विकिपीडिया
mrwiki
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.15
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिपीडिया
विकिपीडिया चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
मसुदा
मसुदा चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
हमीद दलवाई
0
1762
2702832
2680931
2026-08-16T07:50:17Z
अभय नातू
206
संदर्भ
2702832
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = हमीद दलवाई
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = हमीद उमर दलवाई
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२९ सप्टेंबर]] [[इ.स. १९३२|१९३२]]
| जन्म_स्थान = [[मिरजोळी]], ([[चिपळूण]], [[रत्नागिरी जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक = [[३ मे]] [[इ.स. १९७७|१९७७]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = [[समाजसुधारणा]], [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ = १९५५ - १९७७
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], [[कथासंग्रह]], वैचारिक लेखन
| विषय = [[समाजसुधारणा]], धर्मनिरपेक्षता, स्त्रीमुक्ती
| चळवळ = [[मुस्लिम समाजसुधारणा चळवळ]]
| संघटना = [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = इंधन, लाट, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
| प्रभाव = [[जोतीराव फुले]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[जयप्रकाश नारायण]]
| प्रभावित = [[मेहरुन्निसा दलवाई]], अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी
| पुरस्कार = महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर)
| वडील_नाव = उमर दलवाई
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = [[मेहरुन्निसा दलवाई]]
| अपत्ये = इला, रुबिना
| भाऊ = हुसेन, फिरोज, सद्रू
| बहीण = आबिदा, आयेशा, फातिमा, हनिफा, सकिना, आरिफा
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{विकिस्रोत}}
'''हमीद उमर दलवाई''' ([[२९ सप्टेंबर]], [[इ.स. १९३२|१९३२]] - [[३ मे]], [[इ.स. १९७७|१९७७]]) हे [[भारत|भारतीय]] समाजसुधारक, विचारवंत व [[मराठी]] साहित्यिक होते.<ref name="vishwakosh">{{cite web |title=हमीद दलवाई - मराठी विश्वकोश |url=https://vishwakosh.marathi.gov.in/30321/ |publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ |access-date=२४ जुलै २०१९ |archive-url=https://web.archive.org/web/20190724122102/https://vishwakosh.marathi.gov.in/30321/ |archive-date=२४ जुलै २०१९ |url-status=dead}}</ref>
== सुरुवातीचे आयुष्य ==
दलवाई यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[चिपळूण]] तालुक्यातील [[मिरजोळी]] या गावी एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला.<ref name="shodhganga">{{cite web |title=हमीद दलवाई यांच्या जीवन व वाङ्मयीन कर्तृत्वाचा आढावा |url=https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/87187/7/07_chapter-2.pdf |website=शोधगंगा |access-date=२४ जुलै २०१९}}</ref> त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील उच्च शिक्षण [[मुंबई]] येथील [[रुपारेल महाविद्यालय|रुपारेल]] व [[इस्माईल युसुफ कॉलेज|इस्माईल युसुफ]] या महाविद्यालयांत झाले. महात्मा [[जोतीराव फुले]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[राममनोहर लोहिया]] यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता.<ref name="shodhganga" />
== सामाजिक कार्य ==
मुस्लिम समाजसुधारणेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या उद्देशाने त्यांनी [[२२ मार्च]], [[इ.स. १९७०|१९७०]] रोजी [[पुणे]] येथे [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ|मुस्लिम सत्यशोधक मंडळाची]] स्थापना केली.<ref name="vishwakosh" /> मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे.<ref name="vishwakosh" />
हमीद दलवाई यांनी [[१८ एप्रिल]], [[इ.स. १९६६|१९६६]] रोजी सात मुसलमान महिलांना एकत्र आणून मुंबईतील विधानभवनावर (कौन्सिल हॉल) ऐतिहासिक मोर्चा काढला.<ref>{{cite news |title=मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा ५० वर्षांचा प्रवास |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. भारतीय