प्रिंगब्रोर्ड]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[मेरी डि'सुजा सिकेरा]]{{spaces|10|type}}}}|[[रोशन मिस्त्री]]|[[बानू गुलझार]]|[[पॅट मेन्डोंका]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Athletics pictogram.svg|20px|ॲथलेटिक्स]][[ॲथलेटिक्स]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील ॲथलेटिक्स — महिला ४ x १०० मीटर रिले|महिला ४ x १०० मीटर रिले]]
|-
| {{silver medal}} || १० मार्च १९५१ || {{columns-list|colwidth=10em|small=yes|style=width:22em|{{ubl|{{nowrap|[[धनगर ल्हानगार्ड]]{{spaces|10|type}}}}|[[राजकुमार मेहरा]]|[[मदन मोहन (सायकलपटू)|मदन मोहन]]|[[गुरदेव सिंह]]}}}} || {{flagicon|IND}} [[१९५१ आशियाई खेळ|१९५१ नवी दिल्ली]] || [[File:Cycling pictogram.svg|20px|सायकलिंग]][[सायकलिंग|सायकलस्वारी]] || [[१९५१ आशियाई खेळांमधील सायकलस्वारी — पुरुष ४,००० मीटर सांघिक पाठलाग शर्यत|पुरुष ४,००० मीटर सांघिक पाठलाग शर्यत]]
|}
[[वर्ग:आशियाई खेळ|भारतीय पदकविजेते]]
[[वर्ग:आशियाई खेळांमध्ये भारत]]
4ddghw5456e0ic9tsawsnsyd2ywg01z
पहिला जयसिंह
0
382773
2702485
2702356
2026-08-14T15:03:44Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702485
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयसिंह पहिला
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १०५५]] - [[इ.स. १०७०]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयसिंह पहिला
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[राजा भोज]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[उदयदित्य]]
| वडील = [[राजा भोज]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयसिंह''' (राज्यकाळ अंदाजे १०५५–१०७०) हा मध्य भारतातील [[माळवा]] साम्राज्याचा शासक होता. तो त्या राजवंशातील सर्वात शक्तिशाली [[राजा भोज]] याचा उत्तराधिकारी आणि शक्यतो मुलगा होता. असे दिसते की, तो [[पश्चिम चालुक्य राजघराणे|कल्याणी चालुक्य]] राजकुमार [[सहावा विक्रमादित्य चालुक्य]] याच्या पाठिंब्याने सिंहासनावर आरूढ झाला आणि विक्रमादित्याचा प्रतिस्पर्धी भाऊ [[दुसरा सोमेश्वर चालुक्य]] याने त्याला पदच्युत केले.
[[वर्ग:परमार सम्राट]]
nkficl33eb9i5e1362032siqjc4av9v
2702486
2702485
2026-08-14T15:03:52Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702486
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयसिंह पहिला
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १०५५]] - [[इ.स. १०७०]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयसिंह पहिला
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[राजा भोज]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[उदयदित्य]]
| वडील = [[राजा भोज]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयसिंह''' (राज्यकाळ अंदाजे १०५५–१०७०) हा मध्य भारतातील [[माळवा]] साम्राज्याचा शासक होता. तो त्या राजवंशातील सर्वात शक्तिशाली [[राजा भोज]] याचा उत्तराधिकारी आणि शक्यतो मुलगा होता. असे दिसते की, तो [[पश्चिम चालुक्य राजघराणे|कल्याणी चालुक्य]] राजकुमार [[सहावा विक्रमादित्य चालुक्य]] याच्या पाठिंब्याने सिंहासनावर आरूढ झाला आणि विक्रमादित्याचा प्रतिस्पर्धी भाऊ [[दुसरा सोमेश्वर चालुक्य]] याने त्याला पदच्युत केले.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
e16f3qjbow7td9e3sz9comd9tx69lem
2702487
2702486
2026-08-14T15:05:13Z
अभय नातू
206
उपवर्गीकरण बदलले"जयसिंह ०१" - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702487
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयसिंह पहिला
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १०५५]] - [[इ.स. १०७०]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयसिंह पहिला
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[राजा भोज]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[उदयदित्य]]
| वडील = [[राजा भोज]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयसिंह''' (राज्यकाळ अंदाजे १०५५–१०७०) हा मध्य भारतातील [[माळवा]] साम्राज्याचा शासक होता. तो त्या राजवंशातील सर्वात शक्तिशाली [[राजा भोज]] याचा उत्तराधिकारी आणि शक्यतो मुलगा होता. असे दिसते की, तो [[पश्चिम चालुक्य राजघराणे|कल्याणी चालुक्य]] राजकुमार [[सहावा विक्रमादित्य चालुक्य]] याच्या पाठिंब्याने सिंहासनावर आरूढ झाला आणि विक्रमादित्याचा प्रतिस्पर्धी भाऊ [[दुसरा सोमेश्वर चालुक्य]] याने त्याला पदच्युत केले.
[[वर्ग:परमार सम्राट|जयसिंह ०१]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
qariy465bmml2i3m6mbhbks9hky1bzw
बालोतरा
0
382774
2702489
2702364
2026-08-14T15:06:20Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702489
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''बालोतरा''' हे भारतातील [[राजस्थान]] राज्यातील [[बालोतरा जिल्हा|बालोतरा जिल्ह्यात]] वसलेले एक शहर आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/ahead-of-assembly-polls-gehlot-announces-formation-of-19-new-districts-in-rajasthan/article66632231.ece|title=Ahead of Assembly polls, Gehlot announces formation of 19 new districts in Rajasthan|date=2023-03-17|work=The Hindu|language=en-IN|issn=0971-751X|access-date=2023-03-17|archive-url=https://web.archive.org/web/20230317180332/https://www.thehindu.com/news/national/other-states/ahead-of-assembly-polls-gehlot-announces-formation-of-19-new-districts-in-rajasthan/article66632231.ece|archive-date=17 March 2023|url-status=live}}</ref> पूर्वी ते राज्यातील [[बारमेर जिल्हा|बारमेर जिल्ह्यात]] होते.
[[चित्र:Balotra_View_From_Drone.jpg|इवलेसे| २०२१ मध्ये बालोतराचे संपूर्ण दृश्य]]
[[चित्र:Balotra_High_Altitude_View.jpg|इवलेसे| बालोतरामधील बांधकाम सुरू असलेल्या पुलाचे ड्रोनने घेतलेले दृश्य (२०२१).]]
२०११ भारताची [[जनगणना|जनगणनेनूसार]],<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|title=Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|publisher=Census Commission of India|archive-url=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archive-date=16 June 2004|access-date=1 November 2008}}</ref> बालोतरा शहराची लोकसंख्या ७४,४९६ आहे, त्यापैकी ३८,७१५ पुरुष आणि ३५,७८१ स्त्रिया आहेत. ०-६ वयोगटातील मुलांची लोकसंख्या १०,९८४ आहे, जी एकूण लोकसंख्येच्या १४.७४% आहे.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|refs=बालोतरा नगरपरिषद:बालोतरा के विकास पर अगले वित्तीय वर्ष में खर्च होंगे 160 करोड़}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
[[वर्ग:बालोतरा जिल्हा]]
p5hstsfocpr3z4cddec7e487u0x16n8
उदयदित्य
0
382775
2702493
2702422
2026-08-14T15:11:40Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702493
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट उदयदित्य
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १०७०]] - [[इ.स. १०९३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०७०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = श्रीमद उदयदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला जयसिंह]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[लक्ष्मदेव]]<br>[[नरवर्मन]]
| वडील = [[सिंधुराज]]
| आई = अज्ञात
| पत्नी = अनामिक चालुक्य राजकुमारी<br> इतर…
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[लक्ष्मदेव]]<br>[[नरवर्मन]]<br>जगदेव<br>श्यामलादेवी
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''उदयादित्य''' (राज्यकाळ अंदाजे १०७०–१०९३) हा मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशाचा [[परमार]] शासक होता, जो [[पहिला जयसिंह]] याच्यानंतर गादीवर आला. तो कलचुरी राजा लक्ष्मीकर्णाला हाकलून लावण्यासाठी ओळखला जातो. त्याच्यानंतर त्याचा मुलगा, [[लक्ष्मदेव]] किंवा [[नरवर्मन]] गादीवर आला.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
r88utcwr53e1wc3weguzh6re87rzhvy
ब्यावर जिल्हा
0
382776
2702490
2702373
2026-08-14T15:07:34Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702490
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''ब्यावर जिल्हा''' हा उत्तर भारतातील [[राजस्थान]] राज्यातील एक [[राजस्थानमधील जिल्हे|जिल्हा]] आहे, ज्याचे जिल्हा मुख्यालय [[ब्यावर|ब्यावर शहर]] आहे. ब्यावर जिल्ह्याची स्थापना ७ ऑगस्ट २०२३ रोजी झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://beawar.rajasthan.gov.in/home/dptHome|title=पोर्टल, राजस्थान सरकार|website=beawar.rajasthan.gov.in|access-date=2025-10-06}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://beawar.rajasthan.gov.in/pages/sm/contact-directory/357336/1275/30261|title=पोर्टल, राजस्थान सरकार|website=beawar.rajasthan.gov.in|access-date=2025-10-06}}</ref> ते [[राजस्थानमधील जिल्हे|अजमेर विभागाच्या]] अखत्यारीत आहे.
ब्यावर जिल्हा ६ [[तालुका|तहसीलमध्ये]] विभागलेला आहे : <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://beawar.rajasthan.gov.in/sm/jankalyan-category-and-entry-type/357376/1275/48/76|title=पोर्टल, राजस्थान सरकार|website=beawar.rajasthan.gov.in|access-date=2025-10-06}}</ref>
* ब्यावर - ही मुख्य तहसील तसेच जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
* जैतारन
* रायपूर
* विजयनगर
* बॅडनॉर
* तोडगड
व्यावरचे शेजारी जिल्हे आहेत [[अजमेर जिल्हा|अजमेर]], [[भिलवाडा जिल्हा|भिलवाडा]], [[राजसामंद जिल्हा|राजसामंद]], [[पाली जिल्हा|पाली]], [[जोधपूर जिल्हा|जोधपूर]], आणि [[नागौर जिल्हा|नागौर]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२३ मधील निर्मिती]]
[[वर्ग:ब्यावर जिल्हा|*]]
j2h4bg72c16ythed25otd26avh5rrk4
लक्ष्मदेव
0
382785
2702495
2702421
2026-08-14T15:12:45Z
अभय नातू
206
वर्ग
2702495
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट लक्ष्मदेव
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०८०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = लक्ष्मदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[उदयदित्य]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[नरवर्मन]]
| वडील = [[उदयदित्य]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''लक्ष्मदेव''' हे मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशातील [[परमार]] घराण्याचे सदस्य होते. एका अंदाजानुसार, ते त्यांचे वडील [[उदयदित्य]] यांच्यानंतर परमार सिंहासनावर आरूढ झाले आणि त्यांनी इ.स. १०८० च्या दशकात राज्य केले. दुसऱ्या सिद्धांतानुसार, लक्ष्मदेव कधीही राजा झाले नाहीत आणि उदयदित्यानंतर लक्ष्मदेवांचे भाऊ [[नरवर्मन]] गादीवर आले.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
rv2xwf5e6x6rbxv3aln108430kvso1u
नरवर्मन
0
382786
2702496
2702426
2026-08-14T15:41:52Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702496
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट नरवर्मन
| पदवी = निर्वाण-नारायण
| चित्र = Naravarman PP.jpg
| चित्र_शीर्षक = [[विदिशा]] येथील बिजामंडलमधील नरवर्मनचा शिलालेख असलेला स्तंभ
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १०९४]] - [[इ.स. ११३३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १०९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = नरवर्म-देव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[उदयदित्य]] कदाचित [[लक्ष्मदेव]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[माळव्याचा यशोवर्मन]]
| वडील = [[उदयदित्य]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[माळव्याचा यशोवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''नरवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे १०९४–११३३), ज्याला नरवर्म-देव म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशावर राज्य केले. त्याच्या कारकिर्दीत अनेक लष्करी पराभवांमुळे परमार सत्तेचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास झाला.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
9k8yqp1tlpe3wb4n3f8ijd0tg8jwo4t
विशेष मागास प्रवर्ग
0
382787
2702501
2702425
2026-08-14T16:52:30Z
अभय नातू
206
साचा
2702501
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
'''विशेष मागास प्रवर्ग''', म्हणजेच '''Special Backward Class किंवा SBC''', हा महाराष्ट्र शासनाने सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या काही समुदायांना स्वतंत्रपणे आरक्षण व शासकीय सवलती उपलब्ध करून देण्यासाठी निर्माण केलेला प्रवर्ग आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.wcem.edu.in/|title=Best College in Nagpur for Quality Education & Careers India|website=WCEM|language=en|access-date=2026-08-14}}</ref>
महाराष्ट्रातील मागासवर्गीय आरक्षणाची रचना इतर अनेक राज्यांच्या तुलनेत वेगळी आहे. येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग असे विविध उपप्रवर्ग आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://credence.in/|title=Software Testing Training Institute - Credence|website=credence.in|access-date=2026-08-14}}</ref>
सध्याच्या महाराष्ट्र शासनाच्या नोंदीनुसार SBC साठी '''2% आरक्षण''' आहे. महाराष्ट्राच्या मागासवर्गीय आरक्षणाच्या रोस्टरमध्ये SBC स्वतंत्रपणे दाखविला जातो. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.britannica.com/place/India/Caste|title=India - Caste System, Social Hierarchy, Diversity {{!}} Britannica|date=2026-08-14|website=www.britannica.com|language=en|access-date=2026-08-14}}</ref>
----
= 2. SBC ची ऐतिहासिक पार्श्वभूमी =
SBC ची निर्मिती अचानक झालेली घटना नव्हती. महाराष्ट्रात मागासवर्गीयांना शैक्षणिक आणि सरकारी नोकरीतील प्रतिनिधित्व देण्याची प्रक्रिया स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू होती.
=== 1928 चे ऐतिहासिक महत्त्व ===
महाराष्ट्रातील सामाजिक कल्याणाच्या संस्थात्मक वाटचालीत '''5 नोव्हेंबर 1928 रोजी स्थापन झालेल्या समितीचा''' महत्त्वाचा संदर्भ मिळतो. या समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते आणि समितीने 1930 मध्ये सरकारला अहवाल दिला.
मात्र हे स्पष्ट करणे आवश्यक आहे की '''या समितीने आजच्या SBC प्रवर्गाची निर्मिती केली असे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक नाही.''' त्या काळातील काम व्यापक सामाजिक आणि मागासवर्गीय प्रश्नांशी संबंधित होते.
=== 1960 च्या दशकातील आरक्षण व्यवस्था ===
महाराष्ट्र शासनाच्या 1965 च्या नोंदींमध्ये मागासवर्गीयांसाठी आरक्षणाची रचना स्पष्टपणे दिसते. त्यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त व भटक्या जमाती आणि इतर मागास समुदाय अशा विविध गटांची रचना करण्यात आली होती. त्या काळात SC साठी 13%, ST साठी 7%, विमुक्त व भटक्या जमातींसाठी 4% आणि इतर मागास समुदायांसाठी 10% आरक्षण होते.
यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. '''महाराष्ट्रात सामाजिक मागासलेपणाच्या विविध स्तरांनुसार वेगवेगळे उपप्रवर्ग करण्याची परंपरा SBC निर्माण होण्यापूर्वीपासूनच होती.'''<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=chrome-extension://kdpelmjpfafjppnhbloffcjpeomlnpah/https://dmvn.ac.in/dmvndata/uploads/2.2-GR-for-Reserved-Category-67623e091c1c8.pdf?utm_source=chatgpt.com|title=MH Castes|url-status=live}}</ref>
----
= 3. SBC ची प्रत्यक्ष निर्मिती कशी झाली? =
SBC च्या इतिहासातील निर्णायक काळ '''1994 ते 1995''' हा आहे.
1994 मध्ये काही समुदायांनी त्यांना सरकारी सेवांमध्ये आणि इतर क्षेत्रात विशेष सवलती देण्याची मागणी केली. उपलब्ध न्यायालयीन नोंदींनुसार गोवारी, माना, हलबा कोष्टी, मच्छिमार कोळी, सोनकोळी आणि मुन्नुरवार यांसारख्या समुदायांशी संबंधित मागण्या त्या काळात पुढे आल्या. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=chrome-extension://kdpelmjpfafjppnhbloffcjpeomlnpah/https://englishactiveteacher.com/wp-content/uploads/2025/04/Backword-Caste-list-in-English-1.pdf?utm_source=chatgpt.com|title=MH Castes|url-status=live}}</ref>
'''8 डिसेंबर 1994 रोजी महाराष्ट्र शासनाने Special Backward Category साठी 2% आरक्षणाचा निर्णय घेतला.''' नंतर 1995 च्या प्रक्रियेत SBC ही स्वतंत्र श्रेणी म्हणून अधिक स्पष्ट झाली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=chrome-extension://kdpelmjpfafjppnhbloffcjpeomlnpah/https://englishactiveteacher.com/wp-content/uploads/2025/04/Backword-Caste-list-in-English-1.pdf?utm_source=chatgpt.com|title=इतर मागास बहुजन|last=Shasan|first=maharashtra|date=13/05/2025|url-status=live}}</ref>
= 4. SBC मध्ये कोणत्या जातींचा समावेश आहे? =
ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे कारण इंटरनेटवर SBC ची अनेक जुन्या किंवा अपूर्ण याद्या उपलब्ध आहेत.
'''महाराष्ट्र शासनाच्या 9 जानेवारी 2025 च्या परिपत्रकावर आधारित वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या अधिकृत सूचीमध्ये SBC साठी खालील नोंद आहे.'''
=== SBC प्रवर्ग, 2% ===
=== 1. गोवारी, गवारी ===
गोवारी किंवा गवारी.
=== 2. क्रमांक 2 ===
'''वगळलेला आहे.'''
पूर्वी या क्रमांकावर '''माना''' समुदायाचा संदर्भ होता. त्यामुळे जुन्या याद्यांमध्ये माना SBC मध्ये दिसू शकतो. मात्र सध्याच्या सूचीचा अभ्यास करताना तो समाविष्ट आहे असे समजणे योग्य नाही.
=== 3. कोष्टी व संबंधित जाती ===
या गटात पुढील नावे आहेत:
* कोष्टी
* हडगर
* हलबा कोष्टी
* साळी
* स्वकुळ साळी
* लाडकोष्टी
* गढेवाल कोष्टी
* देशकर
* पद्म शाली
* सालेवार
* चेनेवार
* चनेवार
* चेन्नेवार
* देवांग
* काची बंधे
* पटवीस
* सतसाले
* साडे
* जैनकोष्टी
* लिंगायत कोष्टी
* लिंगायत देवांग
* लिंगायत साळी
ही यादी शासनाच्या वर्तमान SBC सूचीमध्ये दिलेली आहे.
=== 4. कोळी व संबंधित जाती ===
या गटात:
* कोळी
* तत्सम जाती
* मच्छिमार कोळी
* अहीर कोळी
* खानदेशी कोळी
* पानकोळी
* ख्रिश्चन कोळी
* चुंबळे कोळी
* पानभरे कोळी
* कोळी सूर्यवंशी
* मांगेला
* सोनकोळी
* वैती
* खारवा
* खारवी
* अनुसूचित जमातीमध्ये नसलेले कोळी
* माच्छी
* मिटना
* माच्छी-मिटना
यांचा समावेश आहे.
=== 5. मुन्नेरवार / मुन्नुरवार ===
या गटात:
* मुन्नेरवार
* मुन्नुरवार
* मुन्नुर
* तेलगू मुन्नुर
* मुन्नुरवार तेलगू
* तेलगू कापेवार
* मुन्नरवाड
* तेलगू फुलमाळी
यांचा समावेश आहे. काही जुन्या याद्यांमध्ये मुन्नुरकापू आणि कापेवार यांच्याबाबत वगळल्याची नोंद आहे. त्यामुळे प्रमाणपत्र किंवा आरक्षणासाठी '''सध्याची शासन यादीच अंतिम मानावी.'''
=== 6. गाबीत ===
'''गाबीत''' हा स्वतंत्र SBC गट आहे.
=== 7. मुस्लिम धर्मीय भंगी / मेहतर / लालबेग / हलालखोर / खाकरोब ===
या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या मुस्लिम समुदायांचा समावेश SBC यादीत आहे.
----
= 5. एका महत्त्वाच्या गैरसमजाबद्दल =
SBC म्हणजे "सर्व मागास जातींचा प्रवर्ग" असे नाही.
महाराष्ट्रात:
'''OBC ≠ SBC ≠ VJ-A ≠ NT-B ≠ NT-C ≠ NT-D'''
हे स्वतंत्र प्रशासकीय प्रवर्ग आहेत.
उदाहरणार्थ:
* धनगर हा NT-C मध्ये आहे.
* वंजारी हा NT-D मध्ये आहे.
* बंजारा हा VJ-A मध्ये आहे.
* SBC मध्ये गोवारी, कोष्टी, कोळी, मुन्नुरवार, गाबीत आणि विशिष्ट मुस्लिम भंगी समुदाय आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या वर्तमान यादीत हे स्वतंत्रपणे दाखविले आहे.
----
= 6. SBC ला किती आरक्षण आहे? =
'''SBC साठी महाराष्ट्रात 2% आरक्षण आहे.''' '''SBC च्या 2% आरक्षणाला OBC च्या 19% मध्ये मिसळून पाहणे चुकीचे आहे.'''
'''महाराष्ट्राच्या राज्य आरक्षण व्यवस्थेत SBC स्वतंत्र 2% प्रवर्ग म्हणून दाखविला जातो.'''
= 7. SBC मधील विविध समुदायांची पारंपरिक कामे =
येथे "पारंपरिक काम" म्हणजे ऐतिहासिकदृष्ट्या त्या समुदायाशी संबंधित व्यवसाय. आज त्या समुदायातील प्रत्येक व्यक्ती तोच व्यवसाय करते असे समजणे चुकीचे आहे.
== गोवारी ==
गोवारी समाजाचा ऐतिहासिक संबंध:
* गुरेढोरे पालन
* पशुपालन
* दुग्धव्यवसाय
* ग्रामीण अर्थव्यवस्था
* शेतीशी संबंधित कामे
यांच्याशी राहिला आहे.
गोवारी समाजाला पशुपालक किंवा cattle-herding community म्हणून ऐतिहासिक संदर्भ आढळतात.
=== गोवारी समाजाचा ऐतिहासिक संघर्ष ===
23 नोव्हेंबर 1994 रोजी नागपूर येथे गोवारी समाजाच्या आंदोलनादरम्यान झालेली चेंगराचेंगरी ही महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासातील अत्यंत दुःखद घटना आहे. या दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ नागपूरमध्ये गोवारी शहीद स्मारक उभारण्यात आले आहे.
----
= 8. कोष्टी आणि साळी समुदाय =
कोष्टी, साळी आणि संबंधित समुदायांचा ऐतिहासिक संबंध मुख्यतः '''हातमाग आणि वस्त्रोद्योगाशी''' आहे.
त्यांची पारंपरिक कामे:
* कापड विणणे
* रेशीम व सुती कापड तयार करणे
* साड्या तयार करणे
* वस्त्रनिर्मिती
* हातमाग उद्योग
* सूत प्रक्रिया
ब्रिटिशकालीन महाराष्ट्र आणि मध्य भारताच्या Gazetteer नोंदींमध्ये कोष्टी समुदायाचा उल्लेख उत्कृष्ट सूती आणि रेशमी कापड विणणाऱ्या कारागीर समुदायाच्या रूपात आढळतो.
आज या समुदायातील लोक शिक्षण, व्यवसाय, उद्योग, प्रशासन, राजकारण, तंत्रज्ञान आणि इतर अनेक क्षेत्रांत कार्यरत आहेत.
----
= 9. कोळी समुदाय =
SBC मधील कोळी गटाची पारंपरिक अर्थव्यवस्था विशेषतः:
* मासेमारी
* समुद्राशी संबंधित व्यवसाय
* नदी आणि जलस्रोतांशी संबंधित मासेमारी
* शेती
* खलाशी किंवा समुद्री वाहतूक
* किनारी व्यापार
यांच्याशी जोडलेली आहे.
मात्र '''"कोळी" हे नाव भारतातील अनेक भिन्न समुदायांसाठी वापरले जाते आणि सर्व कोळी समुदाय SBC मध्ये येतात असे नाही.'''
महाराष्ट्राच्या SBC यादीत विशेषतः अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट नसलेल्या संबंधित कोळी गटांचा उल्लेख आहे.
----
= 10. मुन्नुरवार समुदाय =
मुन्नुरवार, मुन्नेरवार आणि संबंधित गटांचा इतिहास प्रामुख्याने:
* शेती
* ग्रामीण व्यवसाय
* पशुपालन
* स्थानिक व्यापार
* कृषी मजुरी
* ग्रामीण अर्थव्यवस्था
यांच्याशी जोडलेला आहे.
या समुदायाचे विविध प्रादेशिक आणि भाषिक पर्याय शासनाच्या यादीत स्वतंत्रपणे नोंदविलेले आहेत.
----
= 11. गाबीत समाज =
गाबीत समाजाचा संबंध प्रामुख्याने '''कोकणातील समुद्री जीवनाशी''' आहे.
पारंपरिक व्यवसाय:
* मासेमारी
* समुद्री वाहतूक
* खलाशी व्यवसाय
* नौकानयन
* समुद्राशी संबंधित व्यापार
गाबीत समाज महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या किनारी भागांमध्ये आढळतो. त्यांचा पारंपरिक व्यवसाय समुद्र आणि मासेमारीशी संबंधित असल्याचे ऐतिहासिक समाजशास्त्रीय संदर्भ सांगतात.
----
= 12. मुस्लिम भंगी, मेहतर, लालबेग, हलालखोर, खाकरोब =
या समुदायांचा ऐतिहासिक संबंध प्रामुख्याने:
* स्वच्छता सेवा
* सफाई काम
* सार्वजनिक स्वच्छता
* कचरा व्यवस्थापन
* नगरपालिका स्वच्छता सेवा
यांच्याशी राहिला आहे.
ही कामे ऐतिहासिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या कमी प्रतिष्ठेची मानली गेली आणि त्यामुळे या समुदायांना सामाजिक भेदभावाचा सामना करावा लागला. SBC मध्ये त्यांचा समावेश हा सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाच्या प्रश्नाशी संबंधित आहे. महाराष्ट्राच्या वर्तमान यादीत हे समुदाय स्पष्टपणे नमूद आहेत.
आज मात्र या समुदायातील व्यक्ती शिक्षण, प्रशासन, व्यवसाय आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये पुढे जात आहेत.
= 13. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि SBC =
'''SBC सारख्या सामाजिक न्यायाच्या व्यवस्थेची वैचारिक आणि घटनात्मक पायाभरणी करण्यात बाबासाहेबांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.'''
डॉ. आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सामाजिक समानता, समान संधी आणि भेदभावविरोधी संरक्षणाला घटनात्मक आधार दिला.
त्यांच्या विचाराचा केंद्रबिंदू असा होता की केवळ कायदेशीर समानता पुरेशी नसते. इतिहासामुळे मागे राहिलेल्या समूहांना प्रत्यक्ष समान संधी मिळण्यासाठी विशेष उपाय आवश्यक असतात.
----
== 15.2 कलम 15 ==
भारतीय संविधानातील कलम 15 भेदभावास प्रतिबंध करते आणि सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांच्या प्रगतीसाठी विशेष तरतुदींना घटनात्मक आधार मिळतो.
यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात मागास समुदायांसाठी विशेष उपाययोजनांचा मार्ग तयार झाला.
----
== 15.3 कलम 16 ==
सरकारी नोकरीमध्ये समान संधी देताना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी विशेष तरतुदी करण्याचा घटनात्मक आधार कलम 16 मध्ये आहे.
महाराष्ट्रातील SBC आरक्षणाची संकल्पना याच व्यापक घटनात्मक सामाजिक न्यायाच्या चौकटीशी संबंधित आहे.
----
== 15.4 कलम 340 ==
कलम 340 हे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांच्या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी आयोग नेमण्याची तरतूद करते.
नंतर काका कालेलकर आयोग आणि मंडल आयोग यांसारख्या प्रक्रियांना या घटनात्मक चौकटीत आधार मिळाला.
त्यामुळे SBC कडे पाहताना बाबासाहेबांचे योगदान '''थेट SBC निर्माण करणारे योगदान नसून सामाजिक न्यायाची घटनात्मक पायाभरणी करणारे योगदान''' म्हणून पाहणे अधिक अचूक आहे.
----
= 16. 1928 ते 1930 =
महाराष्ट्रातील सामाजिक कल्याणाच्या संस्थात्मक इतिहासात 1928 मध्ये स्थापन झालेल्या समितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सदस्य होते.
समितीने सामाजिकदृष्ट्या वंचित समूहांच्या स्थितीचा अभ्यास करून 1930 मध्ये अहवाल सादर केला.
यातून बाबासाहेबांचा सामाजिक मागासलेपणाचा प्रश्न केवळ राजकीय नव्हे तर '''शिक्षण, रोजगार, प्रतिनिधित्व आणि सामाजिक प्रतिष्ठा''' या सर्व बाबींशी जोडलेला होता हे दिसून येते.
'''बाबासाहेबांचे विचार → सामाजिक समानता → शिक्षण व रोजगारातील समान संधी → मागास वर्गांसाठी विशेष तरतुदी → घटनात्मक संरक्षण → राज्यस्तरीय मागासवर्गीय धोरणे → महाराष्ट्रातील विविध उपप्रवर्ग → SBC'''
= 17. SBC मधील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वे =
येथे आणखी एक सावधगिरी आवश्यक आहे.
'''SBC ही 1990 च्या दशकातील महाराष्ट्राची प्रशासकीय श्रेणी असल्यामुळे इतिहासातील व्यक्तींना त्यांच्या आजच्या SBC वर्गीकरणात सरळ बसवणे नेहमी शक्य नाही.'''
विशेषतः "कोळी" सारख्या व्यापक समुदायाच्या बाबतीत अनेक उपसमुदाय वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या प्रवर्गांत आहेत.
म्हणून खालील व्यक्तींचा उल्लेख त्यांच्या व्यापक समुदायाच्या संदर्भात करणे योग्य आहे, "या सर्वांना महाराष्ट्रातील सध्याच्या SBC प्रमाणपत्राच्या अर्थाने SBC" असे म्हणणे योग्य नाही.
== कान्होजी आंग्रे ==
कान्होजी आंग्रे यांचा संबंध कोळी समुदायाशी जोडला जातो. ते मराठा आरमारातील अत्यंत प्रभावशाली नौदलप्रमुख होते.
त्यांच्या नेतृत्वामुळे मराठा आरमाराने पश्चिम किनाऱ्यावर आपली मजबूत समुद्री उपस्थिती निर्माण केली.
त्यांचे महत्त्व:
* मराठा आरमाराची उभारणी
* समुद्री संरक्षण
* परकीय नौदलांना आव्हान
* पश्चिम किनाऱ्यावरील राजकीय प्रभाव
काही ऐतिहासिक संदर्भांमध्ये कोळी समुदायातील उल्लेखनीय व्यक्ती म्हणून त्यांचा उल्लेख आढळतो.
----
== तानाजी मालुसरे ==
तानाजी मालुसरे यांचा संबंध कोळी समुदायाशी जोडला जातो. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमी सरदार म्हणून प्रसिद्ध आहेत.
त्यांचे सर्वात प्रसिद्ध योगदान म्हणजे '''कोंढाणा किल्ल्याच्या लढाईतील शौर्य'''.
मात्र येथेही स्पष्ट करणे गरजेचे आहे की व्यापक "कोळी" ओळख आणि सध्याच्या महाराष्ट्रातील SBC मधील विशिष्ट कोळी उपगट एकच आहेत असे समजणे अचूक नाही.
----
== अनंत तारे ==
अनंत तारे हे महाराष्ट्रातील कोळी समाजाशी संबंधित राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात.
त्यांनी:
* ठाणे महानगरपालिकेत नेतृत्व केले
* ठाण्याचे महापौर म्हणून काम केले
* महाराष्ट्र विधानपरिषदेत प्रतिनिधित्व केले
* कोळी समाजाच्या प्रश्नांना सार्वजनिक व्यासपीठावर स्थान दिले
त्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील आधुनिक कोळी राजकीय नेतृत्वाच्या संदर्भात करता येतो.
----
== कांती कोळी ==
कांती कोळी हे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कोळी व्यक्तिमत्त्व होते.
ते:
* महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते
* ठाणे महानगरपालिकेच्या राजकारणात सक्रिय होते
* कोळी समाजाच्या प्रश्नांवर कार्यरत होते
* कोळी समाजाच्या महाराष्ट्रातील संघटनात्मक नेतृत्वाशी संबंधित होते
----
= 18. कोष्टी समाजाचे ऐतिहासिक योगदान =
कोष्टी समाजाचे योगदान राजकीय व्यक्तिमत्त्वांपेक्षा '''महाराष्ट्राच्या वस्त्रोद्योग आणि हातमाग संस्कृतीत''' मोठ्या प्रमाणावर दिसते.
ऐतिहासिक नोंदींमध्ये कोष्टी समुदाय:
* उत्कृष्ट कापड विणणारे
* सुती व रेशमी वस्त्रनिर्माते
* हातमाग कारागीर
* ग्रामीण वस्त्रोद्योगाचे आधारस्तंभ
म्हणून वर्णन केले आहेत.
म्हणजेच एखाद्या समुदायाचे ऐतिहासिक योगदान केवळ राजकारणातील प्रसिद्ध व्यक्तींच्या संख्येने मोजता येत नाही. '''उद्योग, हस्तकला, कृषी, समुद्री अर्थव्यवस्था आणि ग्रामीण उत्पादन व्यवस्थेत त्यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे.'''
----
= 19. गोवारी समाजाचे ऐतिहासिक योगदान =
गोवारी समाजाचे पारंपरिक योगदान:
'''पशुपालन + ग्रामीण अर्थव्यवस्था + कृषीपूरक व्यवसाय'''
या क्षेत्रांत राहिले आहे.
गोवारी समाजाच्या सामाजिक इतिहासात 1994 च्या नागपूर आंदोलनाला विशेष स्थान आहे. त्या आंदोलनातील जीवितहानीने महाराष्ट्राच्या मागासवर्गीय राजकारणावर दीर्घकालीन परिणाम केला.
----
= 20. गाबीत समाजाचे योगदान =
गाबीत समाजाने कोकणातील:
* समुद्री अर्थव्यवस्था
* मासेमारी
* नौकानयन
* समुद्री व्यापार
* किनारी जीवनपद्धती
यात ऐतिहासिक भूमिका बजावली.
समुद्राशी संबंधित ज्ञान, हवामानाचा अंदाज, नौकानयन आणि मासेमारीचे पारंपरिक कौशल्य हे या समुदायाचे महत्त्वाचे सांस्कृतिक योगदान आहे.
----
= 21. SBC आणि सामाजिक न्याय =
SBC च्या निर्मितीमागील मूलभूत प्रश्न असा होता:
'''एखाद्या समुदायाची लोकसंख्या कमी असली तरी त्याचे सामाजिक, शैक्षणिक किंवा प्रशासकीय प्रतिनिधित्व कमी असेल तर त्याला समान संधी मिळण्यासाठी स्वतंत्र उपाय आवश्यक आहेत का?'''
महाराष्ट्राने SBC निर्मितीद्वारे काही समुदायांना स्वतंत्र 2% आरक्षण दिले.
मात्र 2016 मधील न्यायालयीन प्रक्रियेत SBC च्या निर्मितीसाठी उपलब्ध आकडेवारीच्या पर्याप्ततेवर प्रश्न उपस्थित झाले होते. न्यायालयीन नोंदींमध्ये त्या काळातील SBC निर्णय प्रक्रियेतील डेटा आणि प्रतिनिधित्वासंबंधी प्रश्नांचा उल्लेख आहे.
यामुळे SBC चा इतिहास केवळ आरक्षण मिळाल्याचा इतिहास नाही. तो '''डेटा, प्रतिनिधित्व, सामाजिक मागासलेपणा आणि आरक्षणाच्या घटनात्मक मर्यादा''' यांच्याशी जोडलेला विषय आहे.
----
= 22. 50% आरक्षणाच्या मर्यादेचा प्रश्न =
महाराष्ट्रात SBC आल्यावर एकूण आरक्षण 52% पर्यंत पोहोचले.
ही बाब महत्त्वाची आहे कारण सर्वोच्च न्यायालयाच्या '''Indra Sawhney''' प्रकरणाशी संबंधित 50% मर्यादेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची आरक्षण रचना अनेकदा न्यायालयीन तपासणीचा विषय ठरली.
महाराष्ट्राच्या आरक्षण व्यवस्थेत विविध मागासवर्गीय प्रवर्गांचे स्वतंत्र वर्गीकरण आधीपासूनच होते, आणि SBC मुळे त्या रचनेत आणखी एक 2% घटक जोडला गेला. न्यायालयीन नोंदींमध्ये या संरचनेचे तपशील उपलब्ध आहेत.
----
= 23. SBC आणि शिक्षण =
SBC प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील लागू नियमांनुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या विविध शैक्षणिक योजना, सवलती किंवा आरक्षणाचा लाभ मिळू शकतो.
यामध्ये परिस्थितीनुसार:
* व्यावसायिक शिक्षणातील आरक्षण
* उच्च शिक्षण
* शिष्यवृत्ती
* वसतिगृह
* शुल्क सवलती
* प्रशिक्षण
* कौशल्य विकास
यांसारख्या योजनांचा समावेश होऊ शकतो.
मात्र '''प्रत्येक योजना SBC ला लागू आहे असे गृहीत धरू नये.''' संबंधित वर्षाचा शासन निर्णय आणि त्या योजनेची पात्रता तपासणे आवश्यक आहे.
----
= 24. SBC आणि सरकारी नोकरी =
सरकारी सरळसेवा भरतीमध्ये SBC साठी '''2% आरक्षण''' आहे. महाराष्ट्रातील मागासवर्गीय रोस्टरमध्ये SBC स्वतंत्र प्रवर्ग म्हणून दाखविला जातो.
उदाहरणार्थ एखाद्या भरतीमध्ये 100 पदांचे रोस्टर लागू असल्यास 2% म्हणजे साधारण दोन पदांचे आरक्षण असू शकते. परंतु प्रत्यक्ष पदांची संख्या, रोस्टर बिंदू, विभाग, समांतर आरक्षण आणि भरतीच्या नियमांनुसार गणना बदलू शकते.
----
= 25. SBC प्रमाणपत्राबाबत महत्त्वाची बाब =
SBC असल्याचा दावा करण्यासाठी केवळ आडनाव किंवा सामाजिक ओळख पुरेशी नसते.
सामान्यतः आवश्यक असू शकते:
# जात प्रमाणपत्र
# जात पडताळणी प्रमाणपत्र
# संबंधित जुन्या शासकीय नोंदी
# शाळेच्या दाखल्यातील जात नोंद
# वडील किंवा आजोबांच्या जुन्या नोंदी
# महसूल किंवा इतर अधिकृत कागदपत्रे
जात प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी महाराष्ट्रातील '''Caste Certificate Validity''' यंत्रणा आणि CCVIS प्रणाली कार्यरत आहे.
----
= 26. SBC आणि केंद्र सरकारचे OBC आरक्षण =
ही गोष्ट विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि नोकरीच्या उमेदवारांनी लक्षात ठेवावी.
'''महाराष्ट्र राज्याचा SBC प्रमाणपत्रधारक असणे आणि केंद्र सरकारच्या OBC-NCL यादीत असणे हे आपोआप समान नाही.'''
केंद्र सरकारच्या:
* UPSC
* SSC
* केंद्रीय विद्यापीठे
* IIT
* केंद्रीय सरकारी नोकऱ्या
इत्यादींसाठी केंद्राची स्वतंत्र OBC यादी आणि नियम लागू होतात.
म्हणून एखाद्या व्यक्तीला महाराष्ट्रात SBC लाभ मिळत असला तरी केंद्राच्या भरतीसाठी त्याची जात '''Central OBC List''' मध्ये आहे का हे स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.
----
= 27. SBC आणि "मागास" या शब्दाचा अर्थ =
"मागास" हा शब्द व्यक्तीच्या क्षमतेचा किंवा बुद्धिमत्तेचा निर्देश करत नाही.
तो मुख्यतः ऐतिहासिक:
* सामाजिक वंचितता
* शैक्षणिक मागासलेपणा
* आर्थिक अडचणी
* रोजगारातील अपुरे प्रतिनिधित्व
* सामाजिक प्रतिष्ठेतील असमानता
* संधींच्या असमान उपलब्धते
यांसारख्या घटकांशी संबंधित आहे.
म्हणून SBC मधील एखादी व्यक्ती आज डॉक्टर, इंजिनिअर, IAS अधिकारी, उद्योजक, प्राध्यापक, वैज्ञानिक किंवा उद्योगपती असू शकते.
आरक्षणाचा उद्देश व्यक्तीला कायम "मागास" ठेवणे नसून '''समान संधी उपलब्ध करून देणे''' हा सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा विचार आहे.
----
= 28. SBC च्या संदर्भात डॉ. आंबेडकरांचा सर्वात महत्त्वाचा संदेश =
डॉ. आंबेडकरांच्या विचाराचा सार SBC च्या संदर्भात असा मांडता येतो:<blockquote>'''शिक्षण, प्रतिनिधित्व आणि समान संधीशिवाय सामाजिक समानता पूर्ण होऊ शकत नाही.'''</blockquote>त्यामुळे SBC चा अभ्यास करताना केवळ "2% आरक्षण" एवढेच पाहणे अपुरे आहे.
त्यामागे मोठी ऐतिहासिक प्रक्रिया आहे:
'''जातीय विषमता → सामाजिक मागासलेपणा → शिक्षणातील मागासलेपणा → रोजगारातील कमी प्रतिनिधित्व → सामाजिक न्यायाची मागणी → मागासवर्गीय धोरणे → विविध उपप्रवर्ग → SBC'''
----
= 29. आजच्या काळातील SBC समोरील प्रमुख प्रश्न =
आज SBC संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न पुढे येतात:
=== 1. अचूक लोकसंख्या ===
SBC मधील प्रत्येक समुदायाची अद्ययावत आणि अधिकृत लोकसंख्या किती आहे?
=== 2. प्रतिनिधित्व ===
सरकारी नोकरी, शिक्षण आणि प्रशासनात SBC समुदायांचे प्रत्यक्ष प्रतिनिधित्व किती आहे?
=== 3. आरक्षणाचा परिणाम ===
2% आरक्षणामुळे या समुदायांच्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या स्थितीत किती सुधारणा झाली?
=== 4. अंतर्गत असमानता ===
SBC मधील सर्व समुदायांना समान प्रमाणात लाभ मिळत आहेत का?
=== 5. केंद्र आणि राज्य यादी ===
राज्य SBC आणि केंद्र OBC यादीतील फरकामुळे विद्यार्थ्यांना व उमेदवारांना अडचणी येतात का?
=== 6. जातनिहाय जनगणना ===
अचूक आकडेवारी उपलब्ध झाल्यानंतर आरक्षण धोरणात बदल आवश्यक आहेत का?
आगामी जातनिहाय जनगणनेमुळे यातील अनेक प्रश्नांवर भविष्यात अधिक विश्वसनीय डेटा मिळू शकतो.
pp6br3g7irz35a6pnk56piyqxo959jl
माळव्याचा यशोवर्मन
0
382788
2702502
2702428
2026-08-14T16:53:24Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702502
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट यशोवर्मन
| पदवी = महाराजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११३३]] - [[इ.स. ११४२]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११३३]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = यशोवर्मा-देव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[नरवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला जयवर्मन]]
| वडील = [[नरवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = पहिला जयवर्मन<br>लक्ष्मीवर्मन
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''यशोवर्मन''' (राज्यकाळ ११३३–११४२) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशावर राज्य केले. चालुक्य राजा जयसिंह सिद्धराजाने त्याचा पराभव करून त्याला तुरुंगात टाकले आणि असे दिसते की ११३३ नंतर त्याने चालुक्यांच्या मांडलिक म्हणून राज्य केले.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
8u2qtjlu16l5frjol6x3iytef5mmaan
विमुक्त जाती
0
382789
2702503
2702429
2026-08-14T16:53:48Z
अभय नातू
206
साचा
2702503
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
ब्रिटिश काळात ज्या काही समुदायांना त्यांच्या जन्मजात ओळखीच्या आधारावर “गुन्हेगार जमाती” म्हणून सरकारी नोंदीत टाकण्यात आले, त्यांच्या संदर्भात स्वातंत्र्यानंतर “विमुक्त” किंवा “Denotified” हा शब्द प्रचलित झाला. या समुदायांना गुन्हेगार म्हणून पाहणे ही त्यांची नैसर्गिक किंवा जन्मजात ओळख नव्हती, तर वसाहतवादी शासनाने केलेल्या कायदेशीर वर्गीकरणाचा परिणाम होता. आज महाराष्ट्रात विमुक्त जाती आणि भटक्या जमाती यांना प्रामुख्याने VJNT या व्यापक प्रशासकीय चौकटीत पाहिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या सध्याच्या यादीमध्ये विमुक्त जाती अ म्हणजे VJ-A हा स्वतंत्र प्रवर्ग आहे.
=== ऐतिहासिक पार्श्वभूमी ===
विमुक्त जातींचा इतिहास समजून घेण्यासाठी ब्रिटिश काळातील “Criminal Tribes” या संकल्पनेचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतातील काही समुदाय पारंपरिकरीत्या भटकंती, पशुपालन, शिकार, हस्तकला, दगडकाम, वाहतूक, मनोरंजन, लोककला, लहान व्यापार, औषधी वनस्पती, भविष्यकथन किंवा विविध प्रकारच्या फिरत्या व्यवसायांवर अवलंबून होते. काही समुदाय पूर्वीच्या स्थानिक राज्यव्यवस्था, सैनिकी किंवा सुरक्षा व्यवस्थांशी संबंधित होते. राजकीय उलथापालथ, जमिनीवरील नियंत्रणातील बदल, पारंपरिक उपजीविकेचे साधन नष्ट होणे आणि ब्रिटिशांच्या स्थिर वसाहतीवर आधारित प्रशासनाशी त्यांचा विसंवाद यामुळे अनेक समुदाय आर्थिकदृष्ट्या अस्थिर झाले.
ब्रिटिश सत्तेने या समुदायांच्या भटक्या किंवा अस्थिर जीवनपद्धतीकडे संशयाने पाहिले. १८७१ मध्ये Criminal Tribes Act लागू करण्यात आला. या कायद्यामुळे काही समुदायांना त्यांच्या वैयक्तिक कृत्यांच्या आधारे नव्हे, तर त्यांच्या जात किंवा समुदायाच्या ओळखीच्या आधारावर “गुन्हेगार जमात” म्हणून नोंदवता येऊ लागले. त्यांच्या हालचालींवर पोलिस नियंत्रण ठेवत असत, नोंदणी केली जात असे आणि अनेकांना विशिष्ट ठिकाणी राहण्यास भाग पाडले जात असे. पुढे १९२४ मध्ये Criminal Tribes Central Act अस्तित्वात आला. ही व्यवस्था आधुनिक भारतीय संविधानातील समानता, व्यक्तिस्वातंत्र्य आणि कायद्यापुढील समान वागणुकीच्या तत्त्वांशी मूलभूतपणे विसंगत होती.
स्वातंत्र्यानंतर ही व्यवस्था बदलण्याची प्रक्रिया सुरू झाली. Criminal Tribes Act अखेर ३१ ऑगस्ट १९५२ रोजी रद्द करण्यात आला आणि या समुदायांना “Denotified Tribes” म्हणजेच “विमुक्त जमाती” असे संबोधले जाऊ लागले. “विमुक्त” या शब्दामागे त्यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक अर्थ आहे. तो केवळ आरक्षणाचा प्रवर्ग नसून ब्रिटिशांच्या जन्माधिष्ठित गुन्हेगारीच्या कलंकातून मुक्त झालेल्या समुदायांच्या इतिहासाचे प्रतीक आहे.
=== महाराष्ट्रातील विमुक्त जातींची सद्य अधिकृत यादी ===
महाराष्ट्र शासनाच्या ९ जानेवारी २०२५ रोजीच्या अद्ययावत यादीप्रमाणे विमुक्त जाती अ म्हणजे VJ-A प्रवर्गात १४ प्रमुख जाती आहेत. त्यामध्ये बेरड, बेस्तर, भामटा, कैकाडी, कंजारभाट, कातबू, बंजारा, पाल पारधी, राज पारधी, राजपूत भामटा, रामोशी, वडार, वाघरी आणि छप्परबंद यांचा समावेश आहे. या प्रमुख जातींसोबत शासनाने अनेक तत्सम जाती, उपनावे आणि पर्यायी नावेदेखील नमूद केली आहेत. उदाहरणार्थ बेरडसोबत नाईकवाडी, तलवार आणि वाल्मिकी; भामटासोबत भामटी, गिरणी वड्डार, कामाटी, पाथरुट, टकारी, उचले आणि घंटीचोर; कैकाडीसोबत धोंतले, कोरवा, माकडवाले किंवा कोंचीकोरवा आणि कोरवी; बंजारासोबत गोर बंजारा, लंबाडा, लंभाणी, लभाण, लमाण आणि इतर नावे जोडली आहेत.
येथे एक महत्त्वाची बाब लक्षात घेणे आवश्यक आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमाती हे समान शब्द नाहीत. महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत VJ-A हा विमुक्त जातींसाठी स्वतंत्र प्रवर्ग आहे, तर NT-B, NT-C आणि NT-D हे भटक्या जमातींचे वेगवेगळे प्रवर्ग आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण “भटके विमुक्त” समाज म्हटल्यास त्यात VJ-A सोबत NT-B, NT-C आणि NT-D समुदायांचाही संदर्भ येतो. महाराष्ट्र शासनाच्या वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या योजनांमध्ये ३१० पेक्षा जास्त जाती आणि जमातींचा व्यापक समावेश आहे.
=== प्रत्येक समुदायाची पारंपरिक उपजीविका आणि सामाजिक भूमिका ===
विमुक्त जातींमधील प्रत्येक समुदायाची स्वतःची स्वतंत्र ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सर्व विमुक्त जाती एकाच व्यवसायाशी जोडणे चुकीचे ठरेल. बेरड आणि रामोशी यांचा इतिहास काही प्रमाणात पारंपरिक सुरक्षा, लष्करी किंवा स्थानिक संरक्षण व्यवस्थेशी जोडला जातो. ब्रिटिश काळातील राजकीय बदलांनंतर अशा समुदायांच्या पारंपरिक भूमिकांवर मोठा परिणाम झाला.
वडार समुदाय पारंपरिकरित्या दगड फोडणे, दगडकाम, विहिरी खोदणे, बांधकाम आणि रस्ते किंवा इतर सार्वजनिक कामांशी संबंधित राहिला. आजही अनेक कुटुंबे बांधकाम आणि मजुरीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. वाघरी समुदायामध्ये पारंपरिक भटक्या व्यापाराच्या विविध पद्धती, छोटा व्यापार आणि ग्रामीण भागातील वस्तूंची देवाणघेवाण यांचा इतिहास आढळतो.
पारधी समुदायाचा पारंपरिक संबंध शिकार, जंगलातील जीवन आणि वनसंपत्तीशी होता. ब्रिटिश कायद्यांनी शिकार आणि जंगलांवरील नियंत्रण कठोर केल्यानंतर त्यांच्या पारंपरिक उपजीविकेवर गंभीर परिणाम झाला. याच कारणामुळे अनेक पारधी कुटुंबांना पुढे मजुरी, शेतीमजुरी, लहान व्यवसाय आणि इतर असंघटित कामांवर अवलंबून राहावे लागले.
कंजारभाट आणि कैकाडी यांसारख्या समुदायांमध्ये भटकंती, हस्तकौशल्य, छोटे व्यवसाय, मनोरंजन किंवा स्थानिक पातळीवरील सेवा यांचे विविध स्वरूप आढळते. बंजारा समुदायाचा इतिहास विशेषतः विस्तृत आहे. पारंपरिक काळात बंजारा लोक धान्य, मीठ आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीशी आणि व्यापाराशी संबंधित होते. भारतातील विविध प्रदेशांमध्ये त्यांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या बोली, वेशभूषा, लोकपरंपरा, संगीत आणि सांस्कृतिक वारशात मोठी विविधता निर्माण झाली आहे.
छप्परबंद समुदायाचे नावच पारंपरिक छप्पर किंवा बांधकामाशी संबंधित कौशल्याची आठवण करून देते. भामटा समूहाच्या विविध उपगटांचा इतिहास भटक्या आणि असंघटित व्यवसायांशी जोडला गेला आहे. यातील अनेक समुदायांनी कालांतराने शेतीमजुरी, बांधकाम, छोटे व्यवसाय, औद्योगिक कामगार, सेवा क्षेत्र आणि शिक्षणाकडे वाटचाल केली आहे.
=== “गुन्हेगार जात” ही संकल्पना का चुकीची आहे ===
विमुक्त जातींच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे “जन्मतः गुन्हेगार” असा लावण्यात आलेला कलंक. एखाद्या व्यक्तीने गुन्हा केला आहे की नाही, याचा निर्णय तिच्या वैयक्तिक कृतीवर होण्याऐवजी तिच्या समुदायाच्या नावावरून घेतला जाणे हे आधुनिक न्यायव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे. १८७१ च्या कायद्याने निर्माण केलेली ही मानसिकता कायदा रद्द झाल्यानंतरही सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर दीर्घकाळ टिकून राहिली.
१९९१ मधील एका महत्त्वाच्या न्यायालयीन प्रकरणातही या समुदायांना ब्रिटिश काळात Criminal Tribes म्हणून वागवले गेल्याचा आणि १९५२ मध्ये कायदा रद्द झाल्यानंतर त्यांना Denotified Tribes किंवा Vimukta Jatis म्हणून ओळखले जाऊ लागल्याचा संदर्भ आढळतो.
यामुळे “विमुक्त” हा शब्द या समुदायांच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. “गुन्हेगार” ही त्यांची सामाजिक ओळख नाही. ती वसाहतवादी प्रशासनाने लादलेली ऐतिहासिक वर्गवारी होती.
=== महाराष्ट्रातील विमुक्त जातींचे आरक्षण ===
महाराष्ट्रात VJ-A म्हणजे विमुक्त जाती अ यांना ३ टक्के आरक्षण आहे. महाराष्ट्र शासनाच्या सध्याच्या आरक्षण संरचनेनुसार अनुसूचित जातींना १३ टक्के, अनुसूचित जमातींना ७ टक्के, VJ-A ला ३ टक्के, NT-B ला २.५ टक्के, NT-C ला ३.५ टक्के, NT-D ला २ टक्के, विमाप्रला २ टक्के आणि OBC ला १९ टक्के आरक्षण आहे.
याचा अर्थ असा की VJ-A साठी स्वतंत्र ३ टक्के आरक्षण आहे, तर महाराष्ट्रातील संपूर्ण VJNT प्रणालीचा विचार केल्यास VJ-A, NT-B, NT-C आणि NT-D यांची मिळून आरक्षणाची टक्केवारी ११ टक्के होते. मात्र VJNT हा एकच समान आरक्षणाचा कोटा नसून त्यातील प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण आहे.
आरक्षणाचा उद्देश केवळ सरकारी नोकरी देणे हा नसून ऐतिहासिक सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक वंचिततेमुळे निर्माण झालेली संधीची दरी कमी करणे हा आहे. विमुक्त समुदायांच्या बाबतीत ही गरज विशेष महत्त्वाची आहे कारण त्यांना ब्रिटिश काळातील कलंक, स्थिर निवासाचा अभाव, कागदपत्रांचा अभाव, शिक्षणातील मागासलेपणा आणि असंघटित रोजगार अशा अनेक समस्या एकाच वेळी भेडसावत आल्या आहेत.
=== विमुक्त जातींची लोकसंख्या किती आहे? ===
विमुक्त जातींची अचूक सध्याची लोकसंख्या सांगताना अत्यंत सावधगिरी आवश्यक आहे. महाराष्ट्रात VJ-A किंवा संपूर्ण DNT समुदायांची स्वतंत्र आणि अद्ययावत जातनिहाय जनगणना उपलब्ध नाही. भारताच्या नियमित जनगणनेत अशा समुदायांची स्वतंत्र, सर्वसमावेशक लोकसंख्या सातत्याने नोंदवली गेलेली नाही. केंद्र सरकारनेही स्पष्ट केले आहे की Nomadic communities ची स्वतंत्र आणि विशिष्ट लोकसंख्या Census मध्ये संकलित केली जात नाही.
ऐतिहासिकदृष्ट्या १९२५ च्या सुमारास भारतातील Criminal Tribes ची संख्या सुमारे ४० लाख असल्याचे मराठी विश्वकोशात नमूद आहे. १९४९ मध्ये या वर्गाची लोकसंख्या सुमारे २२.६८ लाख आणि १२७ सामाजिक गटांचा समावेश असल्याचे नमूद केले आहे. १९५१ मध्ये ही संख्या सुमारे २४.६४ लाख होती. मात्र १९५१ नंतर इतर जातींची स्वतंत्र जनगणना न केल्यामुळे विमुक्त जातींची स्वतंत्र अधिकृत लोकसंख्या उपलब्ध राहिली नाही.
महाराष्ट्रासाठी काही अभ्यासांनी वेगवेगळे अंदाज मांडले आहेत. एका अभ्यासानुसार २०११ साठी महाराष्ट्रातील DNT समुदायांची अंदाजित लोकसंख्या सुमारे ८२.६७ लाख, म्हणजे राज्याच्या लोकसंख्येच्या सुमारे ११ टक्के असल्याचा अंदाज देण्यात आला होता. मात्र हा अधिकृत Census आकडा नाही, तर उपलब्ध विविध अंदाजांवर आधारित अभ्यासातील आकडा आहे. त्यामुळे तो निश्चित सरकारी लोकसंख्या आकडा म्हणून वापरणे योग्य नाही.
राष्ट्रीय पातळीवर Renke Commission ने २००१ च्या आधारावर DNT, NT आणि SNT समुदायांची लोकसंख्या सुमारे १०.७४ कोटी असल्याचा अंदाज दिला होता. आयोगाने स्वतः अशा समुदायांची अचूक गणना ही मोठी समस्या असल्याचे अधोरेखित केले.
=== डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि विमुक्त जाती ===
विमुक्त जातींच्या संदर्भात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, परंतु त्याबद्दल अचूक ऐतिहासिक मांडणी करणे आवश्यक आहे. Criminal Tribes Act १९५२ मध्ये रद्द करण्याचा निर्णय स्वतंत्र भारताच्या शासनव्यवस्थेने घेतला; त्यामुळे “हा कायदा डॉ. आंबेडकरांनी एकट्यांनी रद्द केला” असे म्हणणे ऐतिहासिकदृष्ट्या अचूक ठरणार नाही.
मात्र डॉ. आंबेडकरांनी तथाकथित Criminal Tribes च्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले नव्हते. त्यांच्या लेखन आणि भाषणांमध्ये या समुदायांचा स्पष्ट उल्लेख आढळतो. ५ ऑक्टोबर १९२७ रोजी मुंबई विद्यापीठ कायद्यातील चर्चेदरम्यान त्यांनी भारतात “criminal tribes” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकसंख्येचे अस्तित्व हे प्रगत समाजासाठी लज्जास्पद असल्याचे सांगितले आणि या समुदायांची सामाजिक स्थिती उंचावण्यासाठी समाजातील प्रगत घटकांनी प्रयत्न करायला हवेत, असा मुद्दा मांडला.
त्यांच्या “The Untouchables: Who Were They and Why They Became Untouchables?” या लेखनातही त्यांनी “Criminal Tribes” या समुदायांचा स्वतंत्रपणे उल्लेख केला. हे महत्त्वाचे आहे कारण बाबासाहेबांच्या सामाजिक न्यायाच्या विचारात समस्या केवळ अस्पृश्यतेपुरती मर्यादित नव्हती. सामाजिक बहिष्कार, जन्माधिष्ठित कलंक, आर्थिक वंचना, शिक्षणापासून दूर ठेवणे आणि मानवी प्रतिष्ठेचा अभाव या सर्व प्रश्नांकडे ते व्यापक सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून पाहत होते.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी दिलेले समानता, कायद्यापुढील समानता, भेदभावविरोध, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय आणि मानवी प्रतिष्ठेचे तत्त्वज्ञान विमुक्त जातींसाठीही अत्यंत मूलभूत ठरले. Criminal Tribes Act सारख्या जन्माधिष्ठित कायदेशीर कलंकाला भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये स्थान नसणे ही बाब विमुक्तीच्या प्रक्रियेची वैचारिक पायाभरणी समजता येते.
त्यामुळे विमुक्त जातींच्या भविष्यासाठी बाबासाहेबांचे सर्वात मोठे योगदान एखाद्या एका योजनापुरते किंवा एका कायद्यापुरते मर्यादित न ठेवता व्यक्तीच्या जन्माऐवजी तिच्या हक्कांना केंद्रस्थानी ठेवणाऱ्या संविधानिक सामाजिक न्यायाच्या चौकटीत पाहिले पाहिजे.
=== स्वातंत्र्यानंतरच्या प्रमुख आयोगांची भूमिका ===
विमुक्त आणि भटक्या समुदायांच्या प्रश्नांना राष्ट्रीय पातळीवर अभ्यासण्याचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे Renke Commission. केंद्र सरकारने २००६ मध्ये बाळकृष्ण सिद्राम रेणके यांच्या अध्यक्षतेखाली National Commission for Denotified, Nomadic and Semi-Nomadic Tribes स्थापन केले आणि आयोगाने २००८ मध्ये अहवाल सादर केला. आयोगाने या समुदायांच्या शिक्षण, जमीन, निवास, रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि ओळखपत्रांच्या समस्यांकडे लक्ष वेधले.
यानंतर भिकू रामजी इदाते यांच्या अध्यक्षतेखालील Idate Commission ने २०१५ पासून काम केले आणि २०१८ मध्ये अहवाल सादर केला. या आयोगाचे काम विविध राज्यांतील DNT, NT आणि SNT समुदायांची ओळख, यादीकरण, त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा अभ्यास आणि धोरणात्मक उपाय सुचवणे असे होते.
Renke Commission च्या अभ्यासानुसार सुमारे ९७ टक्के DNT समुदाय आधीच SC, ST किंवा OBC यापैकी एखाद्या प्रवर्गात समाविष्ट असल्याचे नमूद करण्यात आले होते. यावरून DNT ही संपूर्ण भारतासाठी एकसमान आरक्षण श्रेणी नसून विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या संवैधानिक आणि प्रशासकीय प्रवर्गांमध्ये विखुरलेली सामाजिक वास्तवता आहे, हे लक्षात येते.
=== विमुक्त जातींसमोरील आजची प्रमुख आव्हाने ===
कायदा रद्द झाल्यानंतरही अनेक समुदायांना त्याचा सामाजिक परिणाम पूर्णपणे संपलेला नाही. स्थिर निवासाचा अभाव, जमिनीचा अभाव, शाळेतील सातत्याचा अभाव, जन्म आणि जात प्रमाणपत्रांसारखी कागदपत्रे मिळवण्यातील अडचणी, असंघटित क्षेत्रातील रोजगार, दारिद्र्य, आरोग्यसेवेचा मर्यादित प्रवेश आणि सामाजिक पूर्वग्रह या समस्या अनेक समुदायांमध्ये आढळतात.
भटक्या किंवा अर्धभटक्या जीवनपद्धतीमुळे मुलांचे शिक्षण खंडित होणे हा विशेष प्रश्न आहे. एखाद्या कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय गावोगावी फिरण्यावर आधारित असल्यास मुलांना एकाच शाळेत सातत्याने शिक्षण घेणे कठीण होते. त्यातून पुढे उच्च शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षणामध्ये मोठी दरी निर्माण होते.
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ऐतिहासिक पोलिसी संशयाची मानसिकता. Criminal Tribes Act रद्द झाला असला तरी “पूर्वीचा गुन्हेगार समुदाय” अशी मानसिकता काही ठिकाणी सामाजिक आणि संस्थात्मक पातळीवर टिकून राहिल्याचे विविध अभ्यास आणि अहवालांनी नमूद केले आहे. त्यामुळे केवळ आरक्षण पुरेसे नाही. शिक्षण, निवास, रोजगार, कायदेशीर संरक्षण, कागदपत्रे आणि सामाजिक प्रतिष्ठा या सर्व क्षेत्रांमध्ये एकत्रित विकासाची आवश्यकता आहे.
=== विमुक्त आणि भटक्या समाजातील उल्लेखनीय व्यक्तिमत्त्वे ===
विमुक्त आणि भटक्या समाजातून अनेक व्यक्तींनी साहित्य, सामाजिक कार्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळींमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यापैकी लक्ष्मण माने हे मराठी साहित्य आणि भटके समाजाच्या प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणणारे अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांच्या “उपरा” या आत्मकथनाने भटक्या समाजाच्या जीवनातील दारिद्र्य, अस्थिरता, सामाजिक बहिष्कार आणि शिक्षणासाठीचा संघर्ष साहित्याच्या केंद्रस्थानी आणला. या पुस्तकाला १९८१ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आणि पुढे लक्ष्मण माने यांना २००९ मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
लक्ष्मण गायकवाड हे देखील विमुक्त समाजाच्या वेदना साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करणारे अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या “उचल्या” या आत्मकथनाने ब्रिटिशांनी “criminal tribe” म्हणून कलंकित केलेल्या समुदायाच्या जीवनातील वास्तविकता मराठी साहित्याच्या माध्यमातून व्यापक समाजासमोर आणली. त्यांच्या साहित्याला साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक सन्मान मिळाले. त्यांनी विमुक्त आणि भटक्या समुदायांच्या संघटनात्मक प्रश्नांवरही काम केले.
बाळकृष्ण सिद्राम रेणके हे आधुनिक भारतातील विमुक्त आणि भटक्या समाजाच्या राष्ट्रीय चळवळीतील अत्यंत महत्त्वाचे नाव आहे. त्यांनी भटक्या आणि विमुक्त समुदायांच्या वस्त्यांमध्ये जाऊन त्यांच्या जीवनाचा अभ्यास केला आणि नंतर राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून या समुदायांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या आयोगाचा २००८ चा अहवाल आजही DNT धोरणाच्या चर्चेतील महत्त्वाचा दस्तऐवज आहे.
पद्मश्री भिकू रामजी इदाते, ज्यांना दादा इदाते म्हणूनही ओळखले जाते, हे विमुक्त आणि भटक्या समाजाच्या सामाजिक विकासासाठी दीर्घकाळ काम करणारे महत्त्वाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली आणि नंतर वंचित समुदायांच्या विकासासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी Savitribai Phule Shikshan Prasarak Mandal स्थापन केले, ज्याच्या माध्यमातून महाविद्यालये, कनिष्ठ महाविद्यालये, शाळा, वसतिगृहे आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून ग्रामीण आणि मागास भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. त्यांनी Bhatke Vimukta Vikas Parishad आणि इतर संस्थांच्या माध्यमातून भटक्या विमुक्त समाजासाठी काम केले. २०२३ मध्ये सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.
=== विमुक्त समाजाच्या विकासात साहित्य आणि सामाजिक चळवळींचे महत्त्व ===
विमुक्त जातींच्या इतिहासातील एक मोठी क्रांती म्हणजे त्यांच्या जीवनाचे वर्णन स्वतः त्या समाजातील लेखकांनी करणे. पूर्वी बाहेरच्या समाजाने या समुदायांकडे “गुन्हेगार”, “भटके” किंवा “अस्थिर” अशा संज्ञांमधून पाहिले. लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड आणि इतर लेखकांनी मात्र या समुदायातील माणसाचे जीवन, दुःख, संघर्ष, स्वप्ने, शिक्षणाची इच्छा आणि सामाजिक प्रतिष्ठेची आकांक्षा साहित्याच्या माध्यमातून मांडली.
यामुळे विमुक्त समाजाच्या प्रश्नाकडे “कायद्याची समस्या” म्हणून पाहण्याऐवजी “मानवी हक्क, सामाजिक न्याय आणि विकासाचा प्रश्न” म्हणून पाहण्याची दृष्टी निर्माण झाली.
=== शासनाच्या कल्याणकारी योजना ===
महाराष्ट्रात विमुक्त जाती आणि भटक्या जमातींसाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ कार्यरत आहे. या संस्थेच्या योजनांमध्ये विविध VJNT समुदायांचा समावेश असून आर्थिक सहाय्य, स्वयंरोजगार, कौशल्यविकास आणि इतर विकासात्मक उपाययोजनांद्वारे समुदायांना मुख्य प्रवाहातील अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न केला जातो.
केंद्र सरकारनेही DNT समुदायांसाठी Dr. Ambedkar Pre-Matric आणि Post-Matric Scholarship, Nanaji Deshmukh Hostel Scheme आणि कौशल्य विकासाशी संबंधित योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिक्षण आणि कौशल्य विकास हा या समुदायांच्या दीर्घकालीन परिवर्तनाचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो.
=== विमुक्त जाती आणि भारतीय संविधान ===
विमुक्त जातींच्या भविष्यासाठी सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे भारतीय संविधान. Criminal Tribes Act सारखी व्यवस्था व्यक्तीला तिच्या जन्माच्या आधारे संशयित ठरवत होती. संविधानाने मात्र व्यक्तीला समान नागरिक म्हणून मान्यता दिली. त्यामुळे समानता, स्वातंत्र्य, भेदभावविरोध, शिक्षणाची संधी, रोजगारातील संधी आणि सामाजिक प्रतिष्ठा या संविधानिक मूल्यांनी विमुक्त समाजाला नव्या भारतात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी मूलभूत चौकट दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा सामाजिक न्यायाचा विचार येथे विशेष महत्त्वाचा ठरतो. त्यांच्या दृष्टिकोनात कोणत्याही व्यक्तीचे भविष्य तिच्या जन्माने निश्चित होता कामा नये. शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून वंचित समाजाने स्वतःचे हक्क मिळवले पाहिजेत, हा व्यापक विचार विमुक्त समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठीही अत्यंत उपयुक्त आहे.
=== पुढील काळातील दिशा ===
विमुक्त जातींच्या विकासासाठी केवळ आरक्षणाकडे पाहणे पुरेसे नाही. त्यांना अचूक लोकसंख्येची नोंद, स्थिर निवास, जमीन आणि घराचा हक्क, गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे, कौशल्य प्रशिक्षण, डिजिटल आणि आर्थिक समावेशन, आरोग्यसेवा, उद्योजकतेसाठी भांडवल, सामाजिक सुरक्षा आणि पोलिस प्रशासनात संवेदनशीलता यांची आवश्यकता आहे.
विशेषतः अचूक जात आणि समुदायनिहाय आकडेवारी उपलब्ध होणे महत्त्वाचे आहे. सध्याच्या परिस्थितीत विविध अभ्यासांमध्ये लोकसंख्येचे वेगवेगळे अंदाज आढळतात. त्यामुळे धोरण तयार करताना अनुमानांऐवजी अधिक अचूक डेटा आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर DNT समुदायांची स्वतंत्र ओळख आणि त्यांचे सर्वेक्षण करण्याची मागणी सातत्याने होत आहे.
=== निष्कर्ष ===
महाराष्ट्रातील विमुक्त जातींचा इतिहास हा केवळ मागासलेपणाचा इतिहास नाही. तो अन्याय, प्रतिकार, सामाजिक पुनर्निर्माण आणि आत्मसन्मानाचा इतिहास आहे. ब्रिटिश सत्तेने काही समुदायांना जन्माच्या आधारावर “गुन्हेगार” ठरवले. स्वतंत्र भारताने १९५२ मध्ये ती कायदेशीर व्यवस्था संपवून त्यांना विमुक्त केले. मात्र कायदेशीर मुक्तीनंतर सामाजिक आणि आर्थिक मुक्तीचा प्रवास अद्याप पूर्ण झालेला नाही.
आज महाराष्ट्रातील VJ-A प्रवर्गात १४ प्रमुख जातींचा समावेश असून त्यांना ३ टक्के स्वतंत्र आरक्षण आहे. परंतु संपूर्ण भटके विमुक्त समाज हा त्यापेक्षा मोठा असून तो विविध VJ आणि NT प्रवर्गांमध्ये विभागलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाच्या व्यापक विचारातून “Criminal Tribes” या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. त्यांनी जन्मावर आधारित सामाजिक कलंकाऐवजी समानता आणि मानवी प्रतिष्ठेचा आग्रह धरला. पुढे रेणके आयोग, इदाते आयोग, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड, दादा इदाते आणि असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी विमुक्त आणि भटक्या समाजाचा प्रश्न पुढे नेला. या सर्व प्रवाहांचा अंतिम उद्देश एकच आहे, तो म्हणजे “विमुक्त” हा शब्द केवळ सरकारी कागदावरील प्रवर्ग न राहता शिक्षण, रोजगार, निवास, सामाजिक प्रतिष्ठा आणि समान नागरिकत्वाच्या वास्तविक संधीमध्ये रूपांतरित होणे.
* महत्त्वाची नोंद: “विमुक्त जाती”, “विमुक्त जाती व भटक्या जमाती”, “DNT”, “VJNT” आणि “NT” हे शब्द अनेकदा एकमेकांच्या ऐवजी वापरले जातात, परंतु प्रशासकीयदृष्ट्या त्यांच्यात फरक आहे. विशेषतः आरक्षण, जात प्रमाणपत्र, शासकीय योजना किंवा स्पर्धा परीक्षा यासाठी महाराष्ट्र शासनाची संबंधित वर्षाची अधिकृत जात यादीच अंतिम मानावी. सध्याच्या अधिकृत यादीसाठी महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा दस्तऐवज उपलब्ध आहे.
6e2o7e88bi6gwrddxqxw9oqfe239ewj
पहिला जयवर्मन
0
382791
2702483
2702432
2026-08-14T14:51:40Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702483
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११४२]] - [[इ.स. ११४३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११४२]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन किंवा अजयवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = माळव्यातील बल्लाळ (बळकावणारा), भोपाळ परिसरातील संस्थानातील लक्ष्मीवर्मन (भाऊ).
| वडील = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[विंध्यवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन''' (राज्यकाळ ११४२-११४३), ज्याला अजयवर्मन म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले. चालुक्यांनी शहरावर ताबा मिळवल्यानंतर त्याने परमार राजधानी [[धार]] पुन्हा जिंकली असे दिसते. काही काळानंतर, बल्लाळ नावाच्या एका बंडखोराने शहरावर ताबा मिळवला आणि जयवर्मन [[भोपाळ]] परिसरातील एका नव्याने स्थापन केलेल्या संस्थानात स्थलांतरित झाला असे दिसते.
==राजधानी धारचा पुन्हा ताबा==
जयवर्मन हा त्याचे वडील [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]] यांच्यानंतर [[परमार]] राजा झाला. जयवर्मन आणि यशोवर्मन यांच्यातील संबंधांची पुष्टी त्यांचे वंशज अर्जुनवर्मन यांच्या पिपलियानगर शिलालेखावरून होते, ज्यात जयवर्मनला "अजयवर्मन" असे संबोधले आहे. यशोवर्मनच्या कारकिर्दीत, पश्चिमेकडील चालुक्यांनी परमार राज्याचा मोठा भाग ताब्यात घेतला होता, जसे चालुक्य राजा जयसिंह सिद्धराजाच्या ११३८ च्या [[उज्जैन]] शिलालेखावरून दिसून येते. पूर्वेला चंडेल आणि दक्षिणेला चालुक्यांकडूनही परमार सत्तेला धोका होता. या परिस्थितीत, जयवर्मन [[भोपाळ]] प्रदेशात स्थलांतरित झाला असावा, जो त्याच्या आग्नेयेकडील शेजारी, त्रिपुरीच्या कलचुरींच्या प्रदेशाच्या जवळ होता . कलचुरी राजा गायकर्ण याने एका परमार राजकन्येसोबत विवाह केला होता आणि त्याचे परमार घराण्याशी चांगले संबंध असावेत. सुमारे ११४२-११४३ च्या सुमारास, जयवर्मनने राजधानी धारासह आपल्या वडिलोपार्जित राज्याच्या किमान काही भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले असावे असे दिसते. हे त्याच्या अनुदान शिलालेखावरून सूचित होते, ज्यामध्ये त्याने सर्वोच्च सार्वभौम राजाची पदवी धारण केली आहे.
जर जयवर्मनने खरोखरच माळव्याच्या पारंपारिक परमार प्रदेशावर नियंत्रण मिळवले असेल, तर त्याला त्याच्या दक्षिण सीमेवर काही पराभव पत्करावे लागले असतील: चालुक्य शासक [[दुसरा जगदेकमल्ल चालुक्य]] आणि होयसळ शासक विष्णूवर्धन यांसारख्या समकालीन दक्षिणेकडील राजांनी त्यांच्या शिलालेखांमध्ये माळव्यावर (म्हणजेच, मालवा) विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
==शेवटचे दिवस आणि उत्तराधिकार==
जयवर्मननंतरची [[परमार]] वंशावळ स्पष्ट नाही, कारण वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल वेगवेगळे तपशील आढळतात.
जयवर्मनच्या राज्यारोहणानंतर काही वर्षांनी, परमार प्रदेश बल्लाळ नावाच्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली आला, ज्याला ११६० च्या वेरावळ शिलालेखात धाराचा राजा, [[माऊंट अबू]] शिलालेखात मालवचा राजा आणि हेमचंद्राच्या द्व्यश्रय काव्यात अवंतीचा राजा म्हटले आहे. आधुनिक विद्वान त्याला पूर्वीचा परमार मांडलिक, होयसळ प्रमुख किंवा कल्याणीच्या चालुक्यांनी नियुक्त केलेला राज्यपाल मानतात. त्याचा चालुक्यांकडून पराभव झाला, ज्यांनी ११५० च्या दशकात परमार प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
दरम्यान, परमार राजघराणे सध्याच्या भोपाळच्या आसपासच्या परिसरात स्थलांतरित झाले असावे, जिथे त्यांचे शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमध्ये, त्यांनी 'महाकुमार' ही कमी दर्जाची पदवी धारण केली आहे. चालुक्यांशी त्यांचे राजकीय संबंध निश्चित नाहीत. भोपाळमधील स्थलांतर बहुधा जयवर्मनच्या काळात झाले असावे, कारण एका शिलालेखात महाद्वादशक-मंडळ प्रदेशातील काही जागा त्याला दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मन याने या अनुदानांना पुष्टी दिल्याचे नमूद आहे, त्यामुळे असे दिसते की जयवर्मनने नव्याने निर्माण केलेले भोपाळचे संस्थान गमावले, कदाचित चंदेल राजा मदनवर्मनच्या पूर्वेकडून झालेल्या आक्रमणामुळे. चालुक्यांविरुद्धच्या संघर्षात त्याचा मृत्यू झाला असावा आणि भोपाळचा प्रदेश त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मनने पुन्हा जिंकला.
लक्ष्मीवर्मनचा मुलगा हरिश्चंद्र आणि नातू उदयवर्मन यांनी त्याच्यानंतर राज्य केले: यापैकी कोणत्याही राजकुमाराने त्यांचे वडिलोपार्जित राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. ११९० च्या काही काळापूर्वी, जयवर्मनचा मुलगा विंध्यवर्मनने पूर्वीच्या परमार प्रदेशाच्या मोठ्या भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले, शक्यतो चालुक्य राजा मूलराज द्वितीय याच्या कारकिर्दीत.
[[वर्ग:परमार सम्राट]]
jzonnan17i01gyvg5zszbz72qi4natk
2702506
2702483
2026-08-14T17:20:11Z
अभय नातू
206
उपवर्गीकरण बदलले"जयवर्मन ०१" - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702506
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११४२]] - [[इ.स. ११४३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११४२]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन किंवा अजयवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = माळव्यातील बल्लाळ (बळकावणारा), भोपाळ परिसरातील संस्थानातील लक्ष्मीवर्मन (भाऊ).
| वडील = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[विंध्यवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन''' (राज्यकाळ ११४२-११४३), ज्याला अजयवर्मन म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले. चालुक्यांनी शहरावर ताबा मिळवल्यानंतर त्याने परमार राजधानी [[धार]] पुन्हा जिंकली असे दिसते. काही काळानंतर, बल्लाळ नावाच्या एका बंडखोराने शहरावर ताबा मिळवला आणि जयवर्मन [[भोपाळ]] परिसरातील एका नव्याने स्थापन केलेल्या संस्थानात स्थलांतरित झाला असे दिसते.
==राजधानी धारचा पुन्हा ताबा==
जयवर्मन हा त्याचे वडील [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]] यांच्यानंतर [[परमार]] राजा झाला. जयवर्मन आणि यशोवर्मन यांच्यातील संबंधांची पुष्टी त्यांचे वंशज अर्जुनवर्मन यांच्या पिपलियानगर शिलालेखावरून होते, ज्यात जयवर्मनला "अजयवर्मन" असे संबोधले आहे. यशोवर्मनच्या कारकिर्दीत, पश्चिमेकडील चालुक्यांनी परमार राज्याचा मोठा भाग ताब्यात घेतला होता, जसे चालुक्य राजा जयसिंह सिद्धराजाच्या ११३८ च्या [[उज्जैन]] शिलालेखावरून दिसून येते. पूर्वेला चंडेल आणि दक्षिणेला चालुक्यांकडूनही परमार सत्तेला धोका होता. या परिस्थितीत, जयवर्मन [[भोपाळ]] प्रदेशात स्थलांतरित झाला असावा, जो त्याच्या आग्नेयेकडील शेजारी, त्रिपुरीच्या कलचुरींच्या प्रदेशाच्या जवळ होता . कलचुरी राजा गायकर्ण याने एका परमार राजकन्येसोबत विवाह केला होता आणि त्याचे परमार घराण्याशी चांगले संबंध असावेत. सुमारे ११४२-११४३ च्या सुमारास, जयवर्मनने राजधानी धारासह आपल्या वडिलोपार्जित राज्याच्या किमान काही भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले असावे असे दिसते. हे त्याच्या अनुदान शिलालेखावरून सूचित होते, ज्यामध्ये त्याने सर्वोच्च सार्वभौम राजाची पदवी धारण केली आहे.
जर जयवर्मनने खरोखरच माळव्याच्या पारंपारिक परमार प्रदेशावर नियंत्रण मिळवले असेल, तर त्याला त्याच्या दक्षिण सीमेवर काही पराभव पत्करावे लागले असतील: चालुक्य शासक [[दुसरा जगदेकमल्ल चालुक्य]] आणि होयसळ शासक विष्णूवर्धन यांसारख्या समकालीन दक्षिणेकडील राजांनी त्यांच्या शिलालेखांमध्ये माळव्यावर (म्हणजेच, मालवा) विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
==शेवटचे दिवस आणि उत्तराधिकार==
जयवर्मननंतरची [[परमार]] वंशावळ स्पष्ट नाही, कारण वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल वेगवेगळे तपशील आढळतात.
जयवर्मनच्या राज्यारोहणानंतर काही वर्षांनी, परमार प्रदेश बल्लाळ नावाच्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली आला, ज्याला ११६० च्या वेरावळ शिलालेखात धाराचा राजा, [[माऊंट अबू]] शिलालेखात मालवचा राजा आणि हेमचंद्राच्या द्व्यश्रय काव्यात अवंतीचा राजा म्हटले आहे. आधुनिक विद्वान त्याला पूर्वीचा परमार मांडलिक, होयसळ प्रमुख किंवा कल्याणीच्या चालुक्यांनी नियुक्त केलेला राज्यपाल मानतात. त्याचा चालुक्यांकडून पराभव झाला, ज्यांनी ११५० च्या दशकात परमार प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
दरम्यान, परमार राजघराणे सध्याच्या भोपाळच्या आसपासच्या परिसरात स्थलांतरित झाले असावे, जिथे त्यांचे शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमध्ये, त्यांनी 'महाकुमार' ही कमी दर्जाची पदवी धारण केली आहे. चालुक्यांशी त्यांचे राजकीय संबंध निश्चित नाहीत. भोपाळमधील स्थलांतर बहुधा जयवर्मनच्या काळात झाले असावे, कारण एका शिलालेखात महाद्वादशक-मंडळ प्रदेशातील काही जागा त्याला दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मन याने या अनुदानांना पुष्टी दिल्याचे नमूद आहे, त्यामुळे असे दिसते की जयवर्मनने नव्याने निर्माण केलेले भोपाळचे संस्थान गमावले, कदाचित चंदेल राजा मदनवर्मनच्या पूर्वेकडून झालेल्या आक्रमणामुळे. चालुक्यांविरुद्धच्या संघर्षात त्याचा मृत्यू झाला असावा आणि भोपाळचा प्रदेश त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मनने पुन्हा जिंकला.
लक्ष्मीवर्मनचा मुलगा हरिश्चंद्र आणि नातू उदयवर्मन यांनी त्याच्यानंतर राज्य केले: यापैकी कोणत्याही राजकुमाराने त्यांचे वडिलोपार्जित राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. ११९० च्या काही काळापूर्वी, जयवर्मनचा मुलगा विंध्यवर्मनने पूर्वीच्या परमार प्रदेशाच्या मोठ्या भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले, शक्यतो चालुक्य राजा मूलराज द्वितीय याच्या कारकिर्दीत.
[[वर्ग:परमार सम्राट|जयवर्मन ०१]]
qoouzzixuwm6lrodq0jb9nwyoi5u4x0
2702507
2702506
2026-08-14T17:20:18Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702507
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन
| पदवी = परमभट्टारक<br>महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११४२]] - [[इ.स. ११४३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११४२]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन किंवा अजयवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = माळव्यातील बल्लाळ (बळकावणारा), भोपाळ परिसरातील संस्थानातील लक्ष्मीवर्मन (भाऊ).
| वडील = [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[विंध्यवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन''' (राज्यकाळ ११४२-११४३), ज्याला अजयवर्मन म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले. चालुक्यांनी शहरावर ताबा मिळवल्यानंतर त्याने परमार राजधानी [[धार]] पुन्हा जिंकली असे दिसते. काही काळानंतर, बल्लाळ नावाच्या एका बंडखोराने शहरावर ताबा मिळवला आणि जयवर्मन [[भोपाळ]] परिसरातील एका नव्याने स्थापन केलेल्या संस्थानात स्थलांतरित झाला असे दिसते.
==राजधानी धारचा पुन्हा ताबा==
जयवर्मन हा त्याचे वडील [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]] यांच्यानंतर [[परमार]] राजा झाला. जयवर्मन आणि यशोवर्मन यांच्यातील संबंधांची पुष्टी त्यांचे वंशज अर्जुनवर्मन यांच्या पिपलियानगर शिलालेखावरून होते, ज्यात जयवर्मनला "अजयवर्मन" असे संबोधले आहे. यशोवर्मनच्या कारकिर्दीत, पश्चिमेकडील चालुक्यांनी परमार राज्याचा मोठा भाग ताब्यात घेतला होता, जसे चालुक्य राजा जयसिंह सिद्धराजाच्या ११३८ च्या [[उज्जैन]] शिलालेखावरून दिसून येते. पूर्वेला चंडेल आणि दक्षिणेला चालुक्यांकडूनही परमार सत्तेला धोका होता. या परिस्थितीत, जयवर्मन [[भोपाळ]] प्रदेशात स्थलांतरित झाला असावा, जो त्याच्या आग्नेयेकडील शेजारी, त्रिपुरीच्या कलचुरींच्या प्रदेशाच्या जवळ होता . कलचुरी राजा गायकर्ण याने एका परमार राजकन्येसोबत विवाह केला होता आणि त्याचे परमार घराण्याशी चांगले संबंध असावेत. सुमारे ११४२-११४३ च्या सुमारास, जयवर्मनने राजधानी धारासह आपल्या वडिलोपार्जित राज्याच्या किमान काही भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले असावे असे दिसते. हे त्याच्या अनुदान शिलालेखावरून सूचित होते, ज्यामध्ये त्याने सर्वोच्च सार्वभौम राजाची पदवी धारण केली आहे.
जर जयवर्मनने खरोखरच माळव्याच्या पारंपारिक परमार प्रदेशावर नियंत्रण मिळवले असेल, तर त्याला त्याच्या दक्षिण सीमेवर काही पराभव पत्करावे लागले असतील: चालुक्य शासक [[दुसरा जगदेकमल्ल चालुक्य]] आणि होयसळ शासक विष्णूवर्धन यांसारख्या समकालीन दक्षिणेकडील राजांनी त्यांच्या शिलालेखांमध्ये माळव्यावर (म्हणजेच, मालवा) विजय मिळवल्याचा दावा केला आहे.
==शेवटचे दिवस आणि उत्तराधिकार==
जयवर्मननंतरची [[परमार]] वंशावळ स्पष्ट नाही, कारण वेगवेगळ्या शिलालेखांमध्ये त्याच्या उत्तराधिकाऱ्यांबद्दल वेगवेगळे तपशील आढळतात.
जयवर्मनच्या राज्यारोहणानंतर काही वर्षांनी, परमार प्रदेश बल्लाळ नावाच्या व्यक्तीच्या अधिपत्याखाली आला, ज्याला ११६० च्या वेरावळ शिलालेखात धाराचा राजा, [[माऊंट अबू]] शिलालेखात मालवचा राजा आणि हेमचंद्राच्या द्व्यश्रय काव्यात अवंतीचा राजा म्हटले आहे. आधुनिक विद्वान त्याला पूर्वीचा परमार मांडलिक, होयसळ प्रमुख किंवा कल्याणीच्या चालुक्यांनी नियुक्त केलेला राज्यपाल मानतात. त्याचा चालुक्यांकडून पराभव झाला, ज्यांनी ११५० च्या दशकात परमार प्रदेश पुन्हा ताब्यात घेतला.
दरम्यान, परमार राजघराणे सध्याच्या भोपाळच्या आसपासच्या परिसरात स्थलांतरित झाले असावे, जिथे त्यांचे शिलालेख सापडले आहेत. या शिलालेखांमध्ये, त्यांनी 'महाकुमार' ही कमी दर्जाची पदवी धारण केली आहे. चालुक्यांशी त्यांचे राजकीय संबंध निश्चित नाहीत. भोपाळमधील स्थलांतर बहुधा जयवर्मनच्या काळात झाले असावे, कारण एका शिलालेखात महाद्वादशक-मंडळ प्रदेशातील काही जागा त्याला दिल्याचा उल्लेख आहे. या शिलालेखात त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मन याने या अनुदानांना पुष्टी दिल्याचे नमूद आहे, त्यामुळे असे दिसते की जयवर्मनने नव्याने निर्माण केलेले भोपाळचे संस्थान गमावले, कदाचित चंदेल राजा मदनवर्मनच्या पूर्वेकडून झालेल्या आक्रमणामुळे. चालुक्यांविरुद्धच्या संघर्षात त्याचा मृत्यू झाला असावा आणि भोपाळचा प्रदेश त्याचा भाऊ लक्ष्मीवर्मनने पुन्हा जिंकला.
लक्ष्मीवर्मनचा मुलगा हरिश्चंद्र आणि नातू उदयवर्मन यांनी त्याच्यानंतर राज्य केले: यापैकी कोणत्याही राजकुमाराने त्यांचे वडिलोपार्जित राज्य परत मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. ११९० च्या काही काळापूर्वी, जयवर्मनचा मुलगा विंध्यवर्मनने पूर्वीच्या परमार प्रदेशाच्या मोठ्या भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले, शक्यतो चालुक्य राजा मूलराज द्वितीय याच्या कारकिर्दीत.
[[वर्ग:परमार सम्राट|जयवर्मन ०१]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
oxpdx7hj10f5but4uaywzxgy9cwmpn5
डीग (राजस्थान)
0
382796
2702455
2026-08-14T12:43:25Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1340022271|Deeg]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2702455
wikitext
text/x-wiki
'''डीग''' हे [[राजस्थान]] राज्यातील [[डीग जिल्हा|डीग जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर आहे व जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते राजवाडे, किल्ले, उद्याने आणि कारंजे यांसारख्या स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/specials/india-interior/the-keepers-of-deeg-a-lakepalace-off-the-beaten-track/article9768233.ece|title=The keepers of Deeg, a lake-palace off the beaten track|date=2017-07-14|website=BusinessLine|language=en|access-date=2025-06-22}}</ref>
डीग हे भरतपूरच्या [[हिंदू]] जाटांची पहिली राजधानी बनले. [[आग्रा|आग्राच्या]] सान्निध्यात असल्यामुळे त्याने त्या प्रदेशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर, महाराजा सूरजमल यांनी डीगमध्ये अनेक इमारती आणि महत्त्वाच्या वास्तू बांधण्याचा, तसेच [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] एकमेव हिंदू -शैलीचा राजवाडा असलेल्या डीग पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा आदेश दिला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.google.co.in/books/edition/Cultural_Heritage_of_Mewat/ntFjEQAAQBAJ?hl=en&gbpv=1&dq=deeg+was+capital+of+jats&pg=PA91&printsec=frontcover|title=Cultural Heritage of Mewat|last=Ahmad|first=Aijaz|date=2020-01-01|publisher=Concept Publishing Company|isbn=978-93-86682-72-7|language=en}}</ref>
२०११ च्या भारतीय [[जनगणना|जनगणनेनुसार]], डीगची लोकसंख्या ४४,९९९ होती. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण ५४% आणि महिलांचे प्रमाण ४६% आहे. डीगचा सरासरी साक्षरता दर ७५.६१% होता. डीगमध्ये १७% लोकसंख्या ६ वर्षांखालील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|title=Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|publisher=Census Commission of India|archive-url=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archive-date=2004-06-16|access-date=2008-11-01}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
brr85y3b0n8f71gu1qn0s3110u98nqx
2702456
2702455
2026-08-14T12:45:15Z
Dharmadhyaksha
28394
2702456
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''डीग''' हे [[राजस्थान]] राज्यातील [[डीग जिल्हा|डीग जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर आहे व जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते राजवाडे, किल्ले, उद्याने आणि कारंजे यांसारख्या स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/specials/india-interior/the-keepers-of-deeg-a-lakepalace-off-the-beaten-track/article9768233.ece|title=The keepers of Deeg, a lake-palace off the beaten track|date=2017-07-14|website=BusinessLine|language=en|access-date=2025-06-22}}</ref>
डीग हे भरतपूरच्या [[हिंदू]] जाटांची पहिली राजधानी बनले. [[आग्रा|आग्राच्या]] सान्निध्यात असल्यामुळे त्याने त्या प्रदेशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर, महाराजा सूरजमल यांनी डीगमध्ये अनेक इमारती आणि महत्त्वाच्या वास्तू बांधण्याचा, तसेच [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] एकमेव हिंदू -शैलीचा राजवाडा असलेल्या डीग पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा आदेश दिला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.google.co.in/books/edition/Cultural_Heritage_of_Mewat/ntFjEQAAQBAJ?hl=en&gbpv=1&dq=deeg+was+capital+of+jats&pg=PA91&printsec=frontcover|title=Cultural Heritage of Mewat|last=Ahmad|first=Aijaz|date=2020-01-01|publisher=Concept Publishing Company|isbn=978-93-86682-72-7|language=en}}</ref>
२०११ च्या भारतीय [[जनगणना|जनगणनेनुसार]], डीगची लोकसंख्या ४४,९९९ होती. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण ५४% आणि महिलांचे प्रमाण ४६% आहे. डीगचा सरासरी साक्षरता दर ७५.६१% होता. डीगमध्ये १७% लोकसंख्या ६ वर्षांखालील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|title=Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|publisher=Census Commission of India|archive-url=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archive-date=2004-06-16|access-date=2008-11-01}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
ihmwihe4l7f1p2sypjezom18fhcd8ca
डीडवाना कुचामन जिल्हा
0
382797
2702457
2026-08-14T12:59:14Z
Dharmadhyaksha
28394
"[[:en:Special:Redirect/revision/1352666509|Didwana-Kuchaman district]]" पानाचे भाषांतर करुन तयार झाले
2702457
wikitext
text/x-wiki
'''डीडवाना कुचामन जिल्हा''' हा [[राजस्थान]] राज्यातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे डीडवाना शहर आहे.
जिल्ह्याची स्थापना ७ ऑगस्ट २०२३ रोजी झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/rajasthan-cabinet-approves-formation-of-new-districts-divisions-2416503-2023-08-04|title=Rajasthan Cabinet approves formation of 19 new districts, 3 divisions in state|website=India Today|language=en|access-date=2023-10-01}}</ref>
२०११ च्या जनगणनेनुसार, डीडवाना-कुचामन जिल्ह्याची लोकसंख्या १६,२५,८३७ होती. जिल्ह्यात दर १००० पुरुषांमागे ९५४ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते.<ref name="districtcensus">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/1030/download/3134/DH_2011_0814_PART_A_DCHB_NAGAUR.pdf|title=District Census Handbook 2011 - Nagaur|website=[[Census of India]]|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२३ मधील निर्मिती]]
nxdw42772vc3ggifdca91twcxxg7b5l
2702458
2702457
2026-08-14T12:59:52Z
Dharmadhyaksha
28394
{{माहिती संचिका}}
2702458
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''डीडवाना कुचामन जिल्हा''' हा [[राजस्थान]] राज्यातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे डीडवाना शहर आहे. जिल्ह्याची स्थापना ७ ऑगस्ट २०२३ रोजी झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/rajasthan-cabinet-approves-formation-of-new-districts-divisions-2416503-2023-08-04|title=Rajasthan Cabinet approves formation of 19 new districts, 3 divisions in state|website=India Today|language=en|access-date=2023-10-01}}</ref>
२०११ च्या जनगणनेनुसार, डीडवाना-कुचामन जिल्ह्याची लोकसंख्या १६,२५,८३७ होती. जिल्ह्यात दर १००० पुरुषांमागे ९५४ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते.<ref name="districtcensus">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/1030/download/3134/DH_2011_0814_PART_A_DCHB_NAGAUR.pdf|title=District Census Handbook 2011 - Nagaur|website=[[Census of India]]|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२३ मधील निर्मिती]]
teavir577vlqs56l3f112jdg2198zv4
भारताच्या आशियाई खेळांमधील पदकविजेत्यांची यादी
0
382798
2702464
2026-08-14T13:52:54Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[भारताच्या आशियाई खेळांमधील पदकविजेत्यांची यादी]] वरुन [[आशियाई खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी]] ला हलविला: व्याकरण
2702464
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[आशियाई खेळांमधील भारताच्या पदकविजेत्यांची यादी]]
gkhb8vc2b3ai9uoyjybp7i7zkebcnd5
विंध्यवर्मन
0
382799
2702484
2026-08-14T15:00:35Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट विंध्यवर्मन | पदवी = माळव्याचा राजा | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक...
2702484
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट विंध्यवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११७५]] - [[इ.स. ११९४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = विंध्यवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = मूलराजा दुसरा (चालुक्य सुझरेन)
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[सुभटवर्मन]]
| वडील = [[पहिला जयवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[सुभटवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''विंध्यवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११७५-११९४ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, जो मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य करत होता. त्याने चालुक्यांचा पराभव केला, ज्यांनी मागील काही वर्षांत परमार प्रदेश आपल्या राज्यात जोडला होता.
==लष्करी कारकीर्द==
विंध्यवर्मनचे वडील [[पहिला जयवर्मन]] यांच्या राजवटीनंतर २० वर्षांचा खंडित काळ आला. परमार राज्य प्रथम बल्लाळ नावाच्या व्यक्तीने बळकावले आणि नंतर ते चालुक्य राजवंशाच्या (गुजरातचे चालुक्य म्हणूनही ओळखले जाणारे) अधिपत्याखाली आले. त्याचा नातू [[अर्जुनवर्मन]] याच्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, विंध्यवर्मनने गुजरातच्या राजाचा पराभव केला. अशाप्रकारे विंध्यवर्मनने माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित केले. इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या मते, विंध्यवर्मनने हे चालुक्य राजा मूलराज द्वितीय (इ.स. ११७५ - इ.स. ११७८) यांच्या कारकिर्दीत साध्य केले. तथापि, ए. के. मजुमदार यांचा असा विश्वास आहे की मूलराजच्या कारकिर्दीत माळवा चालुक्यांच्या नियंत्रणाखाली राहिले.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला होयसळ आणि देवगिरीच्या यादवांकडून वारंवार आक्रमणांना सामोरे जावे लागले. विंध्यवर्मनचा गोग्गस्थान नावाच्या ठिकाणी चालुक्य सेनापती कुमारकडून पराभवही झाला होता. परंतु त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी माळव्यामध्ये परमार शक्ती पुनर्संचयित केली, इ.स. ११९२ पर्यंत राजधानी [[धार]]वर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा सुभतवर्मन गादीवर आला
==सांस्कृतिक कार्यक्रम==
विंध्यवर्मनचा कवी-मंत्री बिल्हण याने विष्णूस्तोत्राची रचना केली. पी.एन. कावठेकर यांच्या मते, हा बिल्हण ११ व्या शतकातील कवी बिल्हणाचा मुलगा किंवा नातू असू शकतो. जैन विद्वान आषाढर यांनी लिहिले आहे की जेव्हा त्यांच्या मायभूमी, सपादलक्ष देशावर एका म्लेच्छ राजाने (शिहाब अद-दिन म्हणून ओळखला जाणारा) विजय मिळवला, तेव्हा ते धारामध्ये स्थलांतरित झाले. ते धाराच्या राजाचे नाव विजयवर्मन असे सांगतात, ज्याची ओळख विंध्यवर्मन म्हणून पटते. परमार राजाने जैन विद्वान आचार्य महावीर यांनाही आश्रय दिला होता.
ndqc3at3gghlsp47lt5ymj9ngpa53v4
2702500
2702484
2026-08-14T16:36:59Z
Aryan Bagkar
152513
/* लष्करी कारकीर्द */
2702500
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट विंध्यवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११७५]] - [[इ.स. ११९४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = विंध्यवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = मूलराजा दुसरा (चालुक्य सुझरेन)
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[सुभटवर्मन]]
| वडील = [[पहिला जयवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[सुभटवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''विंध्यवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११७५-११९४ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, जो मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य करत होता. त्याने चालुक्यांचा पराभव केला, ज्यांनी मागील काही वर्षांत परमार प्रदेश आपल्या राज्यात जोडला होता.
==लष्करी कारकीर्द==
विंध्यवर्मनचे वडील [[पहिला जयवर्मन]] यांच्या राजवटीनंतर २० वर्षांचा खंडित काळ आला. परमार राज्य प्रथम बल्लाळ नावाच्या व्यक्तीने बळकावले आणि नंतर ते चालुक्य राजवंशाच्या (गुजरातचे चालुक्य म्हणूनही ओळखले जाणारे) अधिपत्याखाली आले. त्याचा नातू [[पहिला अर्जुनवर्मन]] याच्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, विंध्यवर्मनने गुजरातच्या राजाचा पराभव केला. अशाप्रकारे विंध्यवर्मनने माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित केले. इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या मते, विंध्यवर्मनने हे चालुक्य राजा मूलराज द्वितीय (इ.स. ११७५ - इ.स. ११७८) यांच्या कारकिर्दीत साध्य केले. तथापि, ए. के. मजुमदार यांचा असा विश्वास आहे की मूलराजच्या कारकिर्दीत माळवा चालुक्यांच्या नियंत्रणाखाली राहिले.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला होयसळ आणि देवगिरीच्या यादवांकडून वारंवार आक्रमणांना सामोरे जावे लागले. विंध्यवर्मनचा गोग्गस्थान नावाच्या ठिकाणी चालुक्य सेनापती कुमारकडून पराभवही झाला होता. परंतु त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी माळव्यामध्ये परमार शक्ती पुनर्संचयित केली, इ.स. ११९२ पर्यंत राजधानी [[धार]]वर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा सुभतवर्मन गादीवर आला
==सांस्कृतिक कार्यक्रम==
विंध्यवर्मनचा कवी-मंत्री बिल्हण याने विष्णूस्तोत्राची रचना केली. पी.एन. कावठेकर यांच्या मते, हा बिल्हण ११ व्या शतकातील कवी बिल्हणाचा मुलगा किंवा नातू असू शकतो. जैन विद्वान आषाढर यांनी लिहिले आहे की जेव्हा त्यांच्या मायभूमी, सपादलक्ष देशावर एका म्लेच्छ राजाने (शिहाब अद-दिन म्हणून ओळखला जाणारा) विजय मिळवला, तेव्हा ते धारामध्ये स्थलांतरित झाले. ते धाराच्या राजाचे नाव विजयवर्मन असे सांगतात, ज्याची ओळख विंध्यवर्मन म्हणून पटते. परमार राजाने जैन विद्वान आचार्य महावीर यांनाही आश्रय दिला होता.
ih7fxuzq82ohtknakul0qktw9bss4nc
बालोत्रा
0
382800
2702488
2026-08-14T15:05:41Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702488
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बालोतरा]]
gpssal0gc1alyl4x3edojc6b9lfwjf1
बेआवाड जिल्हा
0
382801
2702491
2026-08-14T15:08:14Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702491
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ब्यावर जिल्हा]]
8whif0kjbucnz7uxqklnx62vthubums
सुभटवर्मन
0
382802
2702492
2026-08-14T15:09:11Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट सुभटवर्मन | पदवी = माळव्याचा राजा | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = |...
2702492
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[जैतुगी]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
0ke84hah3dq3045o5ygqqoynuwag599
2702494
2702492
2026-08-14T15:11:47Z
Aryan Bagkar
152513
/* नंतरचे आयुष्य */
2702494
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[पहिला जैतुगी यादव]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
3ueqmgwsqgc5r798a1cnm00hcwzqhu4
2702498
2702494
2026-08-14T16:35:53Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702498
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[पहिला जैतुगी यादव]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
5pc8u47f61y50e6i16d2crvo5gjhhrf
2702499
2702498
2026-08-14T16:36:13Z
Aryan Bagkar
152513
/* नंतरचे आयुष्य */
2702499
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[पहिला जैतुगी यादव]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[पहिला अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
32musfqb02up1n70kc2lzpjaprvcv7s
नरवर्मदेव
0
382803
2702497
2026-08-14T15:42:14Z
अभय नातू
206
नामभेद
2702497
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नरवर्मन]]
oz9i3435k4ujd71ph0dc59r8iuvc0cb
कोकणातील भातशेती
0
382804
2702510
2026-08-14T19:06:45Z
AdvAnantGholam
172574
नवीन पान: '''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भ...
2702510
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties">
{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}
</ref>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== संदर्भ ==
eehpmb9mekfcsvb8818u4syecrtc2yi
2702511
2702510
2026-08-14T19:06:48Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय ([[सदस्य:KiranBOT II/typos#पररूप संधी - इक प्रत्यय|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य दीर्घ वेलांटी|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2702511
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties">
{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}
</ref>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== संदर्भ ==
dl7qttzdxezurtru5q0gb7dn4iuyy7b
2702512
2702511
2026-08-14T19:15:55Z
AdvAnantGholam
172574
2702512
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[भातशेती]]
* [[महाराष्ट्रातील शेती]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
* [[महाराष्ट्रातील कृषी]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
[[श्रेणी:कोकण]]
[[श्रेणी:महाराष्ट्रातील शेती]]
[[श्रेणी:भातशेती]]
[[श्रेणी:कोकणातील लोकजीवन]]
tvu2nk1javug8wz0xs0k0d8dtjhjhfk
2702513
2702512
2026-08-14T19:19:34Z
AdvAnantGholam
172574
2702513
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[भातशेती]]
* [[महाराष्ट्रातील शेती]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
* [[महाराष्ट्रातील कृषी]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
[[वर्ग:कोकण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शेती]]
[[वर्ग:भातशेती]]
[[वर्ग:कोकणातील लोकजीवन]]
34j2kzantzhebmmfto4lvhyo9nqhr2x
2702514
2702513
2026-08-14T19:20:31Z
AdvAnantGholam
172574
2702514
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[भातशेती]]
* [[महाराष्ट्रातील शेती]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
* [[महाराष्ट्रातील कृषी]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
[[वर्ग:कोकण]]
oxz15gbf405l9n28loyi03me73p4g3t
2702516
2702514
2026-08-14T19:23:41Z
AdvAnantGholam
172574
2702516
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[भातशेती]]
* [[महाराष्ट्रातील शेती]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
* [[महाराष्ट्रातील कृषी]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:कोकण]]
2cmhodkn7uuu1semovpaiwe39l3qmt6
2702517
2702516
2026-08-14T19:51:38Z
AdvAnantGholam
172574
2702517
wikitext
text/x-wiki
[[File:Paddy field in Maharashtra 6.jpg|thumb|right|upright=1.2|महाराष्ट्रातील भातशेतीचे दृश्य]]
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Newcomers.jpg|कोकणातील भातशेतीचे दृश्य
File:Rice Plantation.jpg|भाताची लागवड
File:Konkan - Songiri Village - Ratnagiri District - Part 1 20151218 (23369027944).jpg|सोंगिरी गाव, रत्नागिरी जिल्हा येथील भातशेती
File:Abandoned paddy field on Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 06.jpg|लेटराइट पठारावरील भाताचे शेत
File:Waiting for drop.jpg|पावसाची प्रतीक्षा करणारे भातशेत
File:Otvane Wildlife 007.JPG|ओटवणे परिसरातील भातशेती व नैसर्गिक परिसर
File:Nerur - panoramio.jpg|नेरूर परिसरातील भातशेती
File:Paddy field in Maharashtra 8.jpg|महाराष्ट्रातील भातखाचर
File:Paddy field in Maharashtra 9.jpg|महाराष्ट्रातील भातखाचर
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:कोकण]]
gvcjv71d0a69k7k792ciypjxlkp56h2
2702518
2702517
2026-08-14T19:51:40Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — पररूप संधी - इक प्रत्यय ([[सदस्य:KiranBOT II/typos#पररूप संधी - इक प्रत्यय|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — योग्य दीर्घ वेलांटी ([[सदस्य:KiranBOT II/typos#योग्य दीर्घ वेलांटी|अधिक माहिती]]); शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2702518
wikitext
text/x-wiki
[[File:Paddy field in Maharashtra 6.jpg|thumb|right|upright=1.2|महाराष्ट्रातील भातशेतीचे दृश्य]]
'''कोकणातील भातशेती''' ही कोकण प्रदेशातील पर्जन्यमान, भौगोलिक रचना, मातीचे प्रकार आणि पारंपरिक कृषिपद्धती यांच्याशी निगडित शेतीपद्धती आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख खरीप पीक राहिले आहे. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये जिल्ह्यातील अन्नपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ९० टक्के क्षेत्र धान्यपिकांखाली होते आणि त्यामध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. त्या काळात भाताखालील क्षेत्र धान्यपिकांच्या क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Cereals
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_cereals.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील नैसर्गिक परिस्थितीशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील शेतीवर दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा मोठा प्रभाव असून, पावसाळी हंगामातील बहुतांश पिके पावसावर अवलंबून असतात. गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस ऑक्टोबरपर्यंत राहतो आणि त्याच्या आधारे खरीप पिकांची वाढ पूर्ण होते. भाताची रोपवाटिका तयार करण्यासाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Seasons
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_seasons.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीमध्ये जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि भूभाग यांनुसार लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक आढळतो. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील तसेच सखल जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे कोकणातील कृषिपद्धतींना विशिष्ट स्वरूप प्राप्त झाले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील भातशेतीवर प्रदेशाच्या भौगोलिक रचनेचा आणि पर्जन्यमानाचा मोठा प्रभाव आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारापासून अरबी समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या या प्रदेशात पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक असून, अनेक भागांतील शेती मोसमी पावसावर अवलंबून आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जिल्ह्यातील खरीप पिकांचा मोठा भाग दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित होता.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रत्नागिरी जिल्ह्यात भात हे प्रमुख धान्यपीक असल्याची नोंद महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटियरमध्ये आहे. १९५५–५६ च्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील धान्यपिकांमध्ये भाताचे क्षेत्र सर्वाधिक होते. कुडाळ, सावंतवाडी, खेड आणि चिपळूण या तालुक्यांमध्ये जिल्ह्यातील भाताखालील क्षेत्राचा मोठा हिस्सा असल्याचे त्या काळातील नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या लागवडीसाठी उंचावरील आणि सखल अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरमध्ये उंचावरील जमिनींसाठी ''कुर्यात'' आणि सखल जमिनींसाठी ''माळ'' या प्रकारांचा उल्लेख आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमतेतील आणि भौगोलिक स्थितीतील फरकांचा भातशेतीच्या पद्धतीवर परिणाम होत असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातशेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतीची कामे मोसमी पावसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेणे. जूनमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर जमिनीची मशागत केली जाते आणि भाताच्या रोपांची पुनर्लागवड करण्यासाठी जमीन तयार केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीपासून सुरू होऊन नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील भातशेतीचा अभ्यास करताना केवळ पर्जन्यमानाचा विचार न करता भूभाग, माती, पाण्याची उपलब्धता आणि पारंपरिक कृषितंत्र यांचा परस्परसंबंध विचारात घेणे आवश्यक आहे. मुसळधार पाऊस आणि उताराचा भूभाग यांमुळे रत्नागिरीतील कृषी कामकाजाला इतर प्रदेशांपेक्षा वेगळे स्वरूप प्राप्त झाल्याचे जिल्हा गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व ===
कोकणातील भातशेतीला प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. कोकणातील मोठ्या क्षेत्रावर भाताची लागवड केली जाते आणि खरीप हंगामातील शेतीमध्ये भात हे प्रमुख पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अभ्यासानुसार कोकण प्रदेशात सुमारे ४.०१ लाख हेक्टर क्षेत्र भाताखाली असून, सुमारे ११.२८ लाख टन उत्पादन आणि सरासरी २.८१ टन प्रति हेक्टर उत्पादकता नोंदविण्यात आली होती.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan">{{cite web
|title=Rice Production in Konkan
|url=https://archive.dbskkv.org/collection/420/document/2304
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|access-date=14 August 2026
}}</ref>
महाराष्ट्रातील प्रमुख भात उत्पादक जिल्ह्यांमध्ये कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार महाराष्ट्रातील भात उत्पादनात कोकण प्रदेशाचा महत्त्वाचा वाटा आहे. रायगड जिल्ह्यात भाताखालील क्षेत्र आणि उत्पादनाचे प्रमाण कोकणातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत मोठे असल्याचेही या नोंदीत नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेतीचे महत्त्व केवळ उत्पादनाच्या प्रमाणापुरते मर्यादित नाही. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासातून भात हे विविध शेतीपद्धतींचे प्रमुख घटक असलेले पीक असल्याचे दिसून येते. भातासोबत कडधान्ये, भाजीपाला, फळबागा, दुग्धव्यवसाय आणि कुक्कुटपालन यांसारख्या उपक्रमांचे संयोजन करून विविध शेतीपद्धती विकसित झाल्याचे या अभ्यासात आढळले आहे.<ref name="ToraneEtAl2011">{{cite journal
|last=Torane
|first=S. R.
|last2=Naik
|first2=B. K.
|last3=Kulkarni
|first3=V. S.
|last4=Talathi
|first4=J. M.
|title=Farming Systems Diversification in North Konkan Region of Maharashtra — An Economic Analysis
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=1
|year=2011
|pages=91–98
|url=https://ageconsearch.umn.edu/record/109422/
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती ग्रामीण कुटुंबांच्या अन्नपुरवठ्याशी आणि कृषी उत्पन्नाशीही संबंधित आहे. उत्तर कोकणातील शेतीव्यवस्थांच्या अभ्यासानुसार भाताचा समावेश असलेल्या विविधीकृत शेतीपद्धतींमध्ये आर्थिक परताव्यात फरक आढळतो आणि शेतीतील विविध उपक्रमांचे संयोजन हे काही परिस्थितींमध्ये अधिक नफाक्षम ठरू शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भातशेतीचे प्रादेशिक महत्त्व रोजगाराच्या दृष्टीनेही दिसून येते. जमीन तयार करणे, रोपवाटिका तयार करणे, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी आणि काढणीनंतरची कामे यांसाठी हंगामी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या अभ्यासात या कामांमध्ये मनुष्यबळाची आवश्यकता तसेच मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे यांत्रिकीकरणाची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.<ref name="BhanageEtAl2016Mechanization">
{{cite journal
|last=Bhanage
|first=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
}}</ref>
कोकणातील भातशेतीला कृषी संशोधनाच्या दृष्टीनेही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीला अनुरूप भाताच्या सुधारित जाती आणि उत्पादनतंत्र विकसित केले आहेत. विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या सुधारित जातींमध्ये रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/>
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या पर्जन्यमान, भूभाग, कृषी परंपरा, ग्रामीण श्रम आणि स्थानिक अर्थव्यवस्थेशी परस्परांशी जोडलेली आहे. त्यामुळे भात हे कोकणातील केवळ एक प्रमुख पीक नसून प्रदेशाच्या कृषी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक म्हणून पाहता येते.<ref name="DBSKKVRiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== इतिहास आणि पारंपरिक भातशेती ==
कोकणातील भातशेतीचा इतिहास प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मोसमी पाऊस, जमिनीचे प्रकार आणि ग्रामीण कृषीव्यवस्थेशी जोडलेला आहे. उपलब्ध ऐतिहासिक गॅझेटियरमधील नोंदींवरून किमान अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात कोकणातील अनेक भागांत भात हे महत्त्वाचे अन्नपीक आणि कृषी उत्पादनाचे साधन होते. ब्रिटिश सत्तेपूर्वी आणि ब्रिटिश काळाच्या प्रारंभी कोकणातील काही भागांतून दख्खन प्रदेशाकडे तांदळाचा पुरवठा होत असल्याची नोंद बॉम्बे प्रेसिडेन्सीच्या गॅझेटियरमध्ये आढळते.<ref name="HistoryOfKonkanRiceTrade">{{cite web
|title=History of the Konkan — General Chapters
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Gazetteer%20of%20Bombay%20Presidency/history_of_the_konkan/section_12.pdf
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
एकोणिसाव्या शतकातील रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये भाताला शेतीतील प्रमुख पिकांपैकी एक म्हणून स्थान दिले आहे. सावंतवाडी संस्थानातील नोंदीनुसार त्या काळात भाताने एकूण लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे निम्मे क्षेत्र व्यापले होते. पावसाळ्यातील भातशेतीसाठी जून-जुलैमध्ये लागवड सुरू करून ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापणी केली जात असल्याचे वर्णन त्यात आढळते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Agriculture, Savantvadi
|url=https://www.gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/savantvadi/agriculture2.html
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील जुन्या कृषी व्यवस्थेच्या नोंदींमध्ये भातशेतीसाठी उंचावरील आणि सखल जमिनींचे वेगवेगळे प्रकार ओळखले जात असल्याचे दिसते. ''कुर्यात'' जमिनी आणि ''माळ'' जमिनी यांसारख्या स्थानिक वर्गीकरणांचा उल्लेख करण्यात आला आहे. या जमिनींच्या पाणीधारणक्षमता आणि भौगोलिक स्थितीनुसार भात लागवडीच्या पद्धतींमध्ये फरक केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== कोकणातील भातशेतीची परंपरा ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही मोसमी पावसाच्या कालचक्राशी जुळवून घेतलेली कृषिपद्धती होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये पावसाळा सुरू झाल्यानंतर भाताच्या शेताची मशागत, पाणी साठवणे, चिखलणी आणि पुनर्लागवड यांसारख्या प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केल्या जात असल्याचे वर्णन आहे. पावसाचे प्रमाण आणि जमिनीची स्थिती यांनुसार या कामांची वेळ बदलत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतीत भातासाठी जमीन तयार करताना लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पहिली नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर केली जाई आणि त्यानंतर पाण्याखाली चिखलणी करून जमीन पुनर्लागवडीसाठी योग्य केली जात असे. चिखलणीचा उद्देश मातीची रचना भाताच्या लागवडीस योग्य करणे आणि पाण्याचा निचरा कमी करणे हा होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र रोपवाटिका तयार करण्याची पद्धत प्रचलित होती. काही प्रकारच्या जमिनीत उगवलेले रोप थेट लागवडीसाठी वापरले जात, तर सखल जमिनीत रोपवाटिकेत रोपे वाढवून नंतर मुख्य शेतात पुनर्लागवड केली जात असे. पारंपरिक पद्धतीत उगवलेली रोपे उपटून ती शेतात ठरावीक अंतरावर लावली जात असत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक कृषी ज्ञानाला महत्त्व होते. जमिनीचा प्रकार, पाण्याची पातळी, पावसाची सुरुवात, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांचे निरीक्षण करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि कापणी यांसाठी स्थानिक पद्धती आणि साधनांचा तपशील नोंदविला आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
एकोणिसाव्या शतकातील सावंतवाडीच्या नोंदींमध्ये भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची नावेही आढळतात. त्यामध्ये ''कोथिंबिरी'', ''खिरसाळ'', ''गजवेल'', ''तावसाळ'', ''पाटणी'', ''वत्सल'' आणि ''साळ'' यांसारख्या प्रकारांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्याच नोंदीत इतर अनेक स्थानिक भातप्रकारांचीही नावे दिली आहेत. यावरून त्या काळात भाताच्या विविध स्थानिक प्रकारांची लागवड केली जात असल्याचे दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
=== पारंपरिक कृषिपद्धती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये जमिनीची मशागत, चिखलणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्य साठवण अशा सलग प्रक्रियांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये या कृषी प्रक्रियांचे स्थानिक स्वरूप आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचे वर्णन केले आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
शेत तयार करण्यासाठी लाकडी नांगराचा वापर केला जात असे. पावसाच्या सुरुवातीला नांगरणी करून त्यानंतर शेतात पाणी साठवून चिखलणी केली जात असे. चिखलणी पूर्ण झाल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची पृष्ठभाग समतल केली जाई. समतल पृष्ठभागामुळे रोपांची पुनर्लागवड करणे सुलभ होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताची पुनर्लागवड प्रामुख्याने मजुरांच्या साहाय्याने केली जात असे. पुनर्लागवडीनंतर तण काढणे आणि आवश्यकतेनुसार आंतरमशागत केली जाई. रत्नागिरीच्या कृषी नोंदींनुसार भाताच्या ओळींमध्ये तण काढण्यासाठी हाताने वापरल्या जाणाऱ्या साधनांचाही उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कापणीच्या वेळी भात जमिनीजवळून विळ्याने कापला जाई. कापलेले पीक काही दिवस शेतात वाळवून भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. भाताचे भारे कठीण पृष्ठभागावर आपटून मळणी केली जाई आणि त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पेंढा व इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीनंतर धान्य उन्हात वाळवून साठवले जात असे. शेतकरी पुढील हंगामासाठी स्वतःचे बियाणे राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर होत असे. कणग्यांना शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== पारंपरिक कृषी ज्ञान आणि अनुभव ===
पारंपरिक भातशेतीमध्ये कृषी ज्ञान हे स्थानिक पर्यावरणाच्या निरीक्षणावर आणि दीर्घकालीन अनुभवावर आधारित होते. पावसाची सुरुवात, जमिनीतील ओलावा, पाण्याची पातळी, रोपांची वाढ आणि पिकाची पक्वता यांसारख्या घटकांचा विचार करून शेतीची कामे करण्याची पद्धत होती. उपलब्ध गॅझेटियर नोंदींमध्ये या प्रक्रियांशी संबंधित स्थानिक संज्ञा, पद्धती आणि कृषी साधनांचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
जमिनीच्या प्रकारानुसार लागवडपद्धती निवडणे हे पारंपरिक ज्ञानाचे महत्त्वाचे अंग होते. उंचावरील जमिनी आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम जमिनी यांच्यातील फरक लक्षात घेऊन भाताची लागवड आणि पाण्याचे व्यवस्थापन केले जात असे. सखल भागातील शेतांमध्ये पाणी धरून ठेवण्यासाठी बांध आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी नियंत्रित मार्गांचा वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक कृषिपद्धतीमध्ये उपलब्ध स्थानिक साधनांचा वापर केला जात असे. लाकडी नांगर, लाकडी समतलीकरणाची फळी, विळा आणि हाताने वापरली जाणारी तण काढण्याची साधने यांचा उपयोग भातशेतीतील विविध टप्प्यांवर केला जात असे. या साधनांचा वापर स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि शेतीच्या पद्धतीशी जुळवून घेतलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक पद्धतींमध्ये धान्य आणि बियाण्याचे स्वतंत्र व्यवस्थापनही महत्त्वाचे होते. स्वतःच्या शेतातील धान्यातून पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवणे ही पद्धत होती. यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामाच्या लागवडीसाठी स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा उपलब्ध होत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेती ही केवळ पीक उत्पादनाची पद्धत नव्हती, तर पर्जन्यमान, जमीन, पाणी, स्थानिक वाण, कृषी साधने आणि शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञान यांचा परस्परसंबंध असलेली कृषीव्यवस्था होती. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमधून या व्यवस्थेची विविध रूपे आणि तिचे स्थानिक स्वरूप स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
== पारंपरिक रोपवाटिका आणि ‘रोबिंग’ पद्धत ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये रोपवाटिका तयार करण्याला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी ''रोबिंग'' (Robbing) ही पद्धत मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याची नोंद आहे. या पद्धतीत भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि पुढे ती मुख्य शेतात पुनर्लागवडीसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपवाटिका तयार करण्यासाठी पावसाळ्याच्या सुरुवातीच्या काळातील ओलाव्याचा उपयोग केला जात असे. गॅझेटियरनुसार मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाच्या सरींमुळे भाताची रोपे तयार करण्याची प्रक्रिया सुरू करता येत असे आणि जूनमध्ये मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर मुख्य शेताच्या मशागतीची कामे पुढे चालत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
रोपवाटिका आणि मुख्य शेतातील कामांचा हा क्रम कोकणातील पर्जन्यमान आणि शेतीच्या हंगामी चक्राशी संबंधित होता. त्यामुळे पारंपरिक रोपवाटिका पद्धतीचा अभ्यास हा केवळ कृषितंत्राचा विषय नसून स्थानिक हवामानाशी शेतकऱ्यांनी जुळवून घेतलेल्या कृषिपद्धतीचा भाग म्हणूनही करता येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
उत्तर कोकणातील पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापनाचा स्वतंत्र अभ्यासही करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील आदिवासी भागात ''Rabing'' ही पारंपरिक भात रोपवाटिका व्यवस्थापन कौशल्याशी संबंधित पद्धत नोंदवण्यात आली आहे. या अभ्यासातून उत्तर कोकणातील पारंपरिक भातशेतीतील स्थानिक ज्ञान आणि कौशल्याचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="DahiphaleEtAl2020">{{cite journal
|last=Dahiphale
|first=A. V.
|last2=Bhagat
|first2=S. B.
|last3=Mhaskar
|first3=N. V.
|last4=Jondhale
|first4=D. G.
|last5=Bedse
|first5=T. J.
|last6=Vanve
|first6=P. B.
|title=Rabing: A traditional skill of rice nursery management in tribal area of North Konkan coastal zone of Maharashtra
|journal=Journal of Pharmacognosy and Phytochemistry
|volume=9
|issue=5S
|year=2020
|pages=435–437
|url=https://www.phytojournal.com/special-issue/2020.v9.i5S.12965/rabing-a-traditional-skill-of-rice-nursery-management-in-tribal-area-of-north-konkan-coastal-zone-of-maharashtra
}}</ref>
== भाताच्या जाती आणि स्थानिक वाण ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या विविध भातवाणांना महत्त्वाचे स्थान आहे. पर्जन्यमान, जमिनीचा प्रकार, लागवडीचा कालावधी आणि उत्पादनाची गरज यांनुसार भाताच्या विविध जातींची निवड केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही भाताच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या लागवडीचा उल्लेख आढळतो.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील भातवाणांच्या विविधतेचा संबंध प्रदेशातील कृषी जैवविविधतेशीही जोडला जातो. कोकण प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा अभ्यास करताना स्थानिक पिकांच्या जाती, त्यांचे पारंपरिक उपयोग आणि स्थानिक कृषीपरिस्थितीशी त्यांचे असलेले संबंध यांचा विचार करण्यात आला आहे.<ref name="Singh2014Konkan">{{cite journal
|last=Singh
|first=Anurudh K.
|title=Probable Agricultural Biodiversity Heritage Sites in India: XX. The Konkan Region
|journal=Asian Agri-History
|volume=18
|issue=3
|year=2014
|pages=257–282
|url=https://www.asianagrihistory.org/pdf/volume18/ak-singhs-paper-18-3.pdf
}}</ref>
कोकणासाठी काही सुधारित भातवाणांची निर्मिती आणि निवड करण्यात आली आहे. त्यापैकी ‘रत्नागिरी-७’ ही कोकण प्रदेशासाठी विकसित करण्यात आलेली लाल तांदळाची, अर्धबुटकी आणि अधिक उत्पादनक्षम जात म्हणून अभ्यासात नोंदविण्यात आली आहे. या वाणाच्या वैशिष्ट्यांचा आणि कोकणातील लागवडीसाठी त्याच्या उपयुक्ततेचा स्वतंत्र अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="WaghmodeEtAl2018">{{cite journal
|last=Waghmode
|first=B. D.
|last2=Sonone
|first2=N. G.
|last3=Navhale
|first3=V. C.
|last4=Kadam
|first4=S. R.
|last5=Bhave
|first5=S. G.
|title=Ratnagiri 7 - Red Kernel, Semi Dwarf and High Yielding Rice Variety for Konkan Region of Maharashtra State in India
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=7
|issue=4
|year=2018
|pages=3442–3453
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=7655&SNo=389&vol=7-4-2018
}}</ref>
भाताच्या जातींची निवड करताना पेरणीची किंवा लागवडीची वेळ हा देखील महत्त्वाचा घटक ठरतो. कोकणातील परिस्थितीत वेगवेगळ्या पेरणीच्या कालावधीनुसार भाताच्या जातींच्या प्रतिसादाचा अभ्यास करण्यात आला असून, पेरणीची वेळ आणि वाण यांचा वाढ व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो असे संशोधनातून दिसून येते.<ref name="JagtapMahadkarChavan2017">{{cite journal
|last=Jagtap
|first=D. N.
|last2=Mahadkar
|first2=U. V.
|last3=Chavan
|first3=S. A.
|title=Response of rice varieties to different sowing windows under Konkan conditions
|journal=Agricultural Science Digest
|volume=37
|issue=1
|year=2017
|pages=78–80
}}</ref>
स्थानिक भातवाणांचे महत्त्व केवळ उत्पादनक्षमतेपुरते मर्यादित नसून कृषी जैवविविधता आणि स्थानिक कृषिज्ञानाच्या जतनाशीही संबंधित आहे. कोकणातील देशी भातवाणांचे संवर्धन करण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक संस्थांकडून प्रयत्न केले जात असल्याचे वृत्तांकन झाले आहे.<ref name="AgrowonIndigenousRice">{{cite web
|title=देशी वाणांचे संवर्धन करणारी कोकणातील शेतकरी कंपनी
|url=https://agrowon.esakal.com/agro-special/farmers-company-in-konkan-for-conservation-of-indigenous-species
|website=ॲग्रोवन
|access-date=14 August 2026
}}</ref>
स्थानिक वाणांच्या जतनामुळे भातशेतीतील आनुवंशिक विविधता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर स्थानिक हवामान, माती आणि पारंपरिक कृषिपद्धतीशी जुळवून घेतलेल्या वाणांचे ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचण्यासही त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोकणातील भातवाणांचा अभ्यास हा उत्पादनाच्या दृष्टीने तसेच कृषी वारसा आणि जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.<ref name="Singh2014Konkan"/><ref name="AgrowonIndigenousRice"/>
== भातशेतीची पारंपरिक प्रक्रिया ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही मोसमी पाऊस, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार टप्प्याटप्प्याने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भाताच्या शेतीमध्ये जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, रोपांची पुनर्लागवड किंवा थेट पेरणी, आंतरमशागत, तण काढणे, कापणी, मळणी आणि धान्याची साठवण अशा परस्परांशी संबंधित प्रक्रियांचा समावेश होता.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीची सुरुवात मोसमी पावसाच्या आगमनाशी जोडलेली होती. रत्नागिरी जिल्ह्यात दक्षिण-पश्चिम मोसमी पाऊस साधारणपणे जूनमध्ये सुरू होत असे. मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचा उपयोग भाताच्या रोपवाटिकेसाठी केला जात असे, तर जूनच्या उत्तरार्धात किंवा जुलैच्या सुरुवातीला पुनर्लागवडीसाठी जमीन तयार करण्याची कामे केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
=== शेतजमिनीची तयारी ===
भातशेतीसाठी जमीन तयार करण्याचे पहिले महत्त्वाचे काम नांगरणी होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातासाठी ''उखळणी'' म्हणून ओळखली जाणारी नांगरणी मोसमी पावसाच्या आगमनानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जात असे. यासाठी प्रामुख्याने लाकडी नांगराचा वापर केला जाई. भातासाठी वापरल्या जाणाऱ्या हलक्या जमिनीत खोल नांगरणीची आवश्यकता नसून साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
नांगरणीची वेळ स्थानिक जमिनीच्या स्वरूपाशी संबंधित होती. भातशेतीच्या प्रक्रियेत चिखलणीमुळे जमीन कोरडी झाल्यानंतर कठीण होत असल्याने कापणीनंतर लगेच नांगरणी करणे अवघड ठरत असे. त्यामुळे मोसमी पावसाच्या सुरुवातीला योग्य वेळी नांगरणी करणे महत्त्वाचे मानले जात होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== राब पद्धत ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये ''राब'' ही रोपवाटिका आणि जमिनीच्या पूर्वतयारीशी संबंधित पद्धत होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये राब प्रक्रियेतून तयार होणाऱ्या राखेचा जमिनीला काही पोषक घटक मिळण्याशी संबंध नमूद केला आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खताचा वापर न झाल्यास जमिनीची भौतिक रचना कठीण होऊन पिकाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो, अशी निरीक्षणात्मक नोंदही करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कृषी विभागाने पुढील काळात राबसाहित्यातील जैविक पदार्थांचा कंपोस्ट तयार करण्यासाठी वापर करण्याची तसेच हिरवळीची खते आणि शेणखत यांचा वापर वाढविण्याची शिफारस केली होती. त्यामुळे पारंपरिक राब पद्धतीकडे केवळ रोपवाटिकेची पद्धत म्हणून न पाहता तिच्या कृषी-पर्यावरणीय परिणामांच्या संदर्भातही पाहता येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== रोपवाटिका ===
सखल आणि अधिक पाणीधारणक्षम जमिनींमध्ये भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका केली जात असे. भाताचे बी पेरून रोपे तयार केली जात आणि योग्य वाढ झाल्यानंतर ती उपटून मुख्य भातखाचरात पुनर्लागवड केली जात. रत्नागिरीच्या कृषी नोंदीनुसार रोपवाटिकेतील बियाणे पसरून किंवा ओळींमध्ये पेरले जाऊ शकत असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
उंचावरील जमिनींमध्ये मात्र रोपवाटिकेतील पुनर्लागवडीऐवजी मोड आलेले बी थेट चिखललेल्या शेतात पेरण्याची पद्धत वापरली जात असे. या पद्धतीला स्थानिक पातळीवर ''राहू'' पद्धत म्हटले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== चिखलणी ===
नांगरणीनंतर शेतात पाणी साठवून जमीन चिखलयुक्त करण्याची प्रक्रिया केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पहिल्या नांगरणीनंतर काही काळ शेतात पाणी साठवले जाई आणि जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला उभ्या पाण्यात पुन्हा नांगरणी करून चिखलणी केली जाई. आवश्यक त्या भौतिक स्थितीपर्यंत माती मऊ आणि चिकट होईपर्यंत ही प्रक्रिया केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
चिखलणीचा एक उद्देश जमिनीच्या पृष्ठभागातून पाण्याची झिरपणक्षमता कमी करून भातासाठी पाणी अधिक काळ धरून ठेवण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण करणे हा होता. चिखलणी झाल्यानंतर शेताची जमीन समतल करण्यासाठी बैलांच्या साहाय्याने लाकडी फळी ओढली जात असे. या फळीला स्थानिक पातळीवर ''गुतेफळी'' किंवा ''अलवत'' अशी नावे असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची लावणी ===
चिखलणी आणि समतलीकरण पूर्ण झाल्यानंतर रोपवाटिकेतील भाताची रोपे मुख्य शेतात लावली जात. रोपे उपटून लहान भाऱ्यांमध्ये बांधली जात आणि भातखाचरात नेऊन हाताने पुनर्लागवड केली जात असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार एका एकरासाठी साधारणपणे आठ ते दहा व्यक्तींची आवश्यकता भासत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
रोपांची पुनर्लागवड करताना साधारणपणे दहा ते पंधरा रोपे एका समूहात घेऊन चिखलात दाबून लावली जात आणि रोपांमध्ये अंदाजे नऊ ते बारा इंच अंतर ठेवले जात असे. उंचावरील काही जमिनींमध्ये पुनर्लागवडीऐवजी मोड आलेल्या बियांचे थेट प्रसारण केले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== पिकाची निगा आणि पाणीव्यवस्थापन ===
पुनर्लागवडीनंतर पिकाची निगा राखण्यासाठी आंतरमशागत आणि तण काढण्याची कामे केली जात. ''कोळपी'' या तीन दातांच्या हातसाधनाचा वापर माती हलकी करण्यासाठी, मुळांना हवा मिळण्यासाठी आणि खत मातीमध्ये मिसळण्यासाठी केला जात असे. ओळीतील भातामध्ये साधारणपणे दोन ते तीन वेळा आंतरमशागत केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आंतरमशागतीनंतरही उरलेली तणे हाताने किंवा ''खुरपी''च्या साहाय्याने काढली जात. पसरवून पेरलेल्या किंवा ओळीत पुनर्लागवड न केलेल्या शेतांमध्ये अशा प्रकारची आंतरमशागत करणे तुलनेने मर्यादित असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन प्रामुख्याने पावसावर आधारित होते. रत्नागिरी जिल्ह्यातील बहुसंख्य पिके मोसमी पावसावर अवलंबून असल्याची नोंद आहे. सखल जमिनींमध्ये अतिरिक्त पाणी बाहेर काढण्यासाठी शेतबांधांमध्ये आवश्यक ठिकाणी तात्पुरते मार्ग ठेवले जात असत.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भाताची कापणी आणि मळणी ===
भाताच्या वाणानुसार कापणीचा कालावधी बदलत असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार लवकर तयार होणाऱ्या भाताची कापणी सप्टेंबरच्या अखेरीस सुरू होत असे, तर मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांची कापणी नोव्हेंबरपर्यंत चालत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताची कापणी विळ्याने जमिनीजवळून केली जात असे. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि मळणीच्या जागी नेले जात. मळणीसाठी भाताची भारे लाकडी फळी किंवा कठीण पृष्ठभागावर आपटून दाणे वेगळे केले जात. त्यानंतर उफणणी करून धान्यापासून पाने, पेंढा आणि इतर अवशेष वेगळे केले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== धान्याची साठवणूक ===
मळणीनंतर धान्य उन्हात व्यवस्थित वाळवून साठवले जात असे. शेतकरी स्वतःच्या वापरासाठी तसेच पुढील हंगामातील पेरणीसाठी काही धान्य राखून ठेवत असत. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूपासून तयार केलेल्या कणग्यांचा वापर केला जात असे. कणग्यांना कीटकांचा प्रवेश कमी करण्यासाठी शेणाचा लेप देण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
पारंपरिक प्रक्रियेत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या नोंदीनुसार शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत असताना दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांनी साली काढली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील पारंपरिक भातशेतीची प्रक्रिया ही पावसाच्या आगमनापासून सुरू होऊन जमीन तयार करणे, रोपवाटिका, चिखलणी, पुनर्लागवड, पिकाची निगा, कापणी, मळणी आणि धान्य साठवण या सलग टप्प्यांतून पूर्ण होत असे. या प्रक्रियेत स्थानिक भौगोलिक परिस्थिती, पाण्याचे नियमन, मानवी श्रम आणि पारंपरिक कृषिसाधने यांचा परस्परसंबंध दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भाताचे उत्पादन, उपयोग आणि उपउत्पादने ==
कोकणातील भातशेतीमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून त्याचे उत्पादन प्रामुख्याने खरीप हंगामात घेतले जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्या काळात रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे उत्पादन साधारण एक लाख टनांपेक्षा अधिक होते आणि भात हे जिल्ह्यातील सर्वांत महत्त्वाचे पीक होते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerProduction">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Production
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_production.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भाताचे उत्पादन वाण, जमिनीचा प्रकार, पावसाचे प्रमाण आणि लागवडीची पद्धत यांनुसार बदलत असे. रत्नागिरी जिल्ह्यात भाताची लागवड उंचावरील ''कुर्यात'' जमिनी तसेच सखल ''माळ'' जमिनींमध्ये केली जात असल्याची नोंद आहे. लवकर, मध्यम-उशिरा आणि उशिरा तयार होणाऱ्या वाणांनुसार उत्पादनाचा कालावधीही वेगवेगळा असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या उत्पादनाचे स्थानिक वापराशी असलेले नातेही स्पष्ट होते. रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादित होणारे धान्य मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या स्वतःच्या उपभोगासाठी वापरले जात असल्याची नोंद गॅझेटियरमध्ये आहे. जिल्ह्यातील भाताचे उत्पादन स्थानिक गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याने मोठ्या प्रमाणावर धान्यसाठा बाजारपेठेसाठी न ठेवता घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताचा प्रमुख उपयोग तांदूळ या स्वरूपात अन्न म्हणून केला जातो. पारंपरिक पद्धतीत साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी साली काढल्या जात. रत्नागिरी जिल्ह्यातील शहरांमध्ये आणि मोठ्या गावांमध्ये तांदूळ गिरण्यांचा वापर होत होता, तर दुर्गम भागांमध्ये घरगुती पातळीवर पारंपरिक साधनांचा वापर करून साली काढण्याची पद्धत अस्तित्वात होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
कोकणातील काही भागांत भातावर उकडभात किंवा ''उकडे'' तांदूळ तयार करण्याची पद्धतही प्रचलित होती. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या ऐतिहासिक नोंदींनुसार जाड दाण्याच्या काही भातप्रकारांपासून उकडे तांदूळ तयार केला जात असे. या प्रक्रियेत साळीसह धान्य काही काळ उकळून नंतर वाळवले जाई आणि त्यानंतर साली काढल्या जात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
तांदळापासून विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये तांदळापासून ''पोहे'' आणि ''मुरमुरे'' तयार करण्याचा उल्लेख आहे. काही भागांत भात शिजवून ''भात'', तसेच पातळ किंवा घट्ट स्वरूपातील ''आंबील'' आणि ''पेज'' यांसारख्या पदार्थांच्या रूपातही वापरला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या प्रक्रियेत तांदळाबरोबर इतर पदार्थही मिळतात. साळी काढताना ''तूस'' किंवा भाताची साल हा अवशेष निर्माण होतो. धान्याची मळणी झाल्यानंतर उरलेला ''पेंढा'' हा आणखी एक महत्त्वाचा उपउत्पादन आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भाताची मळणी झाल्यानंतर मिळणारा पेंढा साठवून ठेवून त्याचा चाऱ्यासाठी वापर केला जात असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भाताच्या काढणीनंतर मिळणाऱ्या पेंढ्याचा वापर केवळ पशुखाद्यापुरता मर्यादित नव्हता. स्थानिक परिस्थितीनुसार त्याचा उपयोग छप्पर बांधण्यासाठी आणि इतर ग्रामीण कामांसाठी केला जात असल्याचे कृषी नोंदींमध्ये आढळते. त्यामुळे भातशेतीतून मिळणारे उपउत्पादन ग्रामीण अर्थव्यवस्थेतील विविध गरजांसाठी वापरले जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची प्रतवारी आणि प्रक्रियेदरम्यान ''कणी'' किंवा तुटलेला तांदूळही मिळतो. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार तांदूळ गिरण्यांमध्ये साली काढण्याच्या प्रक्रियेत काही दाणे तुटतात आणि हा तुटलेला तांदूळ स्वतंत्रपणे वेगळा करून तुलनेने कमी किमतीत विकला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनात बियाण्याची भूमिकाही महत्त्वाची आहे. पारंपरिक पद्धतीत शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा प्रकारे भाताचे उत्पादन हे केवळ त्या हंगामातील अन्नपुरवठ्याशी संबंधित नसून पुढील हंगामाच्या लागवडीसाठी आवश्यक बियाण्याच्या उपलब्धतेशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात कोकणातील भाताचे उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित जाती आणि उत्पादनतंत्रांचा विकास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीसाठी विविध सुधारित भातजाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३ तसेच सह्याद्री मालिकेतील विविध संकरित वाण विकसित करण्यात आले आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties">{{cite web
|title=Crop varieties developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Varieties.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
या सुधारित वाणांमध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी आणि काही प्रमुख रोग किंवा किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार करण्यात आला आहे. उदाहरणार्थ, विद्यापीठाच्या संशोधन नोंदीनुसार रत्नागिरी-६ आणि रत्नागिरी-७ या वाणांची उत्पादनक्षमता अनुक्रमे सुमारे ४.५ टन प्रति हेक्टर आणि ४.५ ते ५.० टन प्रति हेक्टर इतकी नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceResearch2017">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भाताचे उत्पादन हे स्थानिक अन्नपुरवठा, पारंपरिक खाद्यसंस्कृती, बियाण्याची उपलब्धता आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांच्याशी संबंधित आहे. तांदळाबरोबर पेंढा, कणी आणि भाताची साल यांसारखी उपउत्पादनेही विविध उपयोगांत येतात. पारंपरिक उत्पादनपद्धतींबरोबर सुधारित वाण आणि आधुनिक कृषितंत्रांचा वापर वाढल्यामुळे कोकणातील भातशेतीचे स्वरूप कालानुसार बदलत आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== कोकणातील भाताच्या जाती ==
कोकणातील भातशेतीमध्ये स्थानिक पारंपरिक वाणांपासून सुधारित आणि संकरित वाणांपर्यंत विविध प्रकार आढळतात. या विविधतेचा संबंध प्रदेशातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, पाण्याची उपलब्धता, पक्वतेचा कालावधी आणि स्थानिक कृषिपद्धतीशी आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील भाताच्या अनेक स्थानिक प्रकारांची नोंद आढळते, तर आधुनिक काळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप सुधारित आणि संकरित भातवाण विकसित केले आहेत.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== पारंपरिक स्थानिक जाती ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये स्थानिक वाणांची लक्षणीय विविधता होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या एकूण तीस जातींची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी कोथिंबिरी, खिरसाळ, गजवेल, तावसाळ, पाटणी, वत्सल आणि साळ या सात जाती तुलनेने चांगल्या प्रकारच्या म्हणून नमूद करण्यात आल्या आहेत. अवचिटे, काळीनावन, काळी कडया, केडाळ, खोचरी, चिमसाळ, टायकाळा, डामगा, डोंगरे, तांबिकुडया, नवान, बिलावल, बेला, मुडगे, वरंगळ, वाकसाळ, वाळ्या, शिराई, सेमणे, सुकाळ, सोरटी आणि सोनफळ या इतर स्थानिक प्रकारांचीही नोंद त्याच गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
या स्थानिक वाणांची लागवड प्रदेशातील विविध प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताची लागवड प्रामुख्याने उंचावरील ''कुर्यात'' जमीन आणि सखल, अधिक पाणीधारणक्षम ''माळ'' जमीन अशा दोन्ही प्रकारच्या जमिनींमध्ये केली जात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे स्थानिक वाणांची निवड ही स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित असण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येक वाणाची विशिष्ट पर्यावरणीय अनुकूलता स्वतंत्रपणे सिद्ध करण्यासाठी त्या वाणासंबंधी स्वतंत्र पुरावे आवश्यक आहेत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या दाण्याच्या स्वरूपानुसार ''उकडे'' आणि ''सुरई'' असे दोन व्यापक प्रकारही नमूद केले आहेत. जाड दाण्याच्या भातापासून उकडे तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर बारीक प्रकारासाठी ही प्रक्रिया आवश्यक नसल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
स्थानिक वाणांची विविधता ही केवळ कृषी उत्पादनाशी संबंधित नव्हती. रत्नागिरी परिसरातील अन्नविषयक ऐतिहासिक नोंदींमध्ये तांदूळ हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याचे नमूद केले आहे. तांदळापासून उकडा आणि सुरई यांसारखे प्रकार तयार केले जात आणि भाताचा दैनंदिन आहारात मोठ्या प्रमाणावर वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_food.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भाताच्या जातींची जैवविविधता ===
कोकणातील पारंपरिक भातवाणांची संख्या आणि त्यांच्यातील विविधता या प्रदेशातील कृषी जैवविविधतेचा ऐतिहासिक भाग दर्शवतात. एकाच प्रदेशात विविध नावांचे आणि वैशिष्ट्यांचे वाण लागवडीखाली असल्याची नोंद जुन्या गॅझेटियरमध्ये आढळते. या वाणांची नावे, दाण्यांचे प्रकार आणि पक्वतेच्या कालावधीतील फरक यांमधून त्या काळातील भात लागवडीतील विविधता दिसून येते.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या वाणांची विविधता जमिनीच्या आणि पाण्याच्या परिस्थितीशी संबंधित कृषिपद्धतींसोबत विकसित झाली होती. रत्नागिरी जिल्ह्यात उंचावरील ''कुर्यात'' आणि सखल ''माळ'' जमिनींमध्ये भाताची लागवड केली जात असे. काही ठिकाणी पुनर्लागवड केली जात असे, तर काही उंचावरील जमिनींमध्ये मोड आलेल्या बियांची थेट पेरणी केली जात असे. त्यामुळे भाताच्या लागवडीमध्ये स्थानिक पर्यावरणानुसार पद्धतींची विविधता होती.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक वाणांच्या विविधतेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पिकाच्या पक्वतेच्या कालावधीतील फरक. ऐतिहासिक नोंदींमध्ये लवकर तयार होणाऱ्या तसेच मध्यम आणि उशिरा तयार होणाऱ्या भाताच्या प्रकारांचा उल्लेख आढळतो. पिकाच्या पक्वतेनुसार कापणीचा कालावधी बदलत असल्यामुळे विविध वाणांचा वापर शेतीच्या हंगामी नियोजनाशी संबंधित होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
स्थानिक भातवाणांची जैवविविधता ही बियाणे जतन करण्याच्या पारंपरिक पद्धतीशीही संबंधित होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी मळणीनंतर मिळालेल्या धान्यातून पुढील हंगामासाठी काही धान्य बियाणे म्हणून राखून ठेवत असत. अशा पद्धतीमुळे स्थानिक पातळीवर बियाण्याचा साठा आणि लागवडीची सातत्यता राखली जात होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
तथापि, ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये नोंदलेल्या सर्व पारंपरिक वाणांची लागवड आजही मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, असा निष्कर्ष केवळ या ऐतिहासिक नोंदींवरून काढता येत नाही. पारंपरिक वाणांचे वर्तमान अस्तित्व, लागवडीचे क्षेत्र आणि संवर्धनाची स्थिती निश्चित करण्यासाठी अद्ययावत कृषी संशोधन किंवा अधिकृत बियाणे-संवर्धन नोंदी आवश्यक आहेत.
=== सुधारित आणि आधुनिक जाती ===
कोकणातील भात उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी विसाव्या शतकापासून सुधारित बियाण्यांचा प्रसार करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये सुधारित भातबियाण्यांच्या प्रसारासाठी शासकीय योजना राबविण्यात आल्याची नोंद आहे. १९५६–५७ आणि १९५७–५८ या कालावधीतील नोंदींमध्ये पाटणी-६, वारंगळ-४८७, वाकसाळ-२८७, पनवेल-६१, भाडस-७९, ई.के.-७०, कोलंबा-१८४ आणि के-४२ या सुधारित भातवाणांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerIrrigation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Irrigation
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_irrigation.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील कृषी परिस्थिती लक्षात घेऊन भाताच्या सुधारित जाती आणि संकरित वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाने विकसित केलेल्या भाताच्या जातींपैकी रत्नागिरी-१ ही लवकर तयार होणारी जात असून तिचा पक्वता कालावधी सुमारे ११५–१२० दिवस आणि नोंदविलेली उत्पादनक्षमता ३५–४० क्विंटल प्रति हेक्टर आहे. रत्नागिरी-२ ही उशिरा तयार होणारी जात असून तिचा कालावधी सुमारे १४५–१५० दिवस आहे. रत्नागिरी-३ ही सुमारे १४०–१४५ दिवसांत तयार होणारी जात असून ती उथळ सखल भातक्षेत्रासाठी योग्य असल्याचे विद्यापीठाच्या नोंदीत नमूद केले आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
कोकणातील आधुनिक भात संशोधनात संकरित वाणांचाही विकास झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन नोंदीमध्ये सह्याद्री मालिकेतील भात संकरित वाणांचा उल्लेख आहे. उदाहरणार्थ, सह्याद्री-५ या संकरित वाणाचा पक्वता कालावधी सुमारे १४०–१४५ दिवस असून, कोकणातील चाचण्यांमध्ये त्याची उत्पादनक्षमता आणि काही प्रमुख कीड व रोगांविरुद्धची सहनशीलता नोंदविण्यात आली आहे.<ref name="DBSKKVResearchRecommendations2010">{{cite report
|title=Research Recommendations of 2010
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2010
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2010%20English%20Recommendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित वाणांच्या विकासामध्ये उत्पादनक्षमता, पक्वतेचा कालावधी, दाण्याचे गुणधर्म आणि स्थानिक रोग-किडींविरुद्धची प्रतिकारक्षमता यांसारख्या गुणधर्मांचा विचार केला जातो. त्यामुळे पारंपरिक स्थानिक वाणांबरोबर सुधारित आणि संकरित वाणांचा वापर हा कोकणातील भातशेतीच्या बदलत्या कृषितंत्राचा एक भाग बनला आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKVResearchRecommendations2010"/>
अशा प्रकारे कोकणातील भाताच्या जातींचा इतिहास पारंपरिक स्थानिक वाणांच्या विविधतेपासून सुधारित आणि संकरित वाणांच्या विकासापर्यंत विस्तारलेला आहे. ऐतिहासिक गॅझेटियरमधील स्थानिक वाणांची नोंद आणि आधुनिक कृषी संशोधनातून विकसित झालेल्या जाती यांमुळे कोकणातील भाताच्या आनुवंशिक आणि कृषी विविधतेचे वेगवेगळे कालखंड स्पष्ट होतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
== भातशेती आणि कोकणचे पर्यावरण ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप प्रदेशातील पर्जन्यमान, भूभाग, मातीचे प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि समुद्रकिनाऱ्याशी असलेले भौगोलिक संबंध यांच्याशी जवळून संबंधित आहे. कोकण हा अरबी समुद्र आणि सह्याद्री यांच्या दरम्यानचा अरुंद किनारी प्रदेश असून, येथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसाचा प्रभाव मोठा आहे. त्यामुळे भात हे या प्रदेशातील प्रमुख खरीप पीक बनले आहे. कोकणातील कृषी व्यवस्थेत भाताचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित पर्यावरणीय परिस्थिती यांचा परस्परसंबंध कृषी संशोधन आणि ऐतिहासिक नोंदींमधून दिसून येतो.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma
|first1=Ram Ratan
|last2=Srivastava
|first2=Tapendra Kumar
|last3=Singh
|first3=Pushpa
|last4=Manjunath
|first4=B. L.
|last5=Kumar
|first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान आणि भातशेती ===
कोकणातील भातशेती प्रामुख्याने दक्षिण-पश्चिम मोसमी पावसावर आधारित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार जूनमध्ये सुरू होणारा मोसमी पाऊस खरीप पिकांच्या वाढीसाठी महत्त्वाचा असून, भाताच्या रोपवाटिकेच्या तयारीसाठी मे महिन्याच्या उत्तरार्धातील पावसाचाही उपयोग केला जात असे. पावसाच्या आगमनाची वेळ आणि त्यानंतर उपलब्ध होणारी जमिनीतील ओलावा यांनुसार मशागत, रोपवाटिका आणि पुनर्लागवडीची कामे नियोजित केली जात.<ref name="RatnagiriGazetteerSeasons"/>
कोकणातील पावसाचे प्रमाण प्रदेशाच्या विविध भागांत सारखे नसले तरी भातशेतीसाठी मोसमी पावसाचे महत्त्व सर्वसाधारणपणे मोठे आहे. दक्षिण गोवा या कोकणातील भागावरील एका अभ्यासानुसार तेथे दक्षिण-पश्चिम मोसमी पावसामुळे जूनपासून सप्टेंबरपर्यंत, काही वेळा ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत, पाऊस पडतो आणि वार्षिक पर्जन्यमान सुमारे २,९०० मिलिमीटर नोंदविण्यात आले आहे. त्या अभ्यासात भात हे सपाट तसेच उताराच्या भागांतील प्रमुख पीक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
मात्र अतिवृष्टीचा परिणाम शेतीवर होऊ शकतो. पावसाचे अल्प कालावधीत अधिक प्रमाण, पाण्याचा निचरा आणि पावसातील खंड यांनुसार भाताच्या वाढीवर परिणाम होतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीमध्ये पावसाचे पाणी धरून ठेवणे आणि अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित निचरा करणे या दोन्ही बाबींना महत्त्व प्राप्त होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
=== भातखाचरे आणि जलव्यवस्था ===
कोकणातील भातखाचरे ही पावसावर आधारित भातशेतीसाठी विकसित झालेली स्थानिक कृषी व्यवस्था आहे. भातासाठी जमीन तयार करताना नांगरणी, चिखलणी आणि समतलीकरण करून शेतात पाणी धरून ठेवण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण केली जाते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये चिखलणी केल्यानंतर लाकडी फळीच्या साहाय्याने शेताची जमीन समतल करण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातखाचरातील पाण्याचे व्यवस्थापन केवळ पाणी साठवण्यापुरते मर्यादित नसते. मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी नियंत्रितपणे बाहेर काढणे आवश्यक असते. रत्नागिरीच्या कृषी नोंदींमध्ये शेतबांधांमध्ये आवश्यकतेनुसार पाण्याच्या निचऱ्यासाठी मार्ग ठेवण्याच्या पद्धतीचा उल्लेख आहे. त्यामुळे भातखाचरांची रचना पाणी साठवण आणि निचरा या दोन्ही गरजांशी संबंधित होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील भातशेतीसाठी पाणीव्यवस्थापनाला महत्त्व दिले जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात कोकणातील भातासाठी स्थानिक परिस्थितीनुसार उत्पादनतंत्र, सिंचन आणि जलसंधारणाशी संबंधित पद्धती विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे.<ref name="DBSKKVResearch">{{cite web
|title=Research
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== उताराची जमीन आणि बांधबंदिस्ती ===
कोकणाचा बराचसा भूभाग उताराचा आणि डोंगराळ असल्यामुळे भातशेतीसाठी सपाट किंवा तुलनेने समतल खाचरे तयार करण्याची पद्धत विकसित झाली. कोकणातील भातशेतीवरील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या तांत्रिक नोंदीनुसार या प्रदेशात भातासाठी टेरेस किंवा पायरीसदृश शेतीचा वापर केला जातो आणि शेतांचे आकारमान तुलनेने लहान असते.<ref name="DBSKKVKonkanRiceMechanization">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|year=2016
|publisher=Indian Society of Coastal Agricultural Research
|url=https://epubs.icar.org.in/ejournal/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
उताराच्या जमिनीमध्ये बांधबंदिस्तीमुळे पावसाचे पाणी शेतात काही काळ धरून ठेवण्यास मदत होते. त्यामुळे मातीची धूप कमी करणे, पाण्याचा प्रवाह नियंत्रित करणे आणि भातासाठी आवश्यक ओलावा टिकवून ठेवणे शक्य होते. पारंपरिक पद्धतीत शेतबांधांची देखभाल ही भातशेतीच्या नियमित कामांपैकी एक होती.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील मातीच्या प्रकारांतही प्रादेशिक फरक आढळतो. दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने जांभा व जांभ्यापासून विकसित झालेल्या माती आढळतात, तर उत्तर कोकणातील काही भागांत मध्यम काळ्या मातीचा विस्तार आहे. किनारी भागांत गाळाची तसेच क्षारयुक्त माती आढळते. या मातींच्या गुणधर्मांनुसार भातशेतीची पद्धत आणि पाण्याचे व्यवस्थापन बदलते.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
=== खारभूमीतील भातशेती ===
समुद्रकिनारा आणि खाड्यांच्या परिसरातील सखल जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्याचा प्रभाव असल्यामुळे क्षारयुक्त जमिनी निर्माण होतात. महाराष्ट्रातील खार जमिनींच्या अधिकृत नोंदीनुसार समुद्र आणि नदीखाड्यांच्या परिसरातील सपाट जमिनींमध्ये समुद्राच्या पाण्यामुळे क्षारसंचय झालेला आढळतो. अशा जमिनींच्या विकासासाठी आणि पुनर्वापरासाठी महाराष्ट्र शासनाने खारभूमी विकासाची स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे.<ref name="KolabaGazetteerKharSoils">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer — Soils
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_soils.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील खार जमिनींमध्ये भात हे महत्त्वाचे पीक आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार खारभूमी संशोधन केंद्र, गिरणे, पनवेल येथे भात, खारभूमी सुधारणा आणि संबंधित कृषी संशोधनावर काम केले जाते. विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये खार जमिनींसाठी भाताच्या उत्पादनतंत्राचा आणि जमिनीच्या व्यवस्थापनाचा अभ्यास समाविष्ट आहे.<ref name="DBSKKVKharlandResearchStation">{{cite web
|title=Khar Land Research Station
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसमोर मुख्य अडचण म्हणजे समुद्राच्या पाण्याचा शिरकाव आणि जमिनीतील क्षारता. भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने २०२४ मध्ये राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार कोकणातील किनारी आणि खाडीच्या लगतच्या सखल भागांमध्ये समुद्राचे पाणी शिरल्यामुळे कृषी जमिनींवर क्षारयुक्त पाण्याचा परिणाम होतो. अशा जमिनींच्या कृषी वापरासाठी महाराष्ट्र शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्या उत्तरात नमूद केले आहे.<ref name="GovtIndiaKharLand2024">{{cite report
|title=Agricultural Use of Khar Lands in Konkan Region
|publisher=Ministry of Agriculture and Farmers Welfare, Government of India
|year=2024
|date=20 December 2024
|url=https://sansad.in/getFile/annex/266/AU2898_Es7ESh.pdf?source=pqars
|access-date=14 August 2026
}}</ref>
खारभूमीतील भातशेतीसाठी क्षारता नियंत्रण, पाण्याचा निचरा आणि बांधांची देखभाल यांना विशेष महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात खार जमिनींसाठी भातासह विविध एकात्मिक शेती पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. काही शिफारशींमध्ये भात, भाजीपाला, नारळ, मत्स्यपालन आणि इतर घटकांचे एकत्रित व्यवस्थापन सुचविण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKharlandIFS">{{cite web
|title=AICRP (SWS) — Khar Land Research Station, Panvel
|website=ICAR–Central Soil Salinity Research Institute
|publisher=Indian Council of Agricultural Research
|url=https://cssri.res.in/aicrp-sws/
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== भातशेती आणि कृषी जैवविविधता ===
कोकणातील भातशेती ही प्रदेशाच्या कृषी जैवविविधतेचा एक भाग आहे. ऐतिहासिक नोंदींमध्ये भाताच्या अनेक स्थानिक वाणांची नावे आढळतात. या वाणांची विविधता, त्यांचे पक्वतेचे कालावधी आणि स्थानिक लागवडपद्धती यांमुळे पारंपरिक भातशेतीमध्ये आनुवंशिक आणि कृषी विविधता निर्माण झाली होती.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
कोकणातील कृषी जैवविविधतेचा संबंध केवळ भाताच्या वाणांपुरता मर्यादित नाही. भातासोबत विविध कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळपिके आणि इतर कृषी घटकांचा समावेश असलेल्या शेतीपद्धती या प्रदेशात विकसित झाल्या आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार कोकणातील भाताधारित शेतीव्यवस्थेत पावसावर आधारित तसेच सिंचनाधारित विविध पीकपद्धती विकसित करण्यात आल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceBasedFarming">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्यावरणीय परिस्थितीचा कृषी जैवविविधतेवरही परिणाम होतो. दक्षिण गोव्यावरील मातीच्या अभ्यासात कोकण प्रदेशातील मातीचे गुणधर्म स्थानिक भूआकार, पर्जन्यमान आणि मानवी हस्तक्षेपामुळे बदलत असल्याचे आढळले. मातीच्या गुणधर्मांमध्ये आढळणारी स्थानिक विविधता ही शेतीच्या व्यवस्थापनासाठी महत्त्वाची असल्याचे त्या अभ्यासात नमूद केले आहे.<ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
पारंपरिक भातवाणांचे जतन, स्थानिक बियाण्यांचे दस्तऐवजीकरण आणि प्रदेशानुरूप कृषिपद्धतींचे संवर्धन हे कृषी जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन कार्यक्रमांमध्ये कोकणातील शेतकरी वाणांचे संकलन, त्यांचे वर्णन आणि संवर्धन यांसंबंधी प्रकल्प राबविण्यात आल्याची नोंद आहे.<ref name="DBSKKVFarmersVarietiesKonkan">{{cite journal
|last1=Zagade
|first1=P. M.
|last2=Bhairamkar
|first2=M. S.
|last3=Murai
|first3=A. M.
|last4=Sawant
|first4=P. A.
|title=Awareness and adoption of paddy growers about rice varieties developed by DBSKKV, Dapoli
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=3
|pages=3492–3494
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=2931&issue=3&si=&vol=6&year=2018
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती आणि पर्यावरण यांचे नाते पाऊस, माती, पाण्याचे नियमन, उताराचा भूभाग, किनारी क्षारता आणि कृषी जैवविविधता या घटकांच्या परस्परसंबंधातून स्पष्ट होते. भातखाचरे आणि बांधबंदिस्तीपासून खारभूमी व्यवस्थापनापर्यंत विविध कृषिपद्धती या स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेत विकसित झाल्या आहेत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="VermaEtAl2021KonkanSoils"/>
== पारंपरिक कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये वापरली जाणारी कृषी अवजारे आणि तंत्रज्ञान ही प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थिती, मुसळधार पाऊस, उताराची जमीन, लहान शेतक्षेत्रे आणि भातशेतीच्या पद्धतींशी जुळवून घेतलेली होती. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार या प्रदेशातील शेतीची कामे इतर भागांपेक्षा भिन्न स्वरूपाची होती. भातशेतीच्या प्राबल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांकडील अवजारे मुख्यतः जमीन तयार करणे, चिखलणी, समतलीकरण, आंतरमशागत आणि कापणी यांसाठी वापरली जात.<ref name="RatnagiriGazetteerImplements">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Implements
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_implements.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== नांगर आणि शेतीची अवजारे ===
कोकणातील पारंपरिक शेतीमध्ये ''नांगर'' हे प्रमुख अवजार होते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भातशेतीसाठी वापरला जाणारा नांगर प्रामुख्याने लाकडाचा बनविला जात असे आणि तो बैलांच्या जोडीने ओढला जात असे. नांगराचे शरीर, फाळ, दांडा, मूठ आणि इतर भाग स्थानिक उपलब्ध लाकडापासून तयार केले जात. कोकणातील लहान आणि उताराच्या शेतजमिनींसाठी हा तुलनेने हलका नांगर उपयुक्त ठरत असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीमध्ये नांगराचा उपयोग केवळ जमीन उलटण्यासाठी न करता चिखलणीच्या प्रक्रियेतही केला जात असे. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर जमीन नांगरली जाई आणि त्यानंतर पाणी साठवून पुन्हा नांगरणी करून जमीन भाताच्या पुनर्लागवडीस योग्य केली जात असे. रत्नागिरी गॅझेटियरनुसार भातासाठी साधारणपणे दोन ते तीन वेळा नांगरणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
''गुतेफळी'' किंवा ''गुतेफळी''सदृश दातेरी अवजाराचा उपयोग चिखलणी झालेल्या शेताची जमीन समतल करण्यासाठी केला जात असे. या अवजाराच्या साहाय्याने शेतातील मातीचे ढेकळे कमी करून जमीन सपाट केली जात असे आणि पुनर्लागवडीसाठी योग्य पृष्ठभाग तयार केला जात असे. काही ठिकाणी या अवजाराचा उपयोग पेरणीनंतर उगवलेल्या रोपांची गर्दी कमी करण्यासाठी आणि तण किंवा वनस्पती अवशेष गोळा करण्यासाठीही केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
''मईंद'' किंवा लाकडी ढेकळफोड्या, ''कोळपी'', ''खुरपी'', फावडे, कुदळ, टिकाव आणि कुऱ्हाड यांसारखी विविध हातसाधनेही शेतीच्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरली जात. ''कोळपी''चा उपयोग आंतरमशागतीसाठी करून माती हलकी करणे, मुळांना हवा मिळवून देणे आणि खत मातीमध्ये मिसळणे अशी कामे केली जात. ''खुरपी''चा वापर पिकातील तणे काढण्यासाठी केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
या अवजारांची रचना स्थानिक गरजांशी संबंधित होती. रत्नागिरी जिल्ह्यातील १९५६ च्या नोंदींमध्ये मोठ्या संख्येने लाकडी नांगर अस्तित्वात असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून त्या काळातील शेतीत स्थानिक आणि बैलचलित अवजारांचे महत्त्व स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
=== पारंपरिक लावणीची साधने ===
कोकणातील भाताची लावणी ही मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित होती. चिखलणी आणि समतलीकरण झाल्यानंतर रोपवाटिकेतील रोपे उपटून भातखाचरात नेली जात आणि हाताने पुनर्लागवड केली जात असे. त्यामुळे लावणीसाठी स्वतंत्र मोठ्या यांत्रिक साधनांपेक्षा रोपे वाहून नेणे, भारे बांधणे आणि हाताने रोपे लावणे यांना महत्त्व होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
रोपवाटिकेतून काढलेली रोपे लहान भाऱ्यांमध्ये बांधून मुख्य शेतात नेली जात. चिखललेल्या शेतात शेतकरी किंवा मजूर हाताने रोपांचे पुंजके लावत. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक लावणीच्या प्रक्रियेत शेताची समतलता आणि चिखलाची योग्य अवस्था महत्त्वाची होती. त्यासाठी नांगरणी, चिखलणी आणि लाकडी फळी किंवा गुतेफळीच्या साहाय्याने समतलीकरण केले जात असे. त्यामुळे लावणीचे तंत्र हे स्वतंत्र साधनापेक्षा जमीन तयार करण्याच्या पारंपरिक तंत्राशी अधिक निगडित होते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
आधुनिक काळात मानवी श्रमाची गरज कमी करण्यासाठी भातलावणी आणि इतर कृषी कामांचे यांत्रिकीकरण करण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र, कोकणातील लहान, तुकड्यात विभागलेली आणि उताराची शेतजमीन तसेच अतिपर्जन्यमान यांमुळे मोठ्या यंत्रांचा वापर अनेक ठिकाणी मर्यादित राहतो. कोकणातील भातशेतीच्या यांत्रिकीकरणावरील अभ्यासांमध्ये या भौगोलिक मर्यादांचा विशेष विचार करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=G. B.
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Deshmukh
|first3=P. S.
|last4=Gaikwad
|first4=P. B.
|last5=Aware
|first5=V. V.
|title=Mechanization in Harvesting and Post-Harvest Operation for Paddy in Konkan Region and Its Economic Feasibility
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=34
|issue=2
|pages=43–49
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/92862
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कापणी आणि मळणीची अवजारे ===
पारंपरिक पद्धतीत भाताची कापणी ''विळ्या''ने केली जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार पिकाची कणसे पक्व झाल्यानंतर भात जमिनीजवळून कापला जाई. कापलेले पीक दोन-तीन दिवस शेतात वाळवून त्याचे भारे बांधले जात आणि ते मळणीच्या जागी नेले जात.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
मळणीसाठी स्वतंत्र मोठ्या यंत्रांऐवजी कापलेल्या भाताच्या भाऱ्यांचा कठीण पृष्ठभागावर किंवा लाकडी फळीवर आपटून दाणे वेगळे करण्याची पद्धत वापरली जात असे. उरलेले दाणे मिळविण्यासाठी काही ठिकाणी पेंढा जनावरांच्या पायांनी तुडविला जात असे. त्यानंतर धान्य आणि पेंढा वेगळे करण्यासाठी उफणणी केली जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
विळा, सुप, टोपली आणि इतर साधी हातसाधने ही कापणी, मळणी आणि धान्य हाताळणीतील प्रमुख साधने होती. रत्नागिरीच्या कृषी-अवजारांच्या नोंदीमध्ये कापणीसाठी विळा आणि धान्य हाताळण्यासाठी विविध पारंपरिक साधनांचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
कोकणातील पारंपरिक कापणी-मळणी प्रक्रियेत मानवी श्रमाचे प्रमाण मोठे होते. आधुनिक काळात मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज वाढली. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, उफणणी यंत्र, रीपर, रीपर-बाइंडर आणि विविध प्रकारच्या मळणी यंत्रांच्या संयोजनांचा आर्थिक अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील अनेक शेतकऱ्यांकडे लहान आकाराची जमीन असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या सामायिक वापराच्या पद्धती यांत्रिकीकरणासाठी उपयुक्त ठरू शकतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील पारंपरिक कृषितंत्र हे स्थानिक भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीच्या दीर्घ अनुभवातून विकसित झाले होते. मुसळधार पाऊस, उताराची जमीन आणि भातासाठी पाणी धरून ठेवण्याची आवश्यकता यांनुसार शेतकरी जमीन तयार करण्याची वेळ, नांगरणीची पद्धत, चिखलणीची अवस्था आणि समतलीकरण यांचा निर्णय घेत असत.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
स्थानिक ज्ञानाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे योग्य वेळी योग्य अवजाराचा वापर करणे. लाकडी नांगराचा वापर जमीन उघडण्यासाठी आणि चिखलणीसाठी, गुतेफळीचा वापर समतलीकरणासाठी, कोळपीचा वापर आंतरमशागतीसाठी आणि खुरपीचा वापर तण काढण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे प्रत्येक अवजाराचे कार्य भातशेतीच्या विशिष्ट टप्प्याशी जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/>
भातशेतीतील स्थानिक ज्ञान पाण्याच्या व्यवस्थापनाशीही संबंधित होते. चिखलणी करून जमिनीतील पाण्याची झिरपणक्षमता कमी करणे, शेत समतल ठेवणे आणि शेतबांधांच्या साहाय्याने पाणी नियंत्रित करणे या पद्धतींमधून स्थानिक पर्यावरणाशी जुळवून घेतलेले तंत्रज्ञान दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील शेतजमिनींच्या आकारमानामुळे आणि भौगोलिक रचनेमुळे मोठ्या कृषियंत्रांच्या वापराला काही मर्यादा आहेत. आधुनिक संशोधनातही कोकणातील लहान आणि तुकड्यात विभागलेली जमीन, उताराची शेती आणि उच्च पर्जन्यमान या बाबी यंत्रांच्या निवडीसाठी महत्त्वाच्या असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="DevelopmentPaddyStripperKonkan">{{cite journal
|last1=Bhanage
|first1=Girishkumar Balasaheb
|last2=Shahare
|first2=P. U.
|last3=Aware
|first3=V. V.
|last4=Dhande
|first4=K. G.
|last5=Deshmukh
|first5=P. S.
|title=Development of stripper harvester for paddy
|journal=Journal of Applied and Natural Science
|volume=9
|issue=4
|pages=1943–1948
|year=2017
|url=https://journals.ansfoundation.org/index.php/jans/article/view/1469
|access-date=14 August 2026
}}</ref>
पारंपरिक साधनांपासून आधुनिक कृषियंत्रांपर्यंतचा हा बदल टप्प्याटप्प्याने झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील परिस्थितीस अनुरूप विविध कृषी अवजारे विकसित केली आहेत. त्यामध्ये भात कापणीसाठी ''वैभव विळा'' तसेच भात कापणीसाठी स्वयंप्रचलित रीपर यांचा समावेश आहे. अशा तंत्रज्ञानाचा उद्देश मानवी श्रम कमी करणे आणि कोकणातील परिस्थितीत कृषी कामांची कार्यक्षमता वाढविणे हा आहे.<ref name="DBSKKVImplements">{{cite report
|title=Annual Report 2016–17
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/2023-24/Research/PDF%20Annual%20Report%20All/Annual%20Report%202016-17...DBSKKV%20English.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
अशा प्रकारे कोकणातील कृषी अवजारे आणि तंत्रज्ञानाचा विकास हा स्थानिक पर्यावरण, लहान शेतक्षेत्रे, बैलचलित शेती आणि उपलब्ध मानवी श्रम यांच्या गरजांशी संबंधित राहिला आहे. पारंपरिक लाकडी अवजारांपासून आधुनिक रीपर, मळणी यंत्रे आणि इतर यांत्रिक साधनांपर्यंतचा बदल हा कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक परिवर्तनाचा एक भाग आहे.<ref name="RatnagiriGazetteerImplements"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
== भातशेती आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील भातशेतीचा संबंध केवळ अन्नधान्याच्या उत्पादनाशी नसून ग्रामीण कुटुंबव्यवस्था, कृषी श्रम, स्थानिक अर्थव्यवस्था आणि दैनंदिन जीवनाशीही आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक गॅझेटियरनुसार विसाव्या शतकाच्या मध्यकाळात शेती हा जिल्ह्यातील लोकांच्या उपजीविकेचा प्रमुख आधार होता. १९५१ च्या जनगणनेच्या आधारे जिल्ह्यातील सुमारे ६९ टक्के लोक शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करीत असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture: Census
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_census.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक होते. १९५५–५६ मध्ये भाताने जिल्ह्यातील धान्यपिकांखालील क्षेत्रापैकी सुमारे ५५ टक्के आणि एकूण पिकाखालील क्षेत्रापैकी सुमारे ३५ टक्के क्षेत्र व्यापले होते. त्यामुळे भातशेतीचा ग्रामीण जीवनातील स्थानिक अन्नपुरवठा आणि कृषी अर्थव्यवस्थेशी घनिष्ठ संबंध होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== शेतकरी कुटुंब आणि भातशेती ===
पारंपरिक कोकणातील शेतीव्यवस्थेत शेतकरी कुटुंब हे उत्पादनाचे महत्त्वाचे एकक होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये शेतजमिनीची मालकी, भाडेपट्ट्यावरील शेती आणि प्रत्यक्ष शेती करणारे शेतकरी यांची स्वतंत्र नोंद आढळते. १९५१ च्या आकडेवारीत स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे तसेच मुख्यतः इतरांच्या मालकीच्या जमिनीवर शेती करणारे शेतकरी आणि त्यांचे आश्रित यांचा समावेश करण्यात आला आहे.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
लहान शेतजमिनी आणि मर्यादित कृषी उत्पन्नामुळे कुटुंबातील सदस्यांचा शेतीच्या कामात सहभाग महत्त्वाचा ठरत असे. ग्रामीण जीवनाच्या सर्वेक्षणात शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना उत्पन्नाच्या पूरक साधनांची आवश्यकता भासत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही कुटुंबे शेतीबरोबर संबंधित व्यवसाय करीत असत, तर काहींना शहरांमध्ये काम करणाऱ्या कुटुंबीयांकडून आर्थिक मदत मिळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Standard of Living: Rural Areas
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/std_rural.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भातशेतीतील कामांचे स्वरूप हंगामानुसार बदलत असे. जमीन तयार करणे, रोपवाटिका, लावणी, तण काढणे, कापणी आणि मळणी या कामांमध्ये कुटुंबातील सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग असे. तथापि, सर्व कामे केवळ कुटुंबीयांच्या श्रमातूनच पूर्ण होत असत, असा सार्वत्रिक निष्कर्ष काढता येत नाही. विशेषतः लावणी आणि कापणीसारख्या श्रमप्रधान काळात बाहेरील मजुरांची आवश्यकता भासत असल्याची नोंद रत्नागिरी गॅझेटियरमध्ये आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Wages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
शेतीतून मिळणारे धान्य हे कुटुंबाच्या अन्नपुरवठ्याचा महत्त्वाचा आधार होते. ऐतिहासिक नोंदींनुसार अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या गरजा भागविण्यासाठी पुरेसे उत्पादन मिळणेही आव्हानात्मक होते. त्यामुळे भातशेतीचा संबंध अन्नसुरक्षेबरोबरच कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याशीही जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerBorrowers">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Borrowers
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/capitals1_borrowers.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== सामुदायिक श्रम आणि लावणीची परंपरा ===
कोकणातील भातशेतीतील लावणी ही मोठ्या प्रमाणावर श्रमप्रधान प्रक्रिया होती. रोपवाटिकेतून रोपे काढणे, त्यांची भारे बांधणे, ती शेतात नेणे आणि चिखललेल्या शेतात पुनर्लागवड करणे या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ आवश्यक असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या पुनर्लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता असल्याची नोंद आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
लावणीच्या हंगामात स्थानिक मजुरांची मागणी वाढत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण मजुरीविषयक नोंदीनुसार पुनर्लागवड सुरू झाल्यानंतर मजुरांची कमतरता जाणवत असे आणि शेतकरी आपल्या गावातून किंवा जवळच्या गावांतून मजूर नियुक्त करीत असत. यावरून भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे गावपातळीवर कृषी श्रमाची मागणी वाढत असल्याचे दिसते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी मजुरी रोख रक्कम किंवा धान्याच्या स्वरूपात देण्याच्या पद्धतींचाही उल्लेख आढळतो. काही तालुक्यांमध्ये कापणी आणि मळणीसारख्या कामांसाठी रोख मजुरी दिली जात असे, तर काही ठिकाणी धान्य किंवा भोजनाच्या स्वरूपात मोबदला देण्याची प्रथा आढळत असे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
लावणी आणि कापणीच्या काळात गावातील उपलब्ध मनुष्यबळाचे महत्त्व त्यामुळे वाढत असे. तथापि, आधुनिक अर्थाने प्रत्येक गावात एकसमान ''सामुदायिक श्रम'' व्यवस्था अस्तित्वात होती, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढणे योग्य ठरणार नाही. उपलब्ध नोंदी मुख्यतः कुटुंबीय श्रम, स्थानिक मजूर आणि हंगामी मजुरीच्या व्यवस्थेचे दस्तऐवजीकरण करतात.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
=== भातशेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ===
भातशेतीचा रत्नागिरीच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव होता. १९५१ च्या नोंदीनुसार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या शेतीवर मुख्य किंवा पूरक उपजीविकेसाठी अवलंबून होती. शेतीबरोबर पशुपालन, वनीकरण, लागवड आणि इतर संबंधित व्यवसाय हेही उत्पन्नाचे स्रोत होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/>
भातशेतीमधील उत्पादनाचा काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवला जात असे, तर उर्वरित धान्याची विक्री किंवा देवाणघेवाण केली जाऊ शकत असे. ग्रामीण जीवनावरील गॅझेटियरच्या नोंदींमध्ये रोख व्यवहारांबरोबर वस्तुविनिमयही अस्तित्वात असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत धान्याचे आर्थिक महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित नव्हते.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
भातशेतीशी संबंधित कृषी मजुरीलाही ग्रामीण अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान होते. नांगरणी, पेरणी, कापणी आणि मळणी यांसारख्या विशिष्ट कामांसाठी मजूर नियुक्त केले जात. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदींमध्ये विविध कृषी कामांसाठी रोख तसेच वस्तुरूप मजुरीच्या पद्धतींचा उल्लेख आहे.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीच्या हंगामी स्वरूपामुळे ग्रामीण रोजगारामध्येही चढ-उतार होत असत. भाताची पेरणी आणि कापणी यांसारख्या काळात कृषी श्रमाची मागणी वाढत असे, तर शेतीची कामे कमी असलेल्या काळात काही ग्रामीण कामगारांना पर्यायी रोजगार शोधावा लागत असे. रत्नागिरीच्या ऐतिहासिक नोंदींमध्ये हंगामानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर रोजगारासाठी मुंबईकडे स्थलांतर करीत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="RatnagiriGazetteerMigration">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Movements of the People
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
आधुनिक काळातही कोकणातील भातशेतीमध्ये मजूर हा महत्त्वाचा उत्पादनघटक आहे. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार पारंपरिक पद्धतीतील विविध कृषी कामे मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमावर आधारित असून ती श्रमप्रधान आहेत. मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे या कामांच्या यांत्रिकीकरणाची गरज वाढल्याचे संशोधनात नमूद केले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== भातशेती आणि लोकजीवन ===
भात हा कोकणातील ग्रामीण आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताचे स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्व आणि त्यापासून तयार होणाऱ्या विविध खाद्यपदार्थांचा उल्लेख आढळतो. त्यामुळे भातशेतीचा संबंध केवळ कृषी उत्पादनाशी नसून स्थानिक आहारपद्धतीशीही जोडलेला आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
भाताच्या उत्पादनाशी संबंधित कापणी, मळणी, धान्य वाळवणे आणि साठवण या प्रक्रिया ग्रामीण जीवनातील नियमित हंगामी कामांचा भाग होत्या. धान्य साठवण्यासाठी लाकडी कोठारे आणि बांबूच्या कणग्यांचा वापर केला जात असे. पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
भातशेतीशी संबंधित हंगामी कामांमुळे गावातील श्रमव्यवस्था आणि सामाजिक व्यवहारांनाही चालना मिळत असे. लावणी आणि कापणीच्या काळात शेतमजुरांची मागणी वाढत असे आणि जवळच्या गावांमधूनही मजूर कामासाठी येत असत. त्यामुळे भातशेतीचा संबंध स्थानिक रोजगार आणि गावांमधील आर्थिक देवाणघेवाणीशी जोडलेला होता.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/>
भातशेतीचा ग्रामीण जीवनाशी असलेला संबंध ऐतिहासिक स्थलांतराच्या पद्धतीतही दिसतो. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी झाल्यानंतर काही शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे शेती आणि शहरातील रोजगार यांच्यात हंगामी आर्थिक संबंध निर्माण झाले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारे ग्रामीण जीवन हे एकसंध किंवा सर्व गावांमध्ये समान स्वरूपाचे नव्हते. जमीनधारणा, शेतीचा प्रकार, कुटुंबाची आर्थिक स्थिती, मजुरीची उपलब्धता आणि इतर व्यवसाय यांनुसार शेतकरी व ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान वेगवेगळे होते. रत्नागिरीच्या ग्रामीण जीवनावरील सर्वेक्षणात मोठे शेतकरी, मध्यम शेतकरी, भाडेकरू शेतकरी, भूमिहीन मजूर आणि इतर ग्रामीण समूह यांचे वेगवेगळे आर्थिक स्तर नोंदविण्यात आले आहेत.<ref name="RatnagiriGazetteerRuralStandardOfLiving"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती ही शेतकरी कुटुंब, हंगामी कृषी श्रम, स्थानिक रोजगार, अन्नव्यवस्था आणि ग्रामीण अर्थकारण यांना जोडणारी कृषी व्यवस्था होती. पारंपरिक काळातील या संबंधांमध्ये कालानुसार बदल झाले असले तरी भातशेतीचे कोकणातील ग्रामीण जीवनाशी असलेले ऐतिहासिक नाते विविध कृषी आणि सामाजिक नोंदींतून स्पष्ट होते.<ref name="RatnagiriGazetteerPopulation"/><ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
== भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा ==
कोकणातील भातशेतीचा संबंध स्थानिक अन्नव्यवस्था, सण-उत्सव, धार्मिक आचार, लोकपरंपरा आणि ग्रामीण जीवनाशी ऐतिहासिकदृष्ट्या जोडलेला आहे. भात हे कोकणातील प्रमुख अन्नधान्य असल्यामुळे त्याचे स्थान केवळ कृषी उत्पादनापुरते मर्यादित राहिले नाही. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये भात हा लोकांच्या आहारातील प्रमुख धान्य असल्याची आणि विविध धार्मिक व सामाजिक प्रसंगी स्थानिक खाद्यपरंपरांचा वापर होत असल्याची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriSawantwadiFood">{{cite web
|title=Gazetteer of the Bombay Presidency — Ratnagiri and Savantvadi: Food
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/ratnagiri/pop1_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== कृषीविधी आणि धार्मिक परंपरा ===
कोकणातील ग्रामीण जीवनात कृषी आणि धार्मिक परंपरा परस्परांशी संबंधित होत्या. गावातील सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांमध्ये गावप्रमुख, देवस्थानातील सेवक, पुरोहित आणि इतर ग्रामघटकांची भूमिका निश्चित असल्याचे रत्नागिरी-सावंतवाडी गॅझेटियरमध्ये नमूद केले आहे. सार्वजनिक धार्मिक कार्यक्रमांच्या वेळी गावदेवतेची पालखी मिरवणुकीने नेण्याची प्रथा तसेच विविध धार्मिक समारंभांचे सामुदायिक स्वरूप यांची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerVillageLife">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Villages
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_villages.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
धान्य आणि तांदूळ यांचा धार्मिक व्यवहारातील उपयोगही ऐतिहासिक नोंदींतून दिसतो. सावंतवाडी परिसरातील काही धार्मिक आणि सामाजिक विधींमध्ये तांदूळ अर्पण करण्याची प्रथा नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे तांदूळ हा केवळ अन्नधान्य नसून काही धार्मिक व्यवहारांमध्ये वापरला जाणारा कृषीउत्पादनाचा घटकही होता.<ref name="RatnagiriGazetteerReligiousCustoms">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — The People and Their Culture
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_intro.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील धार्मिक जीवनामध्ये ग्रामदैवतांच्या उत्सवांना महत्त्व होते. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये ग्रामदेवतांच्या उत्सवांमध्ये कीर्तन, धार्मिक प्रवचन आणि इतर धार्मिक कार्यक्रम होत असल्याची नोंद आहे. अशा प्रसंगी स्थानिक समुदायाचा सहभाग असे आणि धार्मिक कार्यक्रम हे गावाच्या सामाजिक जीवनाचा एक भाग बनत.<ref name="RatnagiriGazetteerEntertainment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Entertainments
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/people_entertainments.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
तथापि, भाताच्या पेरणी, लावणी किंवा कापणीशी संबंधित प्रत्येक धार्मिक विधी संपूर्ण कोकणात समान पद्धतीने प्रचलित होता, असा निष्कर्ष उपलब्ध ऐतिहासिक स्रोतांवरून काढता येत नाही. विविध गाव, समाजसमूह आणि स्थानिक देवपरंपरांनुसार कृषीविषयक आचारांमध्ये फरक असण्याची शक्यता होती.
=== भातशेती आणि लोकपरंपरा ===
भातशेतीभोवती विकसित झालेल्या लोकपरंपरांचा संबंध शेतीच्या हंगामी चक्राशी होता. पावसाळ्याच्या सुरुवातीपासून भाताची पेरणी, रोपवाटिका, पुनर्लागवड, तण काढणे आणि त्यानंतर कापणीपर्यंतची कामे ग्रामीण जीवनाचा महत्त्वाचा भाग होती. सावंतवाडीच्या ऐतिहासिक गॅझेटियरमध्ये भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांसाठी स्थानिक संज्ञा नोंदविण्यात आल्या आहेत—''बी'', ''रोव'', ''तरवा'', ''पोसावळे'', ''दुधगिले'' आणि ''भात''. या संज्ञा पिकाच्या वाढीचे स्थानिक निरीक्षण आणि त्यानुसार विकसित झालेले कृषी ज्ञान दर्शवतात.<ref name="RatnagiriSawantwadiAgriculture"/>
भाताच्या कापणीनंतर ग्रामीण जीवनात आणखी एक महत्त्वाचा हंगामी टप्पा सुरू होत असे. रत्नागिरी जिल्ह्याच्या ऐतिहासिक नोंदीनुसार भाताची कापणी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या संख्येने शेतकरी आणि शेतमजूर हंगामी रोजगारासाठी मुंबईकडे जात आणि पुढील भातशेतीच्या हंगामासाठी पुन्हा गावाकडे परतत असत. त्यामुळे भातशेतीचे हंगामी चक्र ग्रामीण स्थलांतराच्या पद्धतीशीही जोडलेले होते.<ref name="RatnagiriGazetteerMigration"/>
भातशेतीशी संबंधित लोकपरंपरा केवळ धार्मिक स्वरूपाच्या नव्हत्या. लावणी आणि कापणीच्या काळातील सामूहिक कामे, हंगामानुसार रोजगाराची उपलब्धता, धान्याची साठवण आणि स्थानिक खाद्यपद्धती यांमधूनही भातशेतीचे ग्रामीण सांस्कृतिक जीवनाशी असलेले नाते दिसून येते.<ref name="RatnagiriGazetteerRuralWages"/><ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
=== भात आणि कोकणातील खाद्यसंस्कृती ===
भात हा रत्नागिरी आणि कोकणातील पारंपरिक आहाराचा प्रमुख घटक राहिला आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार भात हा प्रमुख अन्नधान्य असून तो डाळी, आमटी, भाज्या, ताक, नारळ आणि स्थानिक मसाल्यांसह खाल्ला जात असे. शेतकरी कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भाताबरोबर भाजी, डाळ किंवा माशांचे पदार्थ यांचा समावेश होत असे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
तांदळाचे ''उकडा'' आणि ''सुरई'' असे प्रकारही वापरात होते. उकडा तांदूळ तयार करण्यासाठी साळीसह धान्य अंशतः उकळून वाळवले जात असे, तर सुरई प्रकारासाठी धान्य उकळण्याची प्रक्रिया केली जात नसे. या दोन प्रकारांचा वापर स्थानिक खाद्यपद्धतीत केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
शिजवलेल्या तांदळाचेही विविध प्रकार आहारात होते. गॅझेटियरमध्ये पाण्याच्या प्रमाणानुसार तयार होणाऱ्या ''भात''ाच्या पद्धतींचा तसेच उरलेल्या तांदळाच्या पाण्याचा ''पेज'' म्हणून वापर होत असल्याचा उल्लेख आहे. ''पेज'' हे विशेषतः सकाळच्या आहाराचा भाग असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
भातापासून तयार होणाऱ्या इतर पदार्थांमध्ये पोहे आणि मुरमुरे यांचा समावेश होता. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार धान्य भाजून किंवा फुलवून त्यापासून विविध खाद्यपदार्थ तयार केले जात आणि पोहे व मुरमुरे यांचा स्थानिक वापर होत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
सावंतवाडी परिसरातील खाद्यपरंपरेतही भाताचे महत्त्व दिसते. ऐतिहासिक नोंदीनुसार श्रीमंत आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या दैनंदिन आहारात भात, डाळी आणि भाज्या यांचा समावेश होता; विशेष प्रसंगी तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले वडे यांसारखे पदार्थ केले जात.<ref name="RatnagiriSawantwadiFood"/>
यामुळे कोकणातील भातशेती आणि खाद्यसंस्कृती यांचा परस्परसंबंध स्पष्ट होतो. भात हा केवळ शेतातील उत्पादन नसून दैनंदिन भोजन, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि विशेष प्रसंगांच्या भोजनव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक होता.<ref name="RatnagiriGazetteerFood"/>
=== धान्याशी संबंधित पारंपरिक साठवण आणि उपयोग ===
भाताचे धान्य कापणी व मळणीनंतर व्यवस्थित वाळवून पुढील वापरासाठी साठवले जात असे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार शेतकरी धान्य स्वतःच्या वापरासाठी साठवत आणि पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून काही धान्य राखून ठेवत असत.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
पारंपरिक साठवणुकीसाठी लाकडी कोठारे किंवा ''कोठार'' आणि बांबूपासून तयार केलेल्या ''कणग्या'' वापरल्या जात. कणगीच्या आतील भागात धान्य भरल्यानंतर तिचे तोंड बंद केले जात असे. काही ठिकाणी कणगीच्या बाहेरील बाजूस शेणाचा लेप देण्याची आणि तिचा तळ जमिनीत काही प्रमाणात रोवण्याची पद्धत नोंदविण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याची साठवण ही पुढील हंगामातील शेतीशीही संबंधित होती. मळणीनंतर निवडलेले बियाणे वाळवून सुरक्षित ठेवले जाई आणि पुढील पेरणीसाठी त्याचा उपयोग केला जात असे. अशा प्रकारे साठवणुकीची प्रक्रिया एका हंगामातील उत्पादनाला पुढील हंगामाच्या कृषी चक्राशी जोडत असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्याचा उपयोग अन्नाव्यतिरिक्त विविध पारंपरिक खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी केला जात असे. भातापासून पोहे, मुरमुरे आणि पेज यांसारखे पदार्थ तयार होत; तर भाताच्या प्रक्रियेतून मिळणाऱ्या पेंढ्याचा ग्रामीण जीवनात विविध उपयोग केला जात असे.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
धान्यसाठा हा ग्रामीण कुटुंबाच्या अन्नव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार होता. रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नोंदीनुसार त्या काळातील उत्पादन तुलनेने कमी असल्यामुळे शेतकऱ्यांकडे साठवलेले धान्य प्रामुख्याने घरगुती वापरासाठी ठेवले जात असे; बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यासाठी अतिरिक्त साठा उपलब्ध असेलच असे नाही.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीशी संबंधित सांस्कृतिक परंपरा या कृषी उत्पादन, धार्मिक आचार, हंगामी लोकजीवन, खाद्यसंस्कृती आणि धान्यसाठवण या परस्परांशी संबंधित घटकांतून विकसित झाल्या. उपलब्ध ऐतिहासिक नोंदींमध्ये या परंपरांचे विविध प्रादेशिक आणि सामाजिक स्वरूप दिसते; त्यामुळे संपूर्ण कोकणात एकसारखी सांस्कृतिक पद्धत होती, असा निष्कर्ष काढण्याऐवजी स्थानिक विविधता लक्षात घेणे आवश्यक आहे.<ref name="RatnagiriGazetteerFood"/><ref name="RatnagiriGazetteerVillageLife"/>
== आधुनिक काळातील कोकणातील भातशेती ==
आधुनिक काळात कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतींसोबत सुधारित वाण, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण, सुधारित खत व्यवस्थापन आणि कृषी संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती, उच्च पर्जन्यमान, लहान शेतक्षेत्रे आणि मनुष्यबळाची उपलब्धता या घटकांमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार या प्रदेशात विशिष्ट स्वरूपाचा राहिला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भातशेतीतील अनेक कामे पारंपरिक पद्धतीने मानवी श्रमावर आधारित होती. जमीन तयार करणे, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसारख्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता भासत असे. मात्र, कृषी मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यांमुळे भातशेतीतील विविध कामांचे यांत्रिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेच्या यांत्रिकीकरणाचा अभ्यास करताना विळा, पेडल-चालित मळणी यंत्र, हातचलित किंवा शक्तिचलित उफणणी यंत्र, स्वयंप्रचलित रीपर, रीपर-बाइंडर, विविध प्रकारची मळणी यंत्रे आणि कंबाईन हार्वेस्टर अशा पर्यायांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
या अभ्यासानुसार कोकणातील मोठ्या प्रमाणातील शेतकरी अल्पभूधारक असल्यामुळे कापणी, मळणी आणि उफणणीची यंत्रे स्वतंत्रपणे खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या कठीण ठरू शकते. त्यामुळे यंत्रसामग्रीचा सामायिक वापर, कस्टम हायरिंग सेवा आणि कृषी अवजार बँक यांसारख्या व्यवस्थांना महत्त्व प्राप्त झाले आहे. अभ्यासात रीपर आणि रीपर-बाइंडर यांसारखी यंत्रे सीमांत आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात, असे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भाताच्या कापणीसाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे विकसित करण्याचेही प्रयत्न झाले आहेत. कोकणातील कृषी अभियांत्रिकी संशोधनात भातासाठी स्ट्रिपर हार्वेस्टरसारख्या यंत्रांच्या विकासाचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा यंत्रांचा उद्देश कापणीतील श्रम आणि वेळ कमी करणे तसेच कोकणातील लहान शेतक्षेत्रांना अनुरूप तंत्रज्ञान विकसित करणे हा आहे.<ref name="DevelopmentPaddyStripperKonkan"/>
यांत्रिकीकरणाचा विस्तार मात्र केवळ यंत्रांच्या उपलब्धतेवर अवलंबून नसून शेताचे आकारमान, भूभाग, पाण्याची स्थिती, यंत्राचा वापरकालावधी आणि त्याचा आर्थिक खर्च यांवरही अवलंबून असतो. त्यामुळे कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक परिस्थितीशी सुसंगत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य यंत्रांचा वापर महत्त्वाचा ठरतो.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== सुधारित लागवड तंत्र ===
आधुनिक भातशेतीमध्ये सुधारित वाणांची निवड, योग्य पेरणीची वेळ, रोपांची योग्य अवस्था, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रण यांना महत्त्व दिले जाते. कोकणातील भातवाणांच्या पेरणीच्या वेळेचा उत्पादनावर होणारा परिणाम तपासण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी क्षेत्रीय प्रयोग केले आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
२०१५–१६ च्या खरीप हंगामात डापोली येथे करण्यात आलेल्या प्रयोगात २३वा, २४वा आणि २५वा हवामानशास्त्रीय आठवडा अशा तीन पेरणी कालावधींची तुलना करण्यात आली. अभ्यासात २३व्या हवामानशास्त्रीय आठवड्यात पेरलेल्या पिकाला तुलनेने अधिक धान्य व पेंढीचे उत्पादन मिळाले. या प्रयोगात कर्जत-५, पालघर-१, जया, स्वर्ण आणि कर्जत-२ या वाणांचा समावेश करण्यात आला होता.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
कोकणातील थेट पेरणीच्या भातासाठी तण व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, रिपोली येथे २०१९, २०२० आणि २०२१ या खरीप हंगामांत करण्यात आलेल्या क्षेत्रीय प्रयोगात विविध तणनियंत्रण पद्धतींची तुलना करण्यात आली. अभ्यासात तणमुक्त स्थिती तसेच काही निवडक पूर्वउगवणी आणि पश्चातउगवणी तणनियंत्रण पद्धतींमुळे उत्पादन घटकांवर आणि धान्य उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले.<ref name="DademalEtAl2025WeedManagement">{{cite journal
|last1=Dademal
|first1=A. A.
|last2=Jagtap
|first2=D. N.
|last3=More
|first3=V. G.
|last4=Bodake
|first4=P. S.
|last5=Mhaskar
|first5=N. V.
|last6=Pinjari
|first6=S. S.
|last7=Dahiphale
|first7=A. V.
|title=Integrated Weed Management in Kharif Direct Seeded Rice (Oryza sativa L.) in Medium Black Soil of Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Bio-resource and Stress Management
|volume=16
|issue=11
|pages=1–8
|year=2025
|url=https://ojs.pphouse.org/index.php/IJBSM/article/view/6859
|access-date=14 August 2026
}}</ref>
सुधारित लागवड तंत्रामध्ये स्थानिक परिस्थितीनुसार योग्य वाणाची निवडही महत्त्वाची आहे. कोकणातील कृषी संशोधनात विविध वाणांची पक्वता, उत्पादनक्षमता आणि स्थानिक हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता तपासण्यात आली आहे. त्यामुळे आधुनिक भातशेतीमध्ये एकच पद्धत संपूर्ण कोकणासाठी समान न मानता स्थानिक परिस्थितीनुसार लागवड तंत्र निवडण्यावर भर दिला जातो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
=== सेंद्रिय आणि शाश्वत शेती ===
कोकणातील भातशेतीमध्ये जमिनीची सुपीकता टिकवणे, पीक अवशेषांचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर या बाबींना शाश्वत शेतीच्या दृष्टीने महत्त्व आहे. किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवर करण्यात आलेल्या अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढीवर, उत्पादनावर आणि आर्थिक परिणामांवर अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
पीक अवशेषांचे व्यवस्थापन हे जमिनीतील सेंद्रिय पदार्थ आणि पोषकद्रव्यांच्या पुनर्वापराशी संबंधित आहे. भाताच्या पेंढीचे योग्य व्यवस्थापन करून ती शेतातच वापरणे किंवा इतर कृषी उपयोगात आणणे ही संसाधनांचा पुनर्वापर करणारी पद्धत ठरू शकते. किनारी महाराष्ट्रातील प्रयोगांमध्ये पीक अवशेष व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन यांच्या विविध संयोजनांचा अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील भातासाठी सेंद्रिय आणि अजैविक खतांच्या वापराच्या तुलनात्मक परिणामांचाही अभ्यास झाला आहे. डापोली येथील क्षेत्रीय प्रयोगात नत्राच्या विविध मात्रा आणि शेणखताच्या विविध मात्रांचा वापर करून भाताच्या वाढी, उत्पादन घटक आणि धान्य उत्पादनावर परिणाम तपासण्यात आला. या संशोधनातून पोषण व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय आणि अजैविक स्रोतांचा योग्य वापर हा उत्पादनक्षमता आणि आर्थिक परताव्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.<ref name="WarankarEtAl2020NutrientManagement">{{cite journal
|last1=Warankar
|first1=V. V.
|last2=Chavan
|first2=Y. S.
|last3=Jadhav
|first3=A. N.
|last4=Bahiram
|first4=M. E.
|last5=Gaikwad
|first5=A. M.
|last6=Chavan
|first6=V. G.
|last7=Rajemahadik
|first7=V. A.
|last8=Sagavekar
|first8=V. V.
|last9=Chavan
|first9=S. A.
|title=Nutrient Management in kharif Rice (Oryza sativa L.) through Inorganic and Organic Sources for Enhancing Productivity and Profitability in Konkan Region of Maharashtra
|journal=International Journal of Current Microbiology and Applied Sciences
|volume=9
|issue=12
|pages=355–364
|year=2020
|url=https://www.ijcmas.com/abstractview.php?ID=20440&SNo=45&vol=9-12-2020
|access-date=14 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत डाळी, भाजीपाला, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, फळबागा आणि इतर कृषी उपक्रम यांचे संयोजन आढळले आहे. या अभ्यासात विविध कृषी उपक्रमांचे एकत्रीकरण आणि विविधीकरण यांचा शेतीच्या नफाक्षमतेशी सकारात्मक संबंध आढळला. त्यामुळे भातशेतीला इतर कृषी उपक्रमांशी जोडणे ही कोकणातील शाश्वत आणि आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य शेती व्यवस्थेची एक दिशा मानता येते.<ref name="ToraneEtAl2011"/>
मात्र ''सेंद्रिय शेती'' आणि ''शाश्वत शेती'' हे समानार्थी संकल्पना नाहीत. उपलब्ध संशोधनाच्या आधारे कोकणातील सर्व भातशेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते, असा निष्कर्ष काढता येत नाही. आधुनिक कोकणातील शाश्वत भातशेतीचा विचार करताना मातीचे आरोग्य, पीक अवशेषांचे व्यवस्थापन, संतुलित खत वापर, पाणी व्यवस्थापन, पीक विविधीकरण आणि उत्पादन खर्च यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.<ref name="PalkarEtAl2023">{{cite journal
|last1=Palkar
|first1=K. P.
|last2=Meshram
|first2=N. A.
|last3=Pinjari
|first3=S. S.
|last4=Kasture
|first4=M. C.
|last5=Dodake
|first5=S. B.
|title=Effect of Crop Residue and Fertilizer Management on Growth, Yield and Economics of Rice in the Coastal Region of Maharashtra
|journal=Journal of the Indian Society of Coastal Agricultural Research
|volume=41
|issue=2
|pages=128–133
|year=2023
|url=https://epubs.icar.org.in/index.php/JISCAR/article/view/126544
|access-date=14 August 2026
}}</ref><ref name="ToraneEtAl2011"/>
=== कृषी संशोधन आणि कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका ===
कोकणातील आधुनिक भातशेतीच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि त्याच्या विविध संशोधन केंद्रांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थिती लक्षात घेऊन भातासह विविध पिकांच्या सुधारित जाती विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने विविध पिकांच्या एकूण ९० जाती विकसित केल्या असून त्यामध्ये भाताच्या २५ सुधारित जाती आणि ५ संकरित वाणांचा समावेश आहे. रत्नागिरी-१, रत्नागिरी-२ आणि रत्नागिरी-३ यांसारख्या सुधारित जाती तसेच सह्याद्री मालिकेतील संकरित वाणांचा विकास विद्यापीठाच्या भात संशोधनाचा भाग आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
विद्यापीठाच्या संशोधनात केवळ वाणनिर्मितीवर भर नसून पेरणीची योग्य वेळ, उत्पादनक्षमता, खत व्यवस्थापन, तण व्यवस्थापन, कृषी यांत्रिकीकरण आणि स्थानिक परिस्थितीशी अनुरूप पीक व्यवस्थापन यांचाही अभ्यास केला जातो. कोकणातील पेरणीच्या वेळेवरील क्षेत्रीय प्रयोग आणि तण व्यवस्थापनावरील अलीकडील संशोधन याचे उदाहरण आहेत.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="DademalEtAl2025WeedManagement"/>
कृषी अभियांत्रिकीच्या क्षेत्रातही विद्यापीठाशी संबंधित संशोधन संस्थांनी भातशेतीतील श्रम कमी करण्यासाठी विविध यंत्रे आणि तंत्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला आहे. भात कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेसाठी विविध यंत्रसामग्रीच्या आर्थिक व्यवहार्यतेचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा संशोधनामुळे कोकणातील लहान शेतकऱ्यांसाठी योग्य यांत्रिकीकरणाच्या पर्यायांचा शोध घेता आला आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
कोकणातील भातशेतीसमोरील बदलत्या हवामान, मजूरटंचाई, वाढता उत्पादनखर्च आणि संसाधनांच्या कार्यक्षम वापराच्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर कृषी संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाण, योग्य लागवड कालावधी, तण आणि पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा वापर आणि यांत्रिकीकरण यांचा एकत्रित अभ्यास आधुनिक भातशेतीच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरतो.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/><ref name="PalkarEtAl2023"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे आधुनिक कोकणातील भातशेती ही पारंपरिक कृषिज्ञान आणि आधुनिक कृषी संशोधन यांच्या संयोगातून विकसित होत आहे. सुधारित वाण आणि लागवड तंत्रांबरोबर यांत्रिकीकरण, पोषण व्यवस्थापन, पीक अवशेषांचा पुनर्वापर आणि कृषी विविधीकरण यांचा वापर वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रक्रियेत कोकणाच्या विशिष्ट भौगोलिक आणि सामाजिक-आर्थिक परिस्थितीशी सुसंगत तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== भातशेतीसमोरील आव्हाने ==
कोकणातील भातशेतीसमोर नैसर्गिक, आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिक स्वरूपाची अनेक आव्हाने आहेत. प्रदेशातील मुसळधार मोसमी पाऊस, पावसातील असमानता, लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन, कृषी मजुरांची कमतरता, वाढता उत्पादनखर्च आणि कृषी जमिनीच्या बिगरशेती वापराकडे होणारा कल यांचा भातशेतीवर परिणाम होतो. कोकणातील भात उत्पादनाच्या दीर्घकालीन अभ्यासात क्षेत्रफळात घट होत असल्याचे, तर उत्पादन आणि उत्पादकतेत तांत्रिक प्रगतीमुळे काही प्रमाणात वाढ झाल्याचे आढळले आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan">{{cite thesis
|last=Shinde
|first=Archana Amrut
|title=Rice Production in Konkan Region—An Economic Analysis
|type=M.Sc. (Agri.) thesis
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|date=June 2017
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/4c28503c-4c72-4d41-a115-b9660f7ce90f
|access-date=14 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान आणि पर्जन्यमान ===
कोकणातील भातशेती मोठ्या प्रमाणावर मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पर्जन्यमानातील बदलांचा पिकावर थेट परिणाम होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाच्या दीर्घकालीन अभ्यासानुसार १९०१ ते २०२० या कालावधीत कोकण व गोवा विभागातील वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल आढळला असून, दक्षिण-पश्चिम मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. त्याच अभ्यासात विविध दशकांमध्ये अतिरिक्त तसेच तुटीची पर्जन्यमानाची वर्षे आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh
|first1=Neeti
|last2=Tomar
|first2=C. S.
|last3=Kumar
|first3=Gajendra
|last4=Arun
|first4=S. H.
|last5=Sankhala
|first5=Dinesh
|title=Temporal variations of rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=14 August 2026
}}</ref>
पर्जन्यमानाचे एकूण प्रमाण पुरेसे असले तरी त्याचे हंगामातील वितरण भातशेतीसाठी महत्त्वाचे असते. कोकण किनाऱ्यावरील दीर्घकालीन पर्जन्य अभ्यासात मोसमी पाऊस सलग पडत नसून पावसामध्ये काही कालावधीचे खंड पडू शकतात, असे आढळले आहे. त्यामुळे पावसाचे आगमन, पावसातील खंड आणि अतिवृष्टीचे कालखंड यांचा भाताच्या वाढीच्या विविध अवस्थांवर परिणाम होऊ शकतो.<ref name="Singh1973DrySpellsKonkan">
{{cite journal
|last=Singh
|first=Gurbachan
|title=Long dry spells of short return periods during southwest monsoon along the Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=24
|issue=1
|pages=69–74
|year=1973
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/5103
}}
</ref>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील आकडेवारीवर आधारित अभ्यासात भाताच्या उत्पादनाचा पर्जन्यमानाशी संबंध तपासण्यात आला. पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पाऊस आणि भाताच्या उत्पादनामध्ये महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे त्या अभ्यासात आढळले. त्यामुळे भातशेतीसाठी केवळ वार्षिक पर्जन्यमान नव्हे तर पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पडणाऱ्या पावसाचे प्रमाणही महत्त्वाचे ठरते.<ref name="ChowdhuryDas1993RiceRainfallKonkan">
{{cite journal
|last1=Chowdhury |first1=A.
|last2=Das |first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
}}
</ref>
हवामानातील बदलांशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज, योग्य वेळी उपलब्ध होणारी माहिती आणि स्थानिक पातळीवरील कृषी मार्गदर्शन यांची आवश्यकता असते. पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासात बदलत्या हवामानाशी जुळवून घेताना अचूक हवामान अंदाजाची कमतरता ही प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे.<ref name="ShelarSinghMaji2022ClimateKonkan">
{{cite journal
|last1=Shelar |first1=Rohit
|last2=Singh |first2=A. K.
|last3=Maji |first3=Saikat
|title=Constraints in Adapting the Climate change in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Extension Education
|volume=58
|issue=1
|pages=169–171
|year=2022
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJEE/article/view/119187
}}
</ref>
=== मजूर उपलब्धतेची समस्या ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीतील अनेक कामे श्रमप्रधान आहेत. लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि उफणणी यांसाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासानुसार या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मानवी श्रम लागत असून, मजुरांची कमतरता आणि वाढती मजुरी यामुळे भात उत्पादन आर्थिकदृष्ट्या अधिक खर्चिक होत आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
विशेषतः लावणी आणि कापणीच्या काळात मजुरांची मागणी वाढते. कोकणातील भातशेतीच्या तांत्रिक अभ्यासांमध्ये शेतकऱ्यांना पिकाच्या महत्त्वाच्या कालखंडात आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हे एक आव्हान असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्थलांतराच्या अभ्यासात स्थानिक रोजगाराच्या मर्यादांमुळे ग्रामीण लोकसंख्येतील काही घटक इतर भागांकडे स्थलांतर करीत असल्याचे आढळले आहे. कोकणातील स्थलांतराचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱ्या अभ्यासात स्थलांतरित कुटुंबांमध्ये श्रमशक्तीचे प्रमाण आणि शेतीबाहेरील उत्पन्नाचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले.<ref name="ThoratEtAl2011Migration">{{cite journal
|last1=Thorat
|first1=V. A.
|last2=Dhekale
|first2=J. S.
|last3=Patil
|first3=H. K.
|last4=Bagde
|first4=S. R.
|title=Impact of Migration on Rural Economy of Konkan Region
|journal=Agricultural Economics Research Review
|volume=24
|issue=Conference Number
|pages=556
|year=2011
|url=https://agris.fao.org/search/en/providers/122535/records/65df913a63b8185d9cad503e
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांची कमतरता कमी करण्यासाठी कापणी, मळणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियांचे यांत्रिकीकरण हा एक पर्याय मानला जातो. कोकणातील संशोधनात रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रे यांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र लहान शेतक्षेत्रे आणि यंत्रांच्या खर्चामुळे सामायिक वापर किंवा कस्टम हायरिंगसारख्या व्यवस्थांची आवश्यकता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== शेतीखर्च आणि आर्थिक आव्हाने ===
भातशेतीतील उत्पादनखर्च हा कोकणातील शेतकऱ्यांसमोरील महत्त्वाचा आर्थिक प्रश्न आहे. बियाणे, खते, कीटकनाशके, मजुरी, मशागत, कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील खर्च यांचा एकत्रित परिणाम भातशेतीच्या नफाक्षमतेवर होतो. कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासात बियाणे, खते आणि मजुरीचा वाढता खर्च तसेच उत्पादनाला मिळणारी तुलनेने कमी किंमत या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology">
{{cite journal
|last1=Hile |first1=R. B.
|last2=Darekar |first2=A. S.
|last3=Datrkar |first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
}}
</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांच्या वाढत्या किमती, योग्य वेळी कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022Constraints">
{{cite journal
|last1=Warwadekar |first1=S. C.
|last2=Aher |first2=S. S.
|last3=Mayekar |first3=S. K.
|last4=Rathod |first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
}}
</ref>
कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक अभ्यासात हवामान, उत्पादनक्षमता आणि क्षेत्रफळातील बदल यांचा उत्पादनावर परिणाम होत असल्याचे आढळले आहे. उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक कृषितंत्रज्ञानाचा स्वीकार महत्त्वाचा ठरला असला तरी उत्पादनातील अस्थिरता आणि उत्पादनखर्च यांचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेवरील आर्थिक अभ्यासात पीक विविधीकरण आणि विविध कृषी व्यवसायांचे एकत्रीकरण यांचा विचार करण्यात आला आहे. भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश केल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत विविध होऊ शकतात. त्यामुळे केवळ भातावर अवलंबून न राहता स्थानिक परिस्थितीनुसार विविधीकृत कृषी व्यवस्था हा आर्थिक जोखीम कमी करण्याचा एक पर्याय ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील भातशेतीसमोरील आणखी एक महत्त्वाचे आव्हान म्हणजे कृषी जमिनीच्या वापरातील बदल. कोकणातील भात उत्पादनावरील दीर्घकालीन आर्थिक अभ्यासात १९८९–९० ते २०१४–१५ या कालावधीत भाताखालील क्षेत्रात घट झाल्याचे आढळले आहे. ही घट विशेषतः तत्कालीन ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत अधिक होती. अभ्यासात जलद नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि कृषी जमिनीचा बिगरशेती वापराकडे होणारा बदल ही त्यामागील कारणे म्हणून नमूद केली आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
भाताखालील क्षेत्रातील घट ही सर्व कोकण जिल्ह्यांमध्ये समान प्रमाणात झालेली नाही. भौगोलिक परिस्थिती, शहरीकरणाची तीव्रता, औद्योगिक विकास, जमिनीची किंमत आणि स्थानिक रोजगाराच्या संधी यांनुसार जमिनीच्या वापरातील बदलाचे स्वरूप वेगवेगळे असू शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कृषी जमिनीचे तुकडीकरण हेही कोकणातील शेतीसमोरील संरचनात्मक आव्हान आहे. लहान आणि तुकड्यात विभागलेल्या शेतजमिनीमुळे मोठ्या कृषियंत्रांचा वापर करणे, यंत्रसामग्रीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि यांत्रिकीकरणातून होणारा खर्च कमी करणे कठीण होऊ शकते. कोकणातील कृषी यांत्रिकीकरणाच्या अभ्यासात लहान शेतक्षेत्रे ही यंत्रसामग्रीच्या वापरातील महत्त्वाची मर्यादा असल्याचे दिसून येते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
जमिनीच्या वापरातील बदलांमुळे भातशेतीचे पारंपरिक कृषी क्षेत्र कमी होण्याबरोबरच ग्रामीण उत्पादनव्यवस्थेवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उपलब्ध कृषी जमीन टिकवून ठेवणे, पाण्याची व्यवस्था सुधारणे आणि स्थानिक परिस्थितीनुसार शेती अधिक आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य करणे ही भातशेतीच्या भविष्यासाठी महत्त्वाची आव्हाने आहेत.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
=== तरुण पिढी आणि शेतीपासून दुरावणे ===
कोकणातील ग्रामीण समाजामध्ये शेतीबाहेरील रोजगाराच्या संधी वाढल्यामुळे तरुण पिढीच्या उपजीविकेच्या निवडींमध्ये बदल झाला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित कृषी संशोधनाच्या नोंदींमध्ये कोकणातील सक्षम आणि तरुण पुरुष रोजगाराच्या शोधात मुंबई व पुण्यासारख्या शहरांकडे स्थलांतर करीत असल्यामुळे गावातील शेतीची जबाबदारी मागे राहिलेल्या कुटुंबीयांवर येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="DBSKKVKonkanMigration">
{{cite web
|title=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=ICAR–Krishikosh
|url=https://krishikosh.egranth.ac.in/communities/67de6ba0-83e3-4e02-a1c0-35f76c98c742
}}
</ref>
कोकणातील स्थलांतराच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील स्थलांतरित व स्थलांतर न केलेल्या कुटुंबांची तुलना करण्यात आली. स्थलांतरित कुटुंबांमध्ये स्थलांतरित सदस्यांकडून मिळणारे उत्पन्न आणि इतर उत्पन्नस्रोत हे कुटुंबाच्या उपभोगाच्या पातळीशी संबंधित असल्याचे आढळले. स्थलांतरामुळे शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार वाढल्याचेही त्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.<ref name="ThoratEtAl2011Migration"/>
तरुण पिढी शेतीपासून दूर जाण्याचा संबंध केवळ शेतीविषयीच्या अनास्थेशी जोडणे योग्य ठरणार नाही. ग्रामीण भागातील रोजगाराच्या संधी, शेतीतील उत्पन्नाची अनिश्चितता, वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता आणि शहरांतील रोजगाराच्या तुलनेने अधिक आकर्षक संधी या सर्व घटकांचा उपजीविकेच्या निवडीवर परिणाम होऊ शकतो.<ref name="HileDarekarDatrkar2015PaddyTechnology"/><ref name="ThoratEtAl2011Migration"/>
शेतीतील मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर या बदलांचा परिणाम होऊ शकतो. पारंपरिक भातशेतीतील लावणी, कापणी आणि मळणी यांसारखी कामे श्रमप्रधान असल्यामुळे कुटुंबातील तरुण सदस्य शेतीत सक्रियपणे सहभागी न झाल्यास बाहेरील मजुरांवरील अवलंबित्व वाढू शकते. मजुरांच्या कमतरतेमुळे यांत्रिकीकरणाची गरजही वाढते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
त्यामुळे कोकणातील भातशेती टिकवण्यासाठी तरुणांना केवळ पारंपरिक शेतीकडे परत आणण्यापेक्षा शेतीला तांत्रिकदृष्ट्या आधुनिक, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य आणि रोजगारनिर्मितीक्षम बनविणे महत्त्वाचे ठरते. सुधारित वाण, यांत्रिकीकरण, प्रक्रिया व मूल्यवर्धन, पीक विविधीकरण आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञान यांचा वापर ग्रामीण तरुणांसाठी शेतीतील नव्या संधी निर्माण करण्यास सहाय्यक ठरू शकतो.<ref name="ToraneEtAl2011"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीसमोरील आव्हाने एकमेकांशी संबंधित आहेत. पर्जन्यमानातील बदल आणि हवामानातील अनिश्चितता उत्पादनावर परिणाम करू शकते; मजुरांची कमतरता उत्पादनखर्च वाढवते; वाढता खर्च आणि बाजारातील मर्यादा नफाक्षमता कमी करू शकतात; तर नागरीकरण आणि बिगरशेती वापरामुळे भाताखालील क्षेत्र कमी होऊ शकते. या सर्व घटकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक परिस्थितीला अनुरूप तंत्रज्ञान, कृषी संशोधन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या उपाययोजना महत्त्वाच्या ठरतात.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="BhanageEtAl2016Harvesting"/><ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील भातशेतीचे भवितव्य पारंपरिक भातवाणांचे संवर्धन, कृषी जैवविविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि पर्यावरणीयदृष्ट्या शाश्वत उत्पादनपद्धती यांच्याशी संबंधित आहे. कोकणासाठी विकसित केलेल्या सुधारित भातवाणांबरोबरच स्थानिक वाण आणि शेतकरी-आधारित बियाणेपरंपरा जतन करणे महत्त्वाचे मानले जाते. भारतीय कृषी संशोधन परिषदेकडूनही स्थानिक वाणांचे संवर्धन, आनुवंशिक संसाधनांचा शाश्वत वापर आणि शेतकरी वाणांचे संरक्षण यांना महत्त्व दिले जाते.<ref name="ICARCropScience">
{{cite web
|title=Crop Science
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/crop-science/crop-science
|access-date=14 August 2026
}}
</ref><ref name="ICARSeedConservation">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक भाताच्या जातींचे संवर्धन ===
कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक स्थानिक वाणांना ऐतिहासिक आणि कृषी महत्त्व आहे. विविध स्थानिक परिस्थितींशी जुळवून घेतलेले वाण त्यांच्या पक्वतेचा कालावधी, दाण्याचे स्वरूप, चव, उत्पादनक्षमता आणि काही जैविक ताणांना सहन करण्याची क्षमता यांमध्ये परस्परांपेक्षा भिन्न असू शकतात. त्यामुळे स्थानिक वाणांचे जतन हे केवळ सांस्कृतिक वारशाचे संरक्षण नसून भविष्यातील पीक सुधारणा आणि बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी उपलब्ध आनुवंशिक विविधतेचे संरक्षणही आहे.<ref name="ICARCropScience"/>
स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी शेतकरी पातळीवरील बियाणे जतन, परस्पर बियाणे देवाणघेवाण, समुदाय-आधारित बियाणे बँका आणि संस्थात्मक जनुकसंग्रह यांचा उपयोग करता येतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेने स्थानिक वाणांच्या संवर्धनासाठी समुदायस्तरीय बियाणे बँकांना प्रोत्साहन दिले असून, अशा व्यवस्थांमधून स्थानिक वाणांचे संकलन, साठवण आणि पुनर्वापर करता येतो.<ref name="ICARCommunitySeedBanks">
{{cite web
|title=ICAR–CCARI Promotes Indigenous Seed Conservation Through Community Seed Bank Awareness Programme in Goa
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=15 November 2025
|url=https://icar.gov.in/en/icar-ccari-promotes-indigenous-seed-conservation-through-community-seed-bank-awareness-programme
|access-date=14 August 2026
}}
</ref>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणाच्या परिस्थितीस अनुरूप अनेक सुधारित भातवाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार त्याने रत्नागिरी, कर्जत, पालघर, पनवेल आणि फोंडाघाट या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या विविध भातवाणांसह सह्याद्री मालिकेतील संकरित वाण विकसित केले आहेत. या वाणांमध्ये पक्वतेचा कालावधी, उत्पादनक्षमता आणि रोग-किडींविषयीची प्रतिक्रिया यांमध्ये विविधता आढळते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
पारंपरिक वाणांचे संवर्धन करताना त्यांची वैज्ञानिक नोंद, बियाण्याची शुद्धता, स्थानिक नाव, लागवड क्षेत्र, कृषी गुणधर्म आणि पारंपरिक उपयोग यांचे दस्तऐवजीकरण करणे आवश्यक ठरते. अशा प्रकारे शेतकरी पातळीवरील संवर्धन आणि संस्थात्मक आनुवंशिक संसाधनांचे संरक्षण यांची सांगड घालणे भविष्यातील भातशेतीसाठी उपयुक्त ठरू शकते.<ref name="ICARSeedConservation"/>
=== कृषी जैवविविधतेचे संरक्षण ===
भाताच्या विविध स्थानिक वाणांचे अस्तित्व हे कृषी जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. एका वाणावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहण्याऐवजी विविध आनुवंशिक वैशिष्ट्ये असलेल्या वाणांचे संवर्धन केल्यास भविष्यातील पीक सुधारणा कार्यक्रमांसाठी आनुवंशिक संसाधनांची उपलब्धता टिकवून ठेवता येते. ICARच्या पीकविज्ञान कार्यक्रमात वनस्पतींच्या आनुवंशिक संसाधनांचे संवर्धन आणि त्यांचा शाश्वत वापर हा संस्थेच्या प्रमुख उद्दिष्टांपैकी एक असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ICARCropScience"/>
कृषी जैवविविधतेचे संरक्षण हे केवळ जनुक बँकांमध्ये बियाणे साठवण्यापुरते मर्यादित नसून शेतकरी पातळीवर स्थानिक वाणांची प्रत्यक्ष लागवड सुरू ठेवण्याशीही संबंधित आहे. अशा ''in situ'' किंवा शेतकरी-आधारित संवर्धनामुळे स्थानिक वाण त्यांच्याशी संबंधित कृषिपद्धती आणि पारंपरिक ज्ञानासह जतन होऊ शकतात.<ref name="ICARGenomeSaviour">
{{cite web
|title=Plant Genome Saviour Awards to the conservers of plant diversity
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|url=https://www.icar.gov.in/en/node/6197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
ICARच्या विविध उपक्रमांमध्ये पारंपरिक वाणांचे संवर्धन करणाऱ्या शेतकरी आणि समुदायांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. काही समुदायांनी स्थानिक तांदळाच्या अनेक वाणांचे जतन करून त्यांची बियाणे इतर शेतकऱ्यांमध्ये वितरित केली आहेत. या अनुभवातून समुदाय-आधारित संवर्धन, बियाणे देवाणघेवाण आणि शेतकरी सहभाग यांना कृषी जैवविविधतेच्या संरक्षणात महत्त्व असल्याचे दिसते.<ref name="ICARGenomeSaviour"/>
कोकणातील भातशेतीच्या संदर्भात जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक भातवाणांसोबत पारंपरिक पीकपद्धती, शेतबांध, भातखाचरे आणि भाताशी संबंधित इतर कृषी घटकांचेही संरक्षण महत्त्वाचे ठरते. अशा एकात्मिक दृष्टिकोनामुळे कृषी उत्पादन आणि स्थानिक पर्यावरण यांच्यातील संबंध टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.<ref name="DBSKKVRiceBasedSystems">
{{cite web
|title=Rice based cropping systems and technologies for Konkan region
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://archive.dbskkv.org/collection/410/document/2197
|access-date=14 August 2026
}}
</ref>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील पारंपरिक भातशेतीमध्ये पावसाचा अंदाज, जमिनीची अवस्था, रोपवाटिकेची वेळ, लावणीची योग्य अवस्था, स्थानिक वाणांची निवड, तण नियंत्रण, पाण्याचे नियमन, कापणी आणि बियाणे साठवण यांसंबंधी अनुभवाधारित ज्ञान विकसित झाले आहे. या ज्ञानाचा मोठा भाग शेतकरी आणि ग्रामीण समुदायांच्या प्रत्यक्ष अनुभवातून पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित झाला आहे.
पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना केवळ मौखिक माहिती नोंदविण्याऐवजी तिचे स्थानिक नाव, वापराची पद्धत, कालावधी, भौगोलिक संदर्भ आणि उपलब्ध वैज्ञानिक पुरावे यांसह नोंद करणे आवश्यक आहे. स्थानिक वाणांचे वैज्ञानिक वर्णन आणि शेतकरी वाणांची नोंद यामुळे भविष्यातील कृषी संशोधनासाठी उपयुक्त माहिती उपलब्ध होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/>
भारतीय कृषी संशोधन परिषद आणि तिच्या संस्थांनी पारंपरिक पीकवाणांच्या संवर्धनासाठी समुदाय-आधारित बियाणे बँका, शेतकरी सहभाग आणि स्थानिक वाणांच्या नोंदणीला प्रोत्साहन दिले आहे. शेतकरी वाणांचे कायदेशीर संरक्षण आणि त्यांची नोंदणी यासाठी वनस्पती वाण आणि शेतकरी हक्क संरक्षण प्राधिकरणाशी संबंधित उपक्रमही राबविले जातात.<ref name="ICARPPVFRA">
{{cite web
|title=Training-cum-awareness programme on the Protection of Plant Varieties and Farmer’s Rights
|website=Indian Council of Agricultural Research
|publisher=Government of India
|date=28 February 2025
|url=https://www.icar.gov.in/en/training-cum-awareness-programme-protection-plant-varieties-and-farmers-rights-ppvfr
|access-date=14 August 2026
}}
</ref>
कोकणातील पारंपरिक भातशेतीच्या दस्तऐवजीकरणासाठी स्थानिक शेतकरी, कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन केंद्रे, स्थानिक इतिहासाचे अभ्यासक आणि समुदाय संस्था यांचा सहभाग उपयुक्त ठरू शकतो. स्थानिक वाणांचे नाव, बियाणे जतन करण्याची पद्धत, लागवड तंत्र, कृषी अवजारे, हंगामी कामांचे वेळापत्रक आणि स्थानिक खाद्यपरंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास या ज्ञानाचा अधिक शिस्तबद्ध संग्रह तयार होऊ शकतो.
=== शाश्वत भातशेती ===
कोकणातील शाश्वत भातशेतीमध्ये उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे महत्त्वाचे आहे. मातीचे आरोग्य, पाण्याचा कार्यक्षम वापर, संतुलित खत व्यवस्थापन, पीक अवशेषांचा योग्य उपयोग, तण व कीड व्यवस्थापन आणि स्थानिक परिस्थितीस अनुरूप वाणांची निवड या बाबी शाश्वत उत्पादन व्यवस्थेचा भाग ठरू शकतात.<ref name="PalkarEtAl2023"/><ref name="DBSKKVProductionTechnology"/>
किनारी महाराष्ट्रातील भातशेतीवरील अभ्यासात पीक अवशेष आणि खत व्यवस्थापनाच्या विविध पद्धतींचा भाताच्या वाढी, उत्पादन आणि आर्थिक परिणामांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. त्यामुळे पीक अवशेषांचा योग्य वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन हे उत्पादनासोबत संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.<ref name="PalkarEtAl2023"/>
कोकणातील शाश्वत शेतीसाठी पीक विविधीकरणालाही महत्त्व आहे. उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत विविध पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची शक्यता निर्माण होते आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी होऊ शकते.<ref name="ToraneEtAl2011"/>
स्थानिक परिस्थितीशी जुळणाऱ्या सुधारित वाणांचा वापर, योग्य लागवड कालावधी आणि वैज्ञानिक पीक व्यवस्थापन यांनाही शाश्वत भातशेतीत महत्त्व आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणासाठी विविध कालावधींच्या आणि विविध कृषी परिस्थितींना अनुरूप भातवाण विकसित केल्या आहेत. त्यामुळे स्थानिक हवामान आणि जमिनीच्या परिस्थितीनुसार वाण निवडणे ही आधुनिक शाश्वत भातशेतीतील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
शाश्वत भातशेतीमध्ये पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांचा समन्वय महत्त्वाचा ठरू शकतो. पारंपरिक भातखाचरे, स्थानिक वाण, पाणी व्यवस्थापन आणि स्थानिक कृषिअवजारांच्या अनुभवाचा उपयोग आधुनिक मृदा, जल, पोषण आणि पीक व्यवस्थापन तंत्रांसोबत केला जाऊ शकतो. अशा समन्वित दृष्टिकोनामुळे उत्पादनक्षमता टिकवून ठेवतानाच कृषी जैवविविधता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत होऊ शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="DBSKKVProductionTechnology">{{cite web
|title=Production Technologies Developed by the University
|website=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Technologies_Developed.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
भविष्यात कोकणातील भातशेतीसाठी स्थानिक वाणांचे संवर्धन, गुणवत्तापूर्ण बियाण्यांची उपलब्धता, हवामानाशी जुळणारे उत्पादनतंत्र, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण, शेतकरी-आधारित बियाणे व्यवस्था आणि कृषी संशोधन यांचा परस्पर समन्वय आवश्यक ठरेल. पारंपरिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि त्याचे वैज्ञानिक मूल्यमापन केल्यास स्थानिक ज्ञान पुढील पिढ्यांसाठी अधिक व्यवस्थित स्वरूपात जतन करता येईल.<ref name="ICARSeedConservation"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेतीचे भवितव्य केवळ उत्पादन वाढविण्यावर अवलंबून नसून स्थानिक आनुवंशिक संसाधने, कृषी जैवविविधता, शेतकरी ज्ञान, माती आणि पाणी यांचे दीर्घकालीन संवर्धन यांच्याशी संबंधित आहे. पारंपरिक अनुभव आणि आधुनिक कृषी विज्ञान यांची सांगड घालणारी शाश्वत आणि स्थानिक परिस्थितीनुरूप शेतीव्यवस्था ही या प्रदेशासाठी पुढील दिशेचा महत्त्वाचा आधार ठरू शकते.<ref name="ICARCropScience"/><ref name="PalkarEtAl2023"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील भातशेतीचे स्वरूप संपूर्ण प्रदेशात एकसारखे नाही. पर्जन्यमान, भूआकार, जमिनीचा प्रकार, पाण्याची उपलब्धता आणि स्थानिक कृषिपद्धती यांनुसार भातशेतीमध्ये प्रादेशिक फरक आढळतात. ICAR–भारतीय भात संशोधन संस्थेच्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा कोकणातील प्रमुख भात उत्पादक प्रदेश म्हणून समावेश करण्यात आला आहे.<ref name="IIRR2019POS">{{cite report
|title=Production Oriented Survey 2019
|publisher=ICAR–Indian Institute of Rice Research
|year=2019
|url=https://www.icar-iirr.org/AICRIP/Final%20POS%202019-2020.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
२०१९ च्या उत्पादनाभिमुख सर्वेक्षणानुसार या पाचही जिल्ह्यांमध्ये भातशेतीचे मोठे क्षेत्र पावसावर आधारित सखल भातक्षेत्रांमध्ये येते. या जिल्ह्यांमध्ये स्थानिक वाणांसोबत सुधारित आणि संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश होतो. या प्रदेशात भात हे प्रमुख खरीप पीक असून २०१९ च्या ICAR–IIRR उत्पादनाभिमुख सर्वेक्षणात ठाणे जिल्ह्यात ५७,२०० हेक्टर, पालघरमध्ये ७५,५८० हेक्टर आणि रायगडमध्ये १,१७,१७३ हेक्टर क्षेत्र भाताखाली असल्याची नोंद करण्यात आली आहे.<ref name="IIRR2019POS"/>
उत्तर कोकणातील भातवाणांमध्ये स्थानिक तसेच सुधारित वाणांची विविधता आढळते. ठाणे जिल्ह्यात कोलम, झिनिया आणि महाडी यांसारख्या स्थानिक वाणांची, तर पालघर आणि रायगडमध्ये कर्जत, रत्नागिरी आणि इतर सुधारित वाणांची लागवड नोंदविण्यात आली आहे. रायगडमध्ये सह्याद्री-२ आणि सह्याद्री-३ यांसारख्या संकरित वाणांचाही वापर आढळतो.<ref name="IIRR2019POS"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने उत्तर कोकणातील परिस्थितीसाठी पालघर-१, पालघर-२, कर्जत मालिकेतील विविध वाण आणि पनवेल मालिकेतील वाण विकसित केले आहेत. विद्यापीठाच्या नोंदीनुसार पालघर-१ आणि पालघर-२ या मध्यम-उशिरा पक्व होणाऱ्या वाण आहेत, तर कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी शिफारस केलेली वाण आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
उत्तर कोकणातील भातशेतीमध्ये भातानंतर उपलब्ध ओलाव्याचा उपयोग करून कडधान्ये आणि इतर पिके घेण्याच्या पीकपद्धतीही आढळतात. त्यामुळे काही भागांत भातशेती ही विविधीकृत पीकपद्धतीचा भाग आहे.<ref name="IIRR2019POS"/>
=== मध्य कोकण ===
‘मध्य कोकण’ ही महाराष्ट्राच्या अधिकृत कृषी-हवामान विभागणीतील स्वतंत्र संज्ञा नसल्यामुळे या लेखात ती उत्तर आणि दक्षिण कोकणादरम्यानच्या मध्यवर्ती भौगोलिक पट्ट्याच्या संदर्भात वापरली आहे. या पट्ट्यात भातशेतीचे स्वरूप स्थानिक पर्जन्यमान, जमिनीची रचना, पाण्याची उपलब्धता आणि लागवडीच्या वेळेनुसार बदलते.
कोकणातील भाताच्या पेरणीच्या कालावधीवर करण्यात आलेल्या क्षेत्रीय अभ्यासात वेगवेगळ्या पेरणीच्या वेळांनुसार भाताच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनामध्ये फरक आढळल्याचे नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक हवामानाशी सुसंगत पेरणीची वेळ आणि योग्य वाणांची निवड ही भात उत्पादनातील महत्त्वाची बाब ठरते.<ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांतील १९५१–१९८७ या कालावधीतील पर्जन्य आणि भात उत्पादनाच्या अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध असल्याचे आढळले. या अभ्यासात तंत्रज्ञानाचा भाताच्या उत्पादनावर महत्त्वपूर्ण प्रभाव असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.<ref name="ChowdhuryDas1993">{{cite journal
|last1=Chowdhury
|first1=A.
|last2=Das
|first2=H. P.
|title=Effect of rainfall on growth and yield of rice in Konkan coast
|journal=MAUSAM
|volume=44
|issue=2
|pages=143–146
|year=1993
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/3811
|access-date=14 August 2026
}}</ref>
मध्य कोकणातील भातशेतीमध्ये पारंपरिक वाणांसोबत सुधारित वाणांचा वापर झालेला दिसतो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रत्नागिरी परिसरासह संपूर्ण कोकणासाठी विविध कालावधी, जमिनीचे प्रकार आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार भातवाण विकसित केल्या आहेत.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये भात हे प्रमुख खरीप पीक असून ICAR–IIRRच्या २०१९ च्या सर्वेक्षणानुसार रत्नागिरीमध्ये ७२,९३२ हेक्टर आणि सिंधुदुर्गमध्ये ६८,५८७ हेक्टर क्षेत्र भाताखाली होते.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातवाणांमध्ये जया, सुवर्णा, कर्जत-२, सोनम, पूजा, कोमल-१०१, ग्रीन गोल्ड मोहिनी, श्रीराम आणि तृप्ती यांचा वापर नोंदविण्यात आला आहे. सिंधुदुर्गमध्ये जया, मसुरी, सुवर्णा, कर्जत-३, कर्जत-५, सोनम, रुपाली, कोमल-१०१, सिल्की-२७७, सुप्रीम सोना आणि इतर सुधारित वाणांसोबत बेला, वळई, सोमासळ, डोंगरा, सोर्टी, कोल्ह्याची शेपटी, कोथिंबिरा/घनसाळ, तुर्या आणि येलकर यांसारख्या स्थानिक वाणांचीही नोंद आहे.<ref name="IIRR2019POS"/>
रत्नागिरी परिसरातील भात संशोधनामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२, रत्नागिरी-३, रत्नागिरी-४, रत्नागिरी-५ आणि रत्नागिरी-६ यांसारख्या सुधारित वाण विकसित केल्या आहेत. रत्नागिरी-७ ही लाल तांदळाची मध्यम-उशिरा पक्व होणारी वाण असून २०१७ च्या विद्यापीठीय संशोधन शिफारसीत तिची नोंद आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2017
|url=https://old.dbskkv.org/pdf/Recommendations/english/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील भातशेती पर्जन्यमानाशी जवळून संबंधित आहे. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील दीर्घकालीन अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमान आणि उत्पादन यांच्यात महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
=== घाटमाथ्यालगतची भातशेती ===
कोकणाच्या पूर्वेकडील भागात सह्याद्रीच्या पश्चिम उतारांशी संबंधित भातशेती आढळते. या भागातील भूआकार, पर्जन्यमान आणि पाण्याचा निचरा यांमुळे भातशेतीची पद्धत किनारी सखल प्रदेशापेक्षा काही प्रमाणात वेगळी असते. उताराच्या शेतांमध्ये पावसाचे पाणी अडवणे आणि मातीची धूप कमी करणे यासाठी बांधबंदिस्तीला महत्त्व असते.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
घाटमाथ्यालगतच्या भागासाठी योग्य वाणांची निवड स्थानिक जमीन आणि पाण्याच्या परिस्थितीनुसार केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार फोंडाघाट-१ ही उंचावरील क्षेत्रासाठी योग्य वाण आहे. कर्जत-१ ही पावसावर आधारित उंचावरील क्षेत्रासाठी, तर रत्नागिरी-२ ही खात्रीशीर पर्जन्यमान असलेल्या सखल भातक्षेत्रांसाठी शिफारस करण्यात आली आहे.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
सह्याद्रीलगतच्या भागात पर्जन्यमान तुलनेने अधिक असल्यामुळे भातशेतीसाठी पावसाचे पाणी महत्त्वाचे ठरते. मात्र पावसाचे प्रमाण आणि त्याचे वितरण पिकाच्या वाढीवर परिणाम करू शकते. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेतील पावसाचा उत्पादनाशी संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
घाटमाथ्यालगतच्या भातशेतीत स्थानिक भूआकारानुसार जलव्यवस्थापन आणि जमिनीची बांधबंदिस्ती महत्त्वाची ठरते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्येही स्थानिक भूभाग, पर्जन्यमान आणि कृषी कामकाज यांच्यातील संबंधांची नोंद करण्यात आली आहे.<ref name="RatnagiriGazetteerOperations"/>
कोकणातील भातशेतीच्या प्रादेशिक विविधतेत उत्तर कोकणातील ठाणे, पालघर आणि रायगडचा प्रदेश, मध्यवर्ती भौगोलिक पट्टा, दक्षिण कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग आणि सह्याद्रीलगतचा उताराचा प्रदेश यांचे स्वतंत्र वैशिष्ट्य दिसून येते. या विविधतेमुळे भाताच्या वाणांची निवड, लागवडीची वेळ, पाणी व्यवस्थापन आणि पीकपद्धती स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात.<ref name="IIRR2019POS"/><ref name="DBSKKVRiceVarieties"/><ref name="JagtapMahadkarChavan2017"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील भातशेतीला केवळ कृषी उत्पादनाच्या दृष्टीने नव्हे, तर स्थानिक अन्नव्यवस्था, ग्रामीण रोजगार आणि शेतकरी कुटुंबांच्या अर्थकारणाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे. कोकणातील अनेक कृषिपद्धतींमध्ये भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील मोठ्या लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेशी त्याचा थेट संबंध आहे. कोकणातील पावसावर आधारित भातशेतीवरील अभ्यासात भात हे या प्रदेशातील प्रमुख अन्नपीक असून, अनेक शेतकरी कुटुंबांच्या उपजीविकेत त्याचे महत्त्व असल्याचे नमूद करण्यात आले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019">{{cite journal
|last1=Shigwan |first1=A. S.
|last2=Meshram |first2=N. A.
|last3=Dalvi |first3=V. V.
|title=Constraints Faced By The Tribal Farmers In Rainfed Rice Production In Konkan Region—A Village Level Study
|journal=Bulletin of Environment, Pharmacology and Life Sciences
|volume=8
|issue=4
|pages=49–51
|year=2019
}}</ref>
भातशेतीचा ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंध उत्पादनापुरता मर्यादित नसून मशागत, रोपवाटिका, लावणी, तण व्यवस्थापन, कापणी, मळणी, वाहतूक, साठवण आणि विक्री अशा विविध टप्प्यांशी संबंधित आहे. त्यामुळे भाताचे पीक ग्रामीण भागात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण करते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक अन्नसुरक्षा ===
कोकणातील अनेक ग्रामीण भागांत भात हा दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा घटक राहिला आहे. पावसावर आधारित भातशेतीच्या अभ्यासात कोकणातील भात हे प्रमुख अन्नपीक असून, प्रदेशातील लोकसंख्येच्या अन्नव्यवस्थेत त्याला महत्त्वाचे स्थान असल्याचे नमूद केले आहे.<ref name="ShigwanMeshramDalvi2019"/>
स्थानिक पातळीवर उत्पादित भातामुळे शेतकरी कुटुंबांना वर्षातील काही कालावधीसाठी स्वतःच्या अन्नाची गरज भागविण्यास मदत होते. कापणीनंतर धान्य वाळवून त्यातील काही भाग घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याची पद्धत कोकणातील पारंपरिक कृषिजीवनात आढळते. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये भाताच्या उत्पादनानंतर धान्य साठविणे आणि त्याचा घरगुती वापर यासंबंधीच्या पद्धतींची नोंद आढळते.<ref name="RatnagiriGazetteerCereals"/><ref name="RatnagiriGazetteerStorage">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer — Agricultural Operations
|website=Gazetteers Department, Government of Maharashtra
|publisher=Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/agri_operations.html
|access-date=14 August 2026
}}</ref>
कोकणातील भातशेती प्रामुख्याने मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे पावसाचे प्रमाण, त्याचे वितरण आणि पिकाच्या वाढीच्या अवस्थांशी त्याचा संबंध अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाचा ठरतो. रत्नागिरी आणि ठाणे जिल्ह्यांवरील अभ्यासात भाताच्या वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेतील पर्जन्यमानाचा उत्पादनाशी महत्त्वपूर्ण संबंध आढळला आहे.<ref name="ChowdhuryDas1993"/>
स्थानिक अन्नसुरक्षेच्या दृष्टीने पारंपरिक आणि स्थानिक भातवाणांचे जतनही महत्त्वाचे आहे. विविध वाणांचे अस्तित्व स्थानिक कृषी जैवविविधता टिकवून ठेवते आणि बदलत्या हवामान व कृषी परिस्थितींमध्ये शेतकऱ्यांना पर्यायी वाण उपलब्ध करून देते.<ref name="DBSKKVRiceVarieties"/>
=== ग्रामीण रोजगार ===
कोकणातील पारंपरिक भातशेती ही श्रमप्रधान कृषिपद्धती आहे. शेतजमिनीची मशागत, रोपवाटिका, चिखलणी, लावणी, तण काढणे, कापणी, मळणी आणि काढणीनंतरची कामे या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. कोकणातील भाताच्या कापणी आणि काढणीनंतरच्या प्रक्रियेवरील अभ्यासात या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे आढळते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
भातशेतीमुळे निर्माण होणारा रोजगार हा केवळ शेतकरी कुटुंबापुरता मर्यादित नसतो. हंगामी स्वरूपात शेतमजूर, यंत्रचालक, वाहतूकदार, मळणी व काढणीनंतरच्या प्रक्रियेशी संबंधित कामगार आणि कृषी निविष्ठा पुरवठादार यांनाही या कृषी व्यवस्थेत रोजगाराच्या संधी मिळतात.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
मात्र कोकणातील भातशेतीमध्ये हंगामी मजुरांची उपलब्धता ही महत्त्वाची समस्या बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात पीक उत्पादनाच्या महत्त्वाच्या काळात मजुरांची कमतरता ही शेतकऱ्यांनी व्यक्त केलेल्या प्रमुख अडचणींपैकी एक असल्याचे आढळले आहे. त्याच अभ्यासात वाढती मजुरी आणि इतर निविष्ठांचा खर्च यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011">{{cite journal
|last1=Deorukhakar |first1=A. C.
|last2=Karale |first2=P. D.
|last3=Nikam |first3=M. B.
|title=Constraints in Adoption of Modern Technologies in Rice Production in Ratnagiri District of Maharashtra
|journal=Journal of Agricultural Research and Technology
|volume=36
|issue=3
|pages=460–463
|year=2011
|url=https://www.jart.co.in/uploads/168/6343_pdf.pdf
|access-date=14 August 2026
}}</ref>
मजुरांच्या उपलब्धतेतील बदलामुळे भातशेतीच्या काही कामांमध्ये यांत्रिकीकरणाला चालना मिळाली आहे. कोकणातील कापणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी रीपर, रीपर-बाइंडर, मळणी यंत्रे आणि उफणणी यंत्रांचा अभ्यास करण्यात आला असून, अशा तंत्रज्ञानामुळे श्रमाची गरज आणि कामाचा कालावधी कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="BhanageEtAl2016Harvesting"/>
=== स्थानिक बाजारपेठ आणि भाताचे अर्थकारण ===
भातशेतीचे अर्थकारण उत्पादनक्षमता, उत्पादनखर्च, मजुरी, कृषी निविष्ठा, काढणीनंतरची प्रक्रिया आणि उत्पादनाला मिळणारा बाजारभाव या घटकांवर अवलंबून असते. कोकणातील भात उत्पादनाच्या आर्थिक विश्लेषणात क्षेत्रफळ, उत्पादन आणि उत्पादकतेतील बदलांसोबत भात उत्पादनाच्या आर्थिक व्यवहार्यतेचाही अभ्यास करण्यात आला आहे.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/>
कोकणातील सुधारित भात उत्पादन तंत्राच्या अभ्यासानुसार प्रति हेक्टर उत्पादनखर्चामध्ये बियाणे, खते आणि मजुरी यांचा महत्त्वाचा वाटा आहे. या अभ्यासात उत्पादनाला मिळणारा कमी दर, वाढता निविष्ठा खर्च आणि लहान व तुकड्यात विभागलेली शेतजमीन या बाबी भात उत्पादनाच्या आर्थिक परिणामांवर प्रभाव टाकणाऱ्या अडचणी म्हणून नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="HileDarekarDatrkar2015">{{cite journal
|last1=Hile
|first1=R. B.
|last2=Darekar
|first2=A. S.
|last3=Datrkar
|first3=S. B.
|title=Adoption assessment of production technology for paddy cultivation in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Economics and Development
|volume=11
|issue=1
|pages=217–225
|year=2015
|url=https://indianjournals.com/article/ijed1-11-1-023
|access-date=14 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील भातशेतीवरील अभ्यासात वाढता उत्पादनखर्च, मजुरांची कमतरता, प्रमुख कृषी निविष्ठांचा वाढता खर्च आणि उत्पादनाला मिळणारा तुलनेने कमी भाव या बाबी शेतकऱ्यांसमोरील प्रमुख आर्थिक अडचणी असल्याचे आढळले आहे.<ref name="DeorukhakarKaraleNikam2011"/>
दापोली, मंडणगड आणि खेड तालुक्यांतील भात उत्पादक शेतकऱ्यांच्या अभ्यासातही बियाणे व खतांचा वाढता खर्च, हंगामातील मजुरांची कमतरता आणि उत्पादनाला मिळणारा कमी बाजारभाव या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत.<ref name="WarwadekarEtAl2022">
{{cite journal
|last1=Warwadekar
|first1=S. C.
|last2=Aher
|first2=S. S.
|last3=Mayekar
|first3=S. K.
|last4=Rathod
|first4=P. S.
|title=Constraints faced by the beneficiaries of farmers field school in adoption of rice cultivation practices and their suggestions to minimize the constraints
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=1S
|pages=1134–1136
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=10376&issue=1S&vol=11&year=2022
|access-date=14 August 2026
}}
</ref>
उत्तर कोकणातील कृषी व्यवस्थेच्या आर्थिक अभ्यासात भातासोबत इतर पिके आणि कृषीपूरक व्यवसायांचा समावेश असलेल्या विविधीकृत शेती व्यवस्थांचा अभ्यास करण्यात आला आहे. अशा विविधीकरणामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याची आणि एका पिकावर असलेले आर्थिक अवलंबित्व कमी करण्याची शक्यता निर्माण होते.<ref name="ToraneEtAl2011"/>
भाताच्या स्थानिक अर्थकारणात उत्पादनाबरोबरच काढणीनंतरची प्रक्रिया, साठवण, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोच यांनाही महत्त्व आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारा निव्वळ आर्थिक लाभ हा केवळ प्रति हेक्टर उत्पादनावर अवलंबून नसून उत्पादनखर्च आणि विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांच्यातील संबंधावरही अवलंबून असतो.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="HileDarekarDatrkar2015"/>
अशा प्रकारे कोकणातील भातशेती स्थानिक अन्नसुरक्षा, ग्रामीण रोजगार आणि ग्रामीण अर्थव्यवस्था यांना जोडणारी कृषी व्यवस्था आहे. मात्र वाढता उत्पादनखर्च, मजुरांची उपलब्धता, बाजारभाव आणि बदलती कृषी परिस्थिती यांमुळे तिची आर्थिक व्यवहार्यता टिकविणे हे महत्त्वाचे आव्हान आहे. उत्पादनक्षमता वाढविणारे तंत्रज्ञान, योग्य वाणांची निवड, काढणीनंतरच्या प्रक्रियेचे यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण यांमुळे भातशेती अधिक व्यवहार्य करण्यास मदत होऊ शकते.<ref name="Shinde2017RiceProductionKonkan"/><ref name="ToraneEtAl2011"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Newcomers.jpg|कोकणातील भातशेतीचे दृश्य
File:Rice Plantation.jpg|भाताची लागवड
File:Konkan - Songiri Village - Ratnagiri District - Part 1 20151218 (23369027944).jpg|सोंगिरी गाव, रत्नागिरी जिल्हा येथील भातशेती
File:Abandoned paddy field on Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 06.jpg|लेटराइट पठारावरील भाताचे शेत
File:Waiting for drop.jpg|पावसाची प्रतीक्षा करणारे भातशेत
File:Otvane Wildlife 007.JPG|ओटवणे परिसरातील भातशेती व नैसर्गिक परिसर
File:Nerur - panoramio.jpg|नेरूर परिसरातील भातशेती
File:Paddy field in Maharashtra 8.jpg|महाराष्ट्रातील भातखाचर
File:Paddy field in Maharashtra 9.jpg|महाराष्ट्रातील भातखाचर
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[भात]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist|2}}
== बाह्य दुवे ==
* महाराष्ट्र शासन — गॅझेटियर विभाग
* डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
* भारतीय हवामान विभाग — MAUSAM
* भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR)
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:कोकण]]
ojifrhaq3oqt6qejmnwygxhdl2jo42k
सदस्य चर्चा:Krushna Nandkishor sangle
3
382805
2702538
2026-08-15T05:39:24Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702538
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Krushna Nandkishor sangle}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ११:०९, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
q9cezvnato9xzcoqnrw6erxmj8k7ymt
पहिला अर्जुनवर्मन
0
382806
2702539
2026-08-15T05:45:06Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला | पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_च...
2702539
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[देवपाल]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[सिंघण यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
49u4sqvo78l3vmthzgdymgevkkxdz7r
2702540
2702539
2026-08-15T05:45:47Z
Aryan Bagkar
152513
2702540
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[देवपाल]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[दुसरा सिंघणदेव यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
qcxdrhbdibtufkmzkp82if6dk8t3rkg
2702541
2702540
2026-08-15T05:46:18Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702541
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[माळव्याचा देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[माळव्याचा देवपाल]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[दुसरा सिंघणदेव यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
b88wiimjsx6sogspmy2c0v6fh82m3s6
माळव्याचा देवपाल
0
382807
2702542
2026-08-15T06:49:13Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट देवपाल | पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचि...
2702542
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंहणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट इल्तुतमिशकडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
qlqe82kodsb17nepj46rm1mhdo91eki
2702543
2702542
2026-08-15T06:49:37Z
Aryan Bagkar
152513
/* लष्करी कारकीर्द */
2702543
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट इल्तुतमिशकडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
hu3036gwiw18rfykyqcwikzyr1xhplr
2702544
2702543
2026-08-15T06:49:50Z
Aryan Bagkar
152513
/* मृत्यू */
2702544
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट [[इल्तुतमिश]]कडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
8rohhgt7haqbdunw18n4cn3r2wnk61d
2702551
2702544
2026-08-15T09:23:54Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702551
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट [[इल्तुतमिश]]कडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
qwmbois1azdvkg8z1tffd6cjvm7wcw3
2702552
2702551
2026-08-15T09:24:13Z
Aryan Bagkar
152513
/* लष्करी कारकीर्द */
2702552
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट [[इल्तुतमिश]]कडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
4wv21ni893f128zbrdib3fjd9ev4nhf
जैतुगीदेव
0
382808
2702545
2026-08-15T06:57:02Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट जैतुगीदेव | पदवी = बाल-नारायण | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = | राज्य...
2702545
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२३९]] - [[इ.स. १२५५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२३९]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जैतुगीदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[दुसरा जयवर्मन]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जैतुगी-देव''' (राज्यकाळ अंदाजे १२३९-१२५५ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
जैतुगी आपल्या वडील [[माळव्याचा देवपाल|देवपाल]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याने बाला-नारायण ही पदवी धारण केली. जैतुगीच्या कारकिर्दीतील कोणतेही शिलालेख सापडलेले नाहीत. तो त्याचा धाकटा भाऊ आणि त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा जयवर्मन]] याच्या शिलालेखांवरून ओळखला जातो. आषाढराच्या कवीच्या रचनांमध्येही त्याचा उल्लेख आहे.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला यादव राजा [[कृष्ण यादव]], दिल्लीचा सुलतान [[बल्बन]] आणि वाघेल राजकुमार विशाल-देव यांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यांमुळे परमार शक्ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. वाघेल शिलालेखांनुसार, विशाल-देवाने परमार राजधानी धारा लुटली आणि तेथील शासकाकडून खंडणी वसूल केली.
n22m7c9xlb78yhw4liz3f50chu4tqo3
2702553
2702545
2026-08-15T09:24:43Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702553
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२३९]] - [[इ.स. १२५५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२३९]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = जैतुगीदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जैतुगी-देव''' (राज्यकाळ अंदाजे १२३९-१२५५ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
जैतुगी आपल्या वडील [[माळव्याचा देवपाल|देवपाल]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याने बाला-नारायण ही पदवी धारण केली. जैतुगीच्या कारकिर्दीतील कोणतेही शिलालेख सापडलेले नाहीत. तो त्याचा धाकटा भाऊ आणि त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या शिलालेखांवरून ओळखला जातो. आषाढराच्या कवीच्या रचनांमध्येही त्याचा उल्लेख आहे.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला यादव राजा [[कृष्ण यादव]], दिल्लीचा सुलतान [[बल्बन]] आणि वाघेल राजकुमार विशाल-देव यांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यांमुळे परमार शक्ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. वाघेल शिलालेखांनुसार, विशाल-देवाने परमार राजधानी धारा लुटली आणि तेथील शासकाकडून खंडणी वसूल केली.
3ppwm8fqx12qdu8yxk6k0d8v3mqt473
सदस्य चर्चा:Advocate misbah imran Shaikh
3
382809
2702546
2026-08-15T07:57:26Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702546
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Advocate misbah imran Shaikh}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १३:२७, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
5uvx8gvfzdl9oava9erx3r5jb0a7pf5
2702547
2702546
2026-08-15T08:02:34Z
Advocate misbah imran Shaikh
186275
/* छप्परबंद समाजामध्ये पहिल्या महिला वकील */ नवीन विभाग
2702547
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Advocate misbah imran Shaikh}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १३:२७, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
== छप्परबंद समाजामध्ये पहिल्या महिला वकील ==
ॲड. मिसबाह इम्रान शेख [[सदस्य:Advocate misbah imran Shaikh|Advocate misbah imran Shaikh]] ([[सदस्य चर्चा:Advocate misbah imran Shaikh|चर्चा]]) १३:३२, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
3roh3epidg6h2imnbljxx0uhv11lvfy
२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
0
382810
2702548
2026-08-15T08:50:42Z
Ganesh591
62733
नवीन पान: {{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा | name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका | fromdate = २५ | todate = २८ फेब्रुवारी २०२६ | administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]] | cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]] | tournament format = साखळी साम...
2702548
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
sphn54ndnwyyyv6y499de83ojefp9z3
2702549
2702548
2026-08-15T09:10:43Z
Ganesh591
62733
2702549
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
qs9w1b23ofakq1qy3jakhcefg6aoy9c
2702550
2702549
2026-08-15T09:15:52Z
Ganesh591
62733
/* खेळाडू */
2702550
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==गुणतालिका==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{cr|JPN}} || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +३.८३० || rowspan="2" | [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{cr|BHR}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.८९३
|- style="background:#ffffcc;"
| ३ || style="text-align:left;" | {{cr|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +०.१८३ || rowspan="2" | [[#तिसऱ्या स्थानाचा सामना|तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ffffcc;"
| ४ || style="text-align:left;" | {{cr|BTN}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.६२३
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
dh96u95ryc3wewsmnr22lo8maeqzbwz
2702556
2702550
2026-08-15T09:33:18Z
Ganesh591
62733
/* गुणतालिका */
2702556
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==गुणतालिका==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{cr|JPN}} || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +३.८३० || rowspan="2" | [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{cr|BHR}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.८९३
|- style="background:#ffffcc;"
| ३ || style="text-align:left;" | {{cr|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +०.१८३ || rowspan="2" | [[#तिसऱ्या स्थानाचा सामना|तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ffffcc;"
| ४ || style="text-align:left;" | {{cr|BTN}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.६२३
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
===साखळी सामने===
{{Hatnote|सर्व वेळा थायलंड प्रमाणवेळेनुसार आहेत ([[यूटीसी+०७:००]]).}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १२०/९ (२० षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन २३ (२२)
| wickets1 = इब्राहिम ताकाहाशी २/१७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = १५७/६ (२० षटके)
| runs2 = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] ५० (४४)
| wickets2 = नोफॉन सेनामॉन्ट्री ४/२५ (४ षटके)
| result = जपानने ३७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-japan-1st-match-1522998/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] (जपान)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ९१ (१६.५ षटके)
| runs1 = गकुळ घाली ३० (२०)
| wickets1 = अली दाऊद ४/११ (२.५ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = ९५/६ (१७.४ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर २६[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = ताशी फुंटशो २/२३ (४ षटके)
| result = बहरैनने ४ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-bhutan-2nd-match-1522999/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १४०/६ (२० षटके)
| runs1 = ऑस्टिन लाझरस ६४ (५३)
| wickets1 = रणजंग दोरजी २/३२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ८० (१७.१ षटके)
| runs2 = गकुळ घाली २५ (२७)
| wickets2 = मुकेश ठाकूर २/११ (२.१ षटके)
| result = थायलंडने ६० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-match-1523000/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = ऑस्टिन लाझरस (थायलंड)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = ८७ (१९.२ षटके)
| runs1 = [[प्रशांत कुरुप]] २४ (४८)
| wickets1 = सबोरिश रविचंद्रन २/१२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = ८८/२ (७ षटके)
| runs2 = अभिषेक आनंद ३७[[नाबाद|*]] (१७)
| wickets2 = रिझवान बट १/१० (१ षटक)
| result = जपानने ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-4th-match-1523001/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अभिषेक आनंद (जपान)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| notes = सबोरिश रविचंद्रनने या सामन्यात आपला ५०वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.<ref>{{Cite web |url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final |title=Japan Beat Bahrain to Book Place in Final |publisher=Japan Cricket Association |date=27 February 2026 |access-date=15 August 2026 |language=en}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १७०/५ (२० षटके)
| runs1 = इब्राहिम ताकाहाशी ५४[[नाबाद|*]] (२२)
| wickets1 = ताशी फुंटशो १/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ९३ (१८.२ षटके)
| runs2 = नामगंग चेजे १८ (२५)
| wickets2 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब ५/२० (४ षटके)
| result = जपानने ७७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bhutan-vs-japan-5th-match-1523002/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब (जपान)
| toss = जपानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|THA}}
| score1 = ११४ (१९.३ षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन ४२ (४५)
| wickets1 = आसिफ शेख ३/२० (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १२६/७ (२० षटके)
| runs2 = सोहेल अहमद ४९ (४५)
| wickets2 = [[जांद्रे कोएत्झी]] २/२० (४ षटके)
| result = बहरैनने १२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bahrain-6th-match-1523003/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि हरमिंदर सिंग
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
fdjvlg29h5uhbklrl2or4qyj8tj597s
2702557
2702556
2026-08-15T09:35:41Z
Ganesh591
62733
/* संदर्भ */
2702557
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==गुणतालिका==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{cr|JPN}} || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +३.८३० || rowspan="2" | [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{cr|BHR}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.८९३
|- style="background:#ffffcc;"
| ३ || style="text-align:left;" | {{cr|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +०.१८३ || rowspan="2" | [[#तिसऱ्या स्थानाचा सामना|तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ffffcc;"
| ४ || style="text-align:left;" | {{cr|BTN}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.६२३
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
===साखळी सामने===
{{Hatnote|सर्व वेळा थायलंड प्रमाणवेळेनुसार आहेत ([[यूटीसी+०७:००]]).}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १२०/९ (२० षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन २३ (२२)
| wickets1 = इब्राहिम ताकाहाशी २/१७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = १५७/६ (२० षटके)
| runs2 = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] ५० (४४)
| wickets2 = नोफॉन सेनामॉन्ट्री ४/२५ (४ षटके)
| result = जपानने ३७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-japan-1st-match-1522998/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] (जपान)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ९१ (१६.५ षटके)
| runs1 = गकुळ घाली ३० (२०)
| wickets1 = अली दाऊद ४/११ (२.५ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = ९५/६ (१७.४ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर २६[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = ताशी फुंटशो २/२३ (४ षटके)
| result = बहरैनने ४ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-bhutan-2nd-match-1522999/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १४०/६ (२० षटके)
| runs1 = ऑस्टिन लाझरस ६४ (५३)
| wickets1 = रणजंग दोरजी २/३२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ८० (१७.१ षटके)
| runs2 = गकुळ घाली २५ (२७)
| wickets2 = मुकेश ठाकूर २/११ (२.१ षटके)
| result = थायलंडने ६० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-match-1523000/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = ऑस्टिन लाझरस (थायलंड)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = ८७ (१९.२ षटके)
| runs1 = [[प्रशांत कुरुप]] २४ (४८)
| wickets1 = सबोरिश रविचंद्रन २/१२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = ८८/२ (७ षटके)
| runs2 = अभिषेक आनंद ३७[[नाबाद|*]] (१७)
| wickets2 = रिझवान बट १/१० (१ षटक)
| result = जपानने ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-4th-match-1523001/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अभिषेक आनंद (जपान)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| notes = सबोरिश रविचंद्रनने या सामन्यात आपला ५०वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.<ref>{{Cite web |url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final |title=Japan Beat Bahrain to Book Place in Final |publisher=Japan Cricket Association |date=27 February 2026 |access-date=15 August 2026 |language=en}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १७०/५ (२० षटके)
| runs1 = इब्राहिम ताकाहाशी ५४[[नाबाद|*]] (२२)
| wickets1 = ताशी फुंटशो १/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ९३ (१८.२ षटके)
| runs2 = नामगंग चेजे १८ (२५)
| wickets2 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब ५/२० (४ षटके)
| result = जपानने ७७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bhutan-vs-japan-5th-match-1523002/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब (जपान)
| toss = जपानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|THA}}
| score1 = ११४ (१९.३ षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन ४२ (४५)
| wickets1 = आसिफ शेख ३/२० (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १२६/७ (२० षटके)
| runs2 = सोहेल अहमद ४९ (४५)
| wickets2 = [[जांद्रे कोएत्झी]] २/२० (४ षटके)
| result = बहरैनने १२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bahrain-6th-match-1523003/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि हरमिंदर सिंग
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==तिसऱ्या स्थानाचा सामना==
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ८६/८ (१३ षटके)
| runs1 = नामगे थिनले १९ (११)
| wickets1 = मुकेश ठाकूर २/१२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|THA}}
| score2 = ७९/९ (१३ षटके)
| runs2 = [[जांद्रे कोएत्झी]] १९ (१७)
| wickets2 = थिनले जमत्शो ३/४ (१ षटक)
| result = भूतानने ७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-place-play-off-1523004/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि अश्वनी कुमार राणा
| motm = थिनले जमत्शो (भूतान)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
du89wf25b0pwufl41sxoqyzb3r1mbso
2702558
2702557
2026-08-15T09:37:24Z
Ganesh591
62733
/* बाह्य दुवे */
2702558
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==गुणतालिका==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{cr|JPN}} || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +३.८३० || rowspan="2" | [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{cr|BHR}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.८९३
|- style="background:#ffffcc;"
| ३ || style="text-align:left;" | {{cr|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +०.१८३ || rowspan="2" | [[#तिसऱ्या स्थानाचा सामना|तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ffffcc;"
| ४ || style="text-align:left;" | {{cr|BTN}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.६२३
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
===साखळी सामने===
{{Hatnote|सर्व वेळा थायलंड प्रमाणवेळेनुसार आहेत ([[यूटीसी+०७:००]]).}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १२०/९ (२० षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन २३ (२२)
| wickets1 = इब्राहिम ताकाहाशी २/१७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = १५७/६ (२० षटके)
| runs2 = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] ५० (४४)
| wickets2 = नोफॉन सेनामॉन्ट्री ४/२५ (४ षटके)
| result = जपानने ३७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-japan-1st-match-1522998/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] (जपान)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ९१ (१६.५ षटके)
| runs1 = गकुळ घाली ३० (२०)
| wickets1 = अली दाऊद ४/११ (२.५ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = ९५/६ (१७.४ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर २६[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = ताशी फुंटशो २/२३ (४ षटके)
| result = बहरैनने ४ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-bhutan-2nd-match-1522999/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १४०/६ (२० षटके)
| runs1 = ऑस्टिन लाझरस ६४ (५३)
| wickets1 = रणजंग दोरजी २/३२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ८० (१७.१ षटके)
| runs2 = गकुळ घाली २५ (२७)
| wickets2 = मुकेश ठाकूर २/११ (२.१ षटके)
| result = थायलंडने ६० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-match-1523000/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = ऑस्टिन लाझरस (थायलंड)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = ८७ (१९.२ षटके)
| runs1 = [[प्रशांत कुरुप]] २४ (४८)
| wickets1 = सबोरिश रविचंद्रन २/१२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = ८८/२ (७ षटके)
| runs2 = अभिषेक आनंद ३७[[नाबाद|*]] (१७)
| wickets2 = रिझवान बट १/१० (१ षटक)
| result = जपानने ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-4th-match-1523001/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अभिषेक आनंद (जपान)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| notes = सबोरिश रविचंद्रनने या सामन्यात आपला ५०वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.<ref>{{Cite web |url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final |title=Japan Beat Bahrain to Book Place in Final |publisher=Japan Cricket Association |date=27 February 2026 |access-date=15 August 2026 |language=en}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १७०/५ (२० षटके)
| runs1 = इब्राहिम ताकाहाशी ५४[[नाबाद|*]] (२२)
| wickets1 = ताशी फुंटशो १/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ९३ (१८.२ षटके)
| runs2 = नामगंग चेजे १८ (२५)
| wickets2 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब ५/२० (४ षटके)
| result = जपानने ७७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bhutan-vs-japan-5th-match-1523002/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब (जपान)
| toss = जपानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|THA}}
| score1 = ११४ (१९.३ षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन ४२ (४५)
| wickets1 = आसिफ शेख ३/२० (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १२६/७ (२० षटके)
| runs2 = सोहेल अहमद ४९ (४५)
| wickets2 = [[जांद्रे कोएत्झी]] २/२० (४ षटके)
| result = बहरैनने १२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bahrain-6th-match-1523003/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि हरमिंदर सिंग
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==तिसऱ्या स्थानाचा सामना==
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ८६/८ (१३ षटके)
| runs1 = नामगे थिनले १९ (११)
| wickets1 = मुकेश ठाकूर २/१२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|THA}}
| score2 = ७९/९ (१३ षटके)
| runs2 = [[जांद्रे कोएत्झी]] १९ (१७)
| wickets2 = थिनले जमत्शो ३/४ (१ षटक)
| result = भूतानने ७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-place-play-off-1523004/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि अश्वनी कुमार राणा
| motm = थिनले जमत्शो (भूतान)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
}}
==अंतिम सामना==
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = १५:३०
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १०८/९ (२० षटके)
| runs1 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब २२ (१३)
| wickets1 = अली दाऊद ४/१९ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १०८/९ (२० षटके)
| runs2 = यासिर नासिर ४१[[नाबाद|*]] (३६)
| wickets2 = इब्राहिम ताकाहाशी ३/१० (३ षटके)
| result = सामना बरोबरीत सुटला; बहरैनने [[सुपर ओव्हर]] ५ धावांनी जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-final-1523005/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| notes = [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१, तर जपानने १०/२ धावा केल्या.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
n3lb5uc1dfkki1txosar12orty84yzh
दुसरा जयवर्मन परमार
0
382811
2702554
2026-08-15T09:30:54Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट जैतुगीदेव | पदवी = बाल-नारायण | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = | राज्य...
2702554
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२५५]] - [[इ.स. १२७४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन" किंवा "जयसिंह"
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[जैतुगीदेव]]
| राजपद_वारस = चादुरी
अजयदेव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = अर्जुनवर्मन दुसरा
शक्यतो भोज द्वितीय आणि महालकादेव
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन दुसरा''' (राज्यकाळ अंदाजे १२५५-१२७४ इ.स.), ज्याला जयसिंह दुसरा म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] राजवंशाचा राजा होता. त्याने आपला मोठा भाऊ [[जैतुगीदेव]] याच्यानंतर [[माळवा]] प्रदेशात राज्य केले .
राजाचा उल्लेख त्याच्या विविध शिलालेखांमध्ये "जयवर्मन" किंवा "जयसिंह" या नावांनी केला आहे. १२७४ च्या मंधाता ताम्रपट शिलालेखात, त्याचा उल्लेख "जयवर्मन" आणि "जयसिंह" या दोन्ही नावांनी केला आहे. पूर्वी, जयवर्मन आणि जयसिंह या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये काही वाद होता.
जयवर्मनच्या अनेक शिलालेखांमध्ये उल्लेख आहे की तो मंडप-दुर्गा (सध्याचे मांडू) येथे राहिला होता. जयवर्मन किंवा त्याचा पूर्वाधिकारी [[जैतुगीदेव}] हे पारंपारिक परमार राजधानी [[धार]] येथून [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]ला स्थलांतरित झाले असावेत, कारण आजूबाजूच्या टेकड्या आणि [[नर्मदा]] खोऱ्यामुळे ते अधिक चांगल्या बचावात्मक स्थितीत होते. शेजारील राज्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या धोक्यांमुळे हे घडले असावे. दिल्लीचा सुलतान नासिर-उद-दिनचा सेनापती बलबन या वेळेपर्यंत परमार प्रदेशाच्या उत्तर सीमेवर पोहोचला होता. याच सुमारास, परमारांना देवगिरीचा यादव राजा [[कृष्ण यादव]] आणि गुजरातचा वाघेल राजा विशालदेव यांच्याकडूनही हल्ल्यांचा सामना करावा लागला.
जयवर्मननंतर त्याचा मुलगा [[दुसरा अर्जुनवर्मन]] गादीवर आला, जो एक कमजोर शासक होता.
fkvjsgyvjn4xrrm3hdw9h8hvhmjp94j
2702555
2702554
2026-08-15T09:32:57Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702555
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२५५]] - [[इ.स. १२७४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन" किंवा "जयसिंह"
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[जैतुगीदेव]]
| राजपद_वारस = चादुरी<br>अजयदेव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[दुसरा अर्जुनवर्मन]]<br>शक्यतो [[दुसरा भोज]]<br>आणि [[महालकादेव]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन दुसरा''' (राज्यकाळ अंदाजे १२५५-१२७४ इ.स.), ज्याला जयसिंह दुसरा म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] राजवंशाचा राजा होता. त्याने आपला मोठा भाऊ [[जैतुगीदेव]] याच्यानंतर [[माळवा]] प्रदेशात राज्य केले .
राजाचा उल्लेख त्याच्या विविध शिलालेखांमध्ये "जयवर्मन" किंवा "जयसिंह" या नावांनी केला आहे. १२७४ च्या मंधाता ताम्रपट शिलालेखात, त्याचा उल्लेख "जयवर्मन" आणि "जयसिंह" या दोन्ही नावांनी केला आहे. पूर्वी, जयवर्मन आणि जयसिंह या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये काही वाद होता.
जयवर्मनच्या अनेक शिलालेखांमध्ये उल्लेख आहे की तो मंडप-दुर्गा (सध्याचे मांडू) येथे राहिला होता. जयवर्मन किंवा त्याचा पूर्वाधिकारी [[जैतुगीदेव}] हे पारंपारिक परमार राजधानी [[धार]] येथून [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]ला स्थलांतरित झाले असावेत, कारण आजूबाजूच्या टेकड्या आणि [[नर्मदा]] खोऱ्यामुळे ते अधिक चांगल्या बचावात्मक स्थितीत होते. शेजारील राज्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या धोक्यांमुळे हे घडले असावे. दिल्लीचा सुलतान नासिर-उद-दिनचा सेनापती बलबन या वेळेपर्यंत परमार प्रदेशाच्या उत्तर सीमेवर पोहोचला होता. याच सुमारास, परमारांना देवगिरीचा यादव राजा [[कृष्ण यादव]] आणि गुजरातचा वाघेल राजा विशालदेव यांच्याकडूनही हल्ल्यांचा सामना करावा लागला.
जयवर्मननंतर त्याचा मुलगा [[दुसरा अर्जुनवर्मन]] गादीवर आला, जो एक कमजोर शासक होता.
566beg4i2tcg5ui88tmu64i1uldzrcr
दुसरा अर्जुनवर्मन
0
382812
2702559
2026-08-15T09:39:56Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट अर्जुनवर्मन दुसरा | पदवी = महाराजाधिराज | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शी...
2702559
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२७५]] - [[इ.स. १२८३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा भोज]]
| वडील = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन दुसरा''', ज्याला अर्जुन म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा राजा होता. त्याने इसवी सन १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १२७० ते १२८० च्या दशकात [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
[[दुसरा जयवर्मन परमार]] (उर्फ जयसिंह) नंतर अर्जुन द्वितीय गादीवर आला, आणि तो एक कमकुवत शासक ठरला. इ.स. १२७५ च्या सुमारास जयसिंहाच्या मृत्यूनंतर, परमार मंत्र्याने आपल्या राजाविरुद्ध बंड केले. या वस्तुस्थितीचा उल्लेख मुस्लिम इतिहासकार वसाफ यांनी केला आहे, ज्यांनी राजा किंवा मंत्र्याचे नाव दिलेले नाही. तो मंत्री बहुधा गोग असावा.
१२७० च्या दशकात, देवगिरीचा यादव राजा [[रामचंद्र यादव]]ने माळव्यावर आक्रमण केले. इ.स. १२७६ मध्ये जारी केलेल्या रामचंद्राच्या उदारी शिलालेखात असे म्हटले आहे की यादव राजा "अर्जुनाच्या माजलेल्या हत्तींच्या गर्दीचा नाश करणारा सिंह होता".
१२८० च्या दशकात, रणथंबोरचा चहामान शासक हम्मिराने देखील माळव्यावर हल्ला केला. इ.स. १२८८ च्या बलवन शिलालेखात उल्लेख आहे की हम्मिराने अर्जुनाच्या हत्तींच्या सैन्याला पकडले.
जैन कवी नयचंद्र सुरी यांच्या 'हम्मीर महाकाव्य' मध्ये असे म्हटले आहे की हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीराने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा भोज]] च्या कारकिर्दीत. प्रतिपाल भाटिया असा सिद्धांत मांडतात की अर्जुन द्वितीयचा मंत्री गोग-देव याने [[दुसरा भोज]] ला परमार राजधानी [[धार]]च्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले, तर अर्जुन द्वितीयने राज्याच्या दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
tlgoj9m2ckm9t1fg6w7285r68ejn2ns
कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६
0
382813
2702560
2026-08-15T09:42:25Z
Ganesh591
62733
नवीन पान: {{माहितीचौकट क्रिकेट दौरा | series_name = कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६ | team1_name = हाँग काँग | team2_name = कुवेत | from_date = २५ फेब्रुवारी | to_date = ७ मार्च २०२६ | team1_captain = [[यासिम मुर्तझा]] | team2_captain = यासीन पट...
2702560
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_name = हाँग काँग
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = यासीन पटेल
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
srttsxzg6bkutljrumavkiqlld0uv0p
2702562
2702560
2026-08-15T09:59:19Z
Ganesh591
62733
2702562
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा<br/>हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Hong Kong.svg
| team1_name = हाँग काँग
| team2_image = Flag of Kuwait.svg
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (टी२०आ)<br/>यासीन पटेल (लिस्ट-अ)
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
| no_of_LAs = 3
| team1_LAs_won = 2
| team2_LAs_won = 0
| team1_LAs_most_runs = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]] (१४०)
| team2_LAs_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (८३)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|HKG}} [[यासिम मुर्तझा]] (६)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|KUW}} यासीन पटेल (७)
| player_of_LA_series = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
q0tjo1ux19v9g0haludk9gi7zdnerho
2702564
2702562
2026-08-15T10:11:18Z
Ganesh591
62733
2702564
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा<br/>हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Hong Kong.svg
| team1_name = हाँग काँग
| team2_image = Flag of Kuwait.svg
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (टी२०आ)<br/>यासीन पटेल (लिस्ट-अ)
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
| no_of_LAs = 3
| team1_LAs_won = 2
| team2_LAs_won = 0
| team1_LAs_most_runs = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]] (१४०)
| team2_LAs_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (८३)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|HKG}} [[यासिम मुर्तझा]] (६)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|KUW}} यासीन पटेल (७)
| player_of_LA_series = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (टी२०आ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2026209226130141609
|title=The squad is locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy HK Men's T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-squads/147722/hkc-vs-kuw-3rd-t20i-kuwait-tour-of-hong-kong-china-2026
|title=Hong Kong, China vs Kuwait, 3rd T20I – Squads
|website=Cricbuzz
|date=28 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028362932703338625
|title=Meet the squad! Our Hong Kong, China Men's team is set for the Bauhinia-Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.crictracker.com/live-scores/hkg-vs-kuw-match-5-odi-undefined-03-mar-2026/squads/
|title=Hong Kong vs Kuwait, Match 5 – Squads
|website=CricTracker
|date=3 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:34%;" | {{cr|KUW}} (टी२०आ व लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/kuwaitcricketofficial/posts/squad-announcement-bauhinia-falcon-trophy-hong-kong-from-25-feb-2026-the-kuwait-/1205831131711026/
|title=Squad Announcement – Bauhinia Falcon Trophy, Hong Kong
|publisher=Kuwait Cricket
|date=23 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[बाबर हयात]]
* शिव माथूर
* [[निजाकत खान]]
* [[एजाज खान]]
* [[एहसान खान]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[मार्टिन कोएत्झी]]
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
* [[नसरुल्ला राणा]]
* [[अनास खान]]
* असद रशीद
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[बाबर हयात]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* शिव माथूर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[एजाज खान]]
* [[किंचित शाह]]
* [[एहसान खान]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* अली हसन
* अब्दुल समद खान
* असद रशीद
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
|
* यासीन पटेल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* उस्मान पटेल ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिलाल ताहिर]]
* [[रविजा संदारुवान]]
* [[मीत भावसार]]
* मोहम्मद शफीक
* अनुदीप चेंथमारा
* मुहम्मद उमर
* निमिष लाठीफ
* क्लिंटो अँटो
* [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
* नवीनराज राजेंद्रन
* मुहम्मद आकिफ फारूक
* मिर्झा अहमद
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
n0wnonlnstejb7on3dlcv0q21lq4mij
2702565
2702564
2026-08-15T10:21:25Z
Ganesh591
62733
/* खेळाडू */
2702565
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा<br/>हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Hong Kong.svg
| team1_name = हाँग काँग
| team2_image = Flag of Kuwait.svg
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (टी२०आ)<br/>यासीन पटेल (लिस्ट-अ)
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
| no_of_LAs = 3
| team1_LAs_won = 2
| team2_LAs_won = 0
| team1_LAs_most_runs = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]] (१४०)
| team2_LAs_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (८३)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|HKG}} [[यासिम मुर्तझा]] (६)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|KUW}} यासीन पटेल (७)
| player_of_LA_series = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:100%;"
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (टी२०आ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2026209226130141609
|title=The squad is locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy HK Men's T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-squads/147722/hkc-vs-kuw-3rd-t20i-kuwait-tour-of-hong-kong-china-2026
|title=Hong Kong, China vs Kuwait, 3rd T20I – Squads
|website=Cricbuzz
|date=28 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028362932703338625
|title=Meet the squad! Our Hong Kong, China Men's team is set for the Bauhinia-Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.crictracker.com/live-scores/hkg-vs-kuw-match-5-odi-undefined-03-mar-2026/squads/
|title=Hong Kong vs Kuwait, Match 5 – Squads
|website=CricTracker
|date=3 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:34%;" | {{cr|KUW}} (टी२०आ व लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/kuwaitcricketofficial/posts/squad-announcement-bauhinia-falcon-trophy-hong-kong-from-25-feb-2026-the-kuwait-/1205831131711026/
|title=Squad Announcement – Bauhinia Falcon Trophy, Hong Kong
|publisher=Kuwait Cricket
|date=23 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[बाबर हयात]]
* शिव माथूर
* [[निजाकत खान]]
* [[एजाज खान]]
* [[एहसान खान]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[मार्टिन कोएत्झी]]
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
* [[नसरुल्ला राणा]]
* [[अनास खान]]
* असद रशीद
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[बाबर हयात]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* शिव माथूर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[एजाज खान]]
* [[किंचित शाह]]
* [[एहसान खान]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* अली हसन
* अब्दुल समद खान
* असद रशीद
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
|
* यासीन पटेल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* उस्मान पटेल ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिलाल ताहिर]]
* [[रविजा संदारुवान]]
* [[मीत भावसार]]
* मोहम्मद शफीक
* अनुदीप चेंथमारा
* मुहम्मद उमर
* निमिष लाठीफ
* क्लिंटो अँटो
* [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
* नवीनराज राजेंद्रन
* मुहम्मद आकिफ फारूक
* मिर्झा अहमद
|}
==आंतरराष्ट्रीय टी२० मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|KUW}}
| score1 = १८२/६ (२० षटके)
| runs1 = [[बिलाल ताहिर]] ६१[[नाबाद|*]] (३३)
| wickets1 = [[आयुष शुक्ला]] २/३७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|HKG}}
| score2 = १८६/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[अंशुमन रथ]] ७२ (४१)
| wickets2 = अनुदीप चेंथमारा २/२७ (२.५ षटके)
| result = हाँग काँगने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-t20i-1525159/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १७१/९ (२० षटके)
| runs1 = [[यासिम मुर्तझा]] ६० (३०)
| wickets1 = नवीनराज राजेंद्रन ३/१५ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १४७/८ (२० षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६२ (३८)
| wickets2 = असद रशीद ३/३७ (४ षटके)
| result = हाँग काँगने २४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-t20i-1525160/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि नियाझ अली
| motm = [[यासिम मुर्तझा]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===तिसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-t20i-1525161/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = [[तबारक दर]] आणि रामासामी वेंकटेश
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===चौथा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = १ मार्च २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १२५/९ (२० षटके)
| runs1 = [[बाबर हयात]] ३० (२५)
| wickets1 = [[मीत भावसार]] २/२ (१ षटक)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२७/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ४७[[नाबाद|*]] (३४)
| wickets2 = मोहम्मद वहीद ३/२३ (२.५ षटके)
| result = कुवेतने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-4th-t20i-1525162/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि [[तबारक दर]]
| motm = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (कुवेत)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==लिस्ट-अ मालिका==
===पहिला लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ३ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-unofficial-od-1525163/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===दुसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ५ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २१२ (४५ षटके)
| runs1 = शिव माथूर ६६ (७०)
| wickets1 = यासीन पटेल ३/३५ (९ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२६ (२६.२ षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६७ (७१)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/२० (६.२ षटके)
| result = हाँग काँगने ८६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = हेमंत तुकरुल आणि रामासामी वेंकटेश
| motm = शिव माथूर (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
}}
===तिसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ७ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २७३/६ (५० षटके)
| runs1 = [[अंशुमन रथ]] १२८ (१३५)
| wickets1 = यासीन पटेल ४/४३ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = २११ (३७.१ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ५४ (६९)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/३४ (८.१ षटके)
| result = हाँग काँगने ६२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि नियाझ अली
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
0nythienttnlqclwip5nko1i1zj2xth
दुसरा भोज
0
382814
2702561
2026-08-15T09:47:33Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट भोज दुसरा | पदवी = महाराजाधिराज | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = | रा...
2702561
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट भोज दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२८३]] - अज्ञात
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२८४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]<br>[[धार]]
| पूर्ण_नाव = भोज दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[महालकादेव]]
| वडील = शक्यतो [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''भोज द्वितीय''' हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा १३ व्या शतकातील राजा होता. तो [[माळवा]] प्रदेशातील धाराचा राजा म्हणून [[दुसरा अर्जुनवर्मन]] चा उत्तराधिकारी झाला.
जैन कवी नयचंद्र सुरी यांनी लिहिलेल्या हम्मीर महाकाव्यानुसार, चाह्मण शासक हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीरने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, भोज द्वितीयच्या कारकिर्दीत. हम्मीर 1282-83 दरम्यान चौहान सिंहासनावर आरूढ झाल्यामुळे, भोज 1283 नंतर कधीतरी परमार सिंहासनावर आरूढ झाला असावा.
दुसरीकडे, प्रतिपाल भाटिया असा तर्क करतात की [[दुसर अर्जुनवर्मन]] चा मंत्री गोग-देवाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि भोज द्वितीयला धाराच्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले. १६ व्या शतकातील इतिहासकार फिरिष्ट गोगाचा उल्लेख "माळव्याचा राजा" असा करतो. भाटियांच्या सिद्धांतानुसार, गोग-देव परमार राज्याच्या एका भागाचा वास्तविक स्वतंत्र शासक बनला, तर अर्जुन द्वितीयने दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
भोज द्वितीय यांच्यानंतर [[महालकादेव]] गादीवर आले.
56pgv1puyjfgq2357g16pgkphwpuz3p
महालकादेव
0
382815
2702563
2026-08-15T10:01:08Z
Aryan Bagkar
152513
नवीन पान: {{माहितीचौकट राज्याधिकारी | नाव = सम्राट महालकादेव | पदवी = महाराजाधिराज | चित्र = | चित्र_शीर्षक = | राजध्वज_चित्र = | राजध्वज_चित्र_शीर्षक = | राजचिन्ह_चित्र = | राजचिन्ह_चित्र_शीर्षक = | रा...
2702563
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट महालकादेव
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = अज्ञात - [[२४ नोव्हेंबर]] [[इ.स. १३०५|१३०५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = महालकादेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२४ नोव्हेंबर]] [[इ.स. १३०५|१३०५]]
| मृत्यू_स्थान = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]], [[मध्य प्रदेश]]
| पूर्वाधिकारी = [[दुसरा भोज]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = पद बरखास्त
| वडील = शक्यतो [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''महालकादेव''' हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा १३ व्या शतकातील राजा होता. तो [[माळवा]] प्रदेशातील धाराचा राजा म्हणून [[दुसरा अर्जुनवर्मन]] चा उत्तराधिकारी झाला. या वंशाचे शेवटचे ज्ञात शासक, दिल्लीच्या [[अल्लाउद्दीन खिलजी]] च्या सैन्याकडून पराभूत होऊन मारले गेले.
==राजकीय स्थिती==
महालकदेव हा [[दुसरा भोज]] चा उत्तराधिकारी होता. गोगादेव, ज्याला हरानंद किंवा फक्त गोगा म्हणूनही ओळखले जाते, ते त्यांचे शक्तिशाली प्रधान होते. गोगा हा [[दुसरा भोज]] च्या पूर्ववर्ती [[दुसरा अर्जुनवर्मन]]चा पंतप्रधान देखील होता आणि तो राजाच्या विरोधात गेला होता. १६व्या शतकातील इतिहासकार फिरिश्ता यांनी गोगाचे वर्णन "माळव्याचा राजा" असे केले आहे. इतिहासकार प्रतिपाल भाटिया यांच्या मते, गोगा कदाचित माळव्याचा प्रत्यक्ष प्रशासक बनला असेल, भोजा दुसरा हा नामांकित शासक होता.
==अलाउद्दीन खिलजी विरुद्ध पराभव==
१३०५ मध्ये, [[दिल्ली]]चा मुस्लिम सुलतान [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने परमार प्रदेश असलेल्या माळवावर विजय मिळवण्यासाठी आपले सैन्य पाठवले. अमीर खुसरोच्या 'तारिख-इ 'अलाई' नुसार, "राय महलक देव" आणि प्रधान "कोका" (गोगा) यांच्याकडे ३०-४० हजार घोडदळ आणि अज्ञात संख्येचे पायदळ होते. खुसरो सांगतात की दिल्लीच्या "इस्लामच्या सैन्याने" या परमार सैन्याचा पराभव केला आणि "पृथ्वी हिंदूंच्या रक्ताने भिजली होती". या युद्धात गोगा मारला गेला आणि त्याचे शीर दिल्लीतील सुलतानाकडे पाठवण्यात आले.
माळव्याचा नवनियुक्त राज्यपाल, ऐन अल-मुल्क मुलतानी याला महालकदेवाला [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]तून हद्दपार करण्यासाठी आणि ते ठिकाण "अधर्माच्या दुर्गंधीपासून" शुद्ध करण्यासाठी पाठवण्यात आले. एका गुप्तहेराच्या मदतीने, मुलतानीच्या सैन्याने किल्ल्यात गुप्तपणे प्रवेश करण्याचा मार्ग शोधला. २४ नोव्हेंबर १३०५ रोजी, पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महालकदेव मारला गेला. जैन लेखक कक्का सुरी यांनी त्यांच्या 'नाभी-नंदन-जिनोद्धर-प्रबंध' (१३३६) मध्ये महालकदेवाच्या अंताचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे: "त्याच्या [[अल्लाउद्दीन खिलजी]] स्वतःच्याच किल्ल्यात वेढा घातल्यावर, माळव्याचा शासक तेथे अनेक दिवस कैद्यासारखे जगला आणि नंतर शौर्यहीन होऊन मरण पावला."
दिल्लीच्या सैन्याने माळव्याचा विजय नेमका केव्हा पूर्ण केला हे ज्ञात नाही. १३२० च्या [[उदयपूर]] शिलालेखावरून असे सूचित होते की [[परमार]] राजवंश या वेळेपर्यंत, किमान माळव्याच्या ईशान्य भागात, टिकून होता. नंतरच्या १३३८ मधील एका नवीन मशिदीवरील शिलालेखावरून असे सूचित होते की या वेळेपर्यंत हा प्रदेश दिल्लीचा सुलतान [[मुहम्मद बिन तुघलक]]च्या नियंत्रणाखाली होता.
rhtq7aybhjwug0qs6vw68i218pkn2mn
बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
0
382816
2702566
2026-08-15T10:33:24Z
Ganesh591
62733
नवीन पान: {{माहितीचौकट क्रिकेट दौरा | series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६ | team1_image = Flag of Malaysia.svg | team1_name = मलेशिया | team2_image = Flag of Bahrain.svg | team2_name = बहरैन | from_date = ७ मार्च | to_date = १६ मार्च २०२६ | team1_captain = [[सय्यद अझीझ]]...
2702566
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Malaysia.svg
| team1_name = मलेशिया
| team2_image = Flag of Bahrain.svg
| team2_name = बहरैन
| from_date = ७ मार्च
| to_date = १६ मार्च २०२६
| team1_captain = [[सय्यद अझीझ]]
| team2_captain = अहमर बिन नसीर
| no_of_twenty20s = ३
| team1_twenty20s_won = १
| team2_twenty20s_won = २
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीझ]] (९६)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|BHR}} [[प्रशांत कुरुप]] (९८)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|BHR}} इम्रान खान (८)
| player_of_twenty20_series = {{cricon|MAS}} [[विरेनदीप सिंग]]
| no_of_LAs = ३
| team1_LAs_won = ०
| team2_LAs_won = ३
| team1_LAs_most_runs = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (८१)
| team2_LAs_most_runs = {{cricon|BHR}} अहमर बिन नसीर (१५७)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीझ]] (८)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|BHR}} [[अब्दुल मजीद]] (७)
}}
'''बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६''' हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन क्रिकेट संघाने]] तीन [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन [[लिस्ट-अ सामने|लिस्ट-अ]] सामने खेळण्यासाठी [[मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|मलेशिया]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154
|title=Bahrain tour of Malaysia [Mar 2026] 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] येथे खेळवण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 Fixtures
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/videos/bahrain-won-the-3rd-t20i-and-the-series-2-1-malaysiacricket-malaysia/1392921772871976/
|title=Bahrain won the 3rd T20I and the Series 2–1
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[विरेनदीप सिंग]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/posts/malaysia-vs-bahrain-bi-lateral-series-2026-match-03-series-decider-malaysia-won-/1459576796179172/
|title=Malaysia vs Bahrain Bi-lateral Series 2026 – Match 03
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी,<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> दुसरा सामना ४१ धावांनी<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 – Fixtures and Results
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट]]
mq6h3phfsb9e9110x8e7s9byol3e24e
2702567
2702566
2026-08-15T10:36:00Z
Ganesh591
62733
2702567
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Malaysia.svg
| team1_name = मलेशिया
| team2_image = Flag of Bahrain.svg
| team2_name = बहरैन
| from_date = ७ मार्च
| to_date = १६ मार्च २०२६
| team1_captain = [[सय्यद अझीज]]
| team2_captain = अहमर बिन नसीर
| no_of_twenty20s = ३
| team1_twenty20s_won = १
| team2_twenty20s_won = २
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (९६)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|BHR}} [[प्रशांत कुरुप]] (९८)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|BHR}} इम्रान खान (८)
| player_of_twenty20_series = {{cricon|MAS}} [[विरेनदीप सिंग]]
| no_of_LAs = ३
| team1_LAs_won = ०
| team2_LAs_won = ३
| team1_LAs_most_runs = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (८१)
| team2_LAs_most_runs = {{cricon|BHR}} अहमर बिन नसीर (१५७)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (८)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|BHR}} [[अब्दुल मजीद]] (७)
}}
'''बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६''' हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन क्रिकेट संघाने]] तीन [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन [[लिस्ट-अ सामने|लिस्ट-अ]] सामने खेळण्यासाठी [[मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|मलेशिया]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154
|title=Bahrain tour of Malaysia [Mar 2026] 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] येथे खेळवण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 Fixtures
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/videos/bahrain-won-the-3rd-t20i-and-the-series-2-1-malaysiacricket-malaysia/1392921772871976/
|title=Bahrain won the 3rd T20I and the Series 2–1
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[विरेनदीप सिंग]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/posts/malaysia-vs-bahrain-bi-lateral-series-2026-match-03-series-decider-malaysia-won-/1459576796179172/
|title=Malaysia vs Bahrain Bi-lateral Series 2026 – Match 03
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी,<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> दुसरा सामना ४१ धावांनी<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 – Fixtures and Results
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट]]
3f7wedbqwt1g624k6gschrmworwt8he
2702568
2702567
2026-08-15T10:50:43Z
Ganesh591
62733
2702568
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Malaysia.svg
| team1_name = मलेशिया
| team2_image = Flag of Bahrain.svg
| team2_name = बहरैन
| from_date = ७ मार्च
| to_date = १६ मार्च २०२६
| team1_captain = [[सय्यद अझीज]]
| team2_captain = अहमर बिन नसीर
| no_of_twenty20s = ३
| team1_twenty20s_won = १
| team2_twenty20s_won = २
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (९६)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|BHR}} [[प्रशांत कुरुप]] (९८)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|BHR}} इम्रान खान (८)
| player_of_twenty20_series = {{cricon|MAS}} [[विरेनदीप सिंग]]
| no_of_LAs = ३
| team1_LAs_won = ०
| team2_LAs_won = ३
| team1_LAs_most_runs = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (८१)
| team2_LAs_most_runs = {{cricon|BHR}} अहमर बिन नसीर (१५७)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (८)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|BHR}} [[अब्दुल मजीद]] (७)
}}
'''बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६''' हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन क्रिकेट संघाने]] तीन [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन [[लिस्ट-अ सामने|लिस्ट-अ]] सामने खेळण्यासाठी [[मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|मलेशिया]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154
|title=Bahrain tour of Malaysia [Mar 2026] 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] येथे खेळवण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 Fixtures
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/videos/bahrain-won-the-3rd-t20i-and-the-series-2-1-malaysiacricket-malaysia/1392921772871976/
|title=Bahrain won the 3rd T20I and the Series 2–1
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[विरेनदीप सिंग]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/posts/malaysia-vs-bahrain-bi-lateral-series-2026-match-03-series-decider-malaysia-won-/1459576796179172/
|title=Malaysia vs Bahrain Bi-lateral Series 2026 – Match 03
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी,<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> दुसरा सामना ४१ धावांनी<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 – Fixtures and Results
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
''खालील याद्या या दौऱ्यातील सामन्यांच्या संघपत्रकांमध्ये प्रत्यक्ष वापरलेल्या खेळाडूंवर आधारित आहेत.''
{| class="wikitable" style="width:100%;"
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|MAS}}
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|BHR}}
|-
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148720/mly-vs-bhr-1st-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 1st T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I2">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-facts/148731/mly-vs-bhr-2nd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 2nd T20I – Match Info
|website=Cricbuzz
|date=8 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I3">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148742/mly-vs-bhr-3rd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 3rd T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-1st-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA2">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-2nd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA3">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-3rd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 3rd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=16 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1"/><ref name="T20I2"/><ref name="T20I3"/>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1"/><ref name="LA2"/><ref name="LA3"/>
|- valign="top"
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; पहिले दोन सामने)
* [[विरेनदीप सिंग]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; तिसरा सामना)
* मुहम्मद हाझिक ऐमान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* अस्लम खान मलिक
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* विजय उन्नी
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* मुहम्मद अमीर अझीम
* मोहम्मद अक्रम मलिक
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* मोहम्मद हैरिल हरिसन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अदेशिले अलियास ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* [[विरेनदीप सिंग]]
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* डीआझ पात्रो
* मुहम्मद अमीर अझीम
* मुहम्मद आलिफ
* विजय उन्नी
* मोहम्मद अक्रम मलिक
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* हमजा बिन पंगी
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
* अब्दुल्ला मोहम्मद युसुफ
* आसिफ शेख
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट]]
k2gu3jodeg6ypax54qbgsuyne3ry7gy
2702569
2702568
2026-08-15T10:59:09Z
Ganesh591
62733
/* खेळाडू */
2702569
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Malaysia.svg
| team1_name = मलेशिया
| team2_image = Flag of Bahrain.svg
| team2_name = बहरैन
| from_date = ७ मार्च
| to_date = १६ मार्च २०२६
| team1_captain = [[सय्यद अझीज]]
| team2_captain = अहमर बिन नसीर
| no_of_twenty20s = ३
| team1_twenty20s_won = १
| team2_twenty20s_won = २
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (९६)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|BHR}} [[प्रशांत कुरुप]] (९८)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|BHR}} इम्रान खान (८)
| player_of_twenty20_series = {{cricon|MAS}} [[विरेनदीप सिंग]]
| no_of_LAs = ३
| team1_LAs_won = ०
| team2_LAs_won = ३
| team1_LAs_most_runs = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (८१)
| team2_LAs_most_runs = {{cricon|BHR}} अहमर बिन नसीर (१५७)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (८)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|BHR}} [[अब्दुल मजीद]] (७)
}}
'''बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६''' हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन क्रिकेट संघाने]] तीन [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन [[लिस्ट-अ सामने|लिस्ट-अ]] सामने खेळण्यासाठी [[मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|मलेशिया]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154
|title=Bahrain tour of Malaysia [Mar 2026] 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] येथे खेळवण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 Fixtures
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/videos/bahrain-won-the-3rd-t20i-and-the-series-2-1-malaysiacricket-malaysia/1392921772871976/
|title=Bahrain won the 3rd T20I and the Series 2–1
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[विरेनदीप सिंग]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/posts/malaysia-vs-bahrain-bi-lateral-series-2026-match-03-series-decider-malaysia-won-/1459576796179172/
|title=Malaysia vs Bahrain Bi-lateral Series 2026 – Match 03
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी,<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> दुसरा सामना ४१ धावांनी<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 – Fixtures and Results
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
''खालील याद्या या दौऱ्यातील सामन्यांच्या संघपत्रकांमध्ये प्रत्यक्ष वापरलेल्या खेळाडूंवर आधारित आहेत.''
{| class="wikitable" style="width:100%;"
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|MAS}}
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|BHR}}
|-
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148720/mly-vs-bhr-1st-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 1st T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I2">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-facts/148731/mly-vs-bhr-2nd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 2nd T20I – Match Info
|website=Cricbuzz
|date=8 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I3">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148742/mly-vs-bhr-3rd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 3rd T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-1st-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA2">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-2nd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA3">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-3rd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 3rd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=16 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1"/><ref name="T20I2"/><ref name="T20I3"/>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1"/><ref name="LA2"/><ref name="LA3"/>
|- valign="top"
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; पहिले दोन सामने)
* [[विरेनदीप सिंग]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; तिसरा सामना)
* मुहम्मद हाझिक ऐमान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* अस्लम खान मलिक
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* विजय उन्नी
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* मुहम्मद अमीर अझीम
* मोहम्मद अक्रम मलिक
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* मोहम्मद हैरिल हरिसन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अदेशिले अलियास ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* [[विरेनदीप सिंग]]
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* डीआझ पात्रो
* मुहम्मद अमीर अझीम
* मुहम्मद आलिफ
* विजय उन्नी
* मोहम्मद अक्रम मलिक
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* हमजा बिन पंगी
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
* अब्दुल्ला मोहम्मद युसुफ
* आसिफ शेख
|}
==टी२०आ मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = ७ मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = १४०/७ (२० षटके)
| runs1 = [[सय्यद अझीज]] ५८ (४६)
| wickets1 = अली दाऊद ३/३० (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १०६ (१८.५ षटके)
| runs2 = आसिफ अली २० (२१)
| wickets2 = विजय उन्नी ३/२३ (४ षटके)
| result = मलेशियाने ३४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-1st-t20i-1527157/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = लोगानाथन पूबलन आणि नासिर अली
| motm = [[सय्यद अझीज]] (मलेशिया)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = ८ मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = १३०/७ (२० षटके)
| runs1 = सोहेल अहमद ५६ (४८)
| wickets1 = [[शर्विन मुनिआन्दी]] ३/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १२८ (१९.५ षटके)
| runs2 = मुहम्मद हाझिक ऐमान १९ (१२)
| wickets2 = मुहम्मद सलमान ३/१६ (४ षटके)
| result = बहरैनने २ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-2nd-t20i-1527158/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = लोगानाथन पूबलन आणि मथन कुमार
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
===तिसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = १० मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = १३१/७ (१९ षटके)
| runs1 = [[विरेनदीप सिंग]] ३१ (१६)
| wickets1 = इम्रान खान ४/३४ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १३५/३ (१७.१ षटके)
| runs2 = यासर नाझीर ४६ (३९)
| wickets2 = मुहम्मद अमीर अझीम २/२८ (४ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-3rd-t20i-1527159/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि नारायणन सिवन
| motm = इम्रान खान (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
}}
==लिस्ट-अ मालिका==
===पहिला लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १२ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = २१५ (५० षटके)
| runs1 = अहमर बिन नसीर ६८ (७८)
| wickets1 = [[सय्यद अझीज]] ३/३५ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १९२ (४१.४ षटके)
| runs2 = [[विरेनदीप सिंग]] ५६ (७४)
| wickets2 = अली दाऊद ३/३२ (९ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने १५ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि नारायणन सिवन
| motm = अहमर बिन नसीर (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| rain = पावसामुळे मलेशियाला ४२ षटकांत २०८ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
}}
===दुसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १४ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = १९७ (४६.१ षटके)
| runs1 = इम्रान खान ४८[[नाबाद|*]] (४८)
| wickets1 = विजय उन्नी ३/२२ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १५६ (४५.२ षटके)
| runs2 = मोहम्मद हैरिल हरिसन ३० (५५)
| wickets2 = रिझवान बट ३/१९ (८ षटके)
| result = बहरैनने ४१ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = डेनिश सेवकुमारन आणि नारायणन सिवन
| motm = रिझवान बट (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===तिसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १६ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = २९४/९ (५० षटके)
| runs1 = [[शर्विन मुनिआन्दी]] ७६ (८७)
| wickets1 = मुहम्मद सलमान २/२८ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = २०८/४ (३७.५ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर ६६[[नाबाद|*]] (८३)
| wickets2 = [[सय्यद अझीज]] २/३६ (६ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने ५ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketmalaysia.com/MalaysianCricketAssociation/viewScorecard.do?clubId=10933&matchId=5636 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि चंद्र सेगर मारिया दास
| motm = अहमर बिन नसीर (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे बहरैनचा डाव ३७.५ षटकांनंतर थांबवण्यात आला.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट]]
051b0q45mtytxnetj9k50m0e9ajnxws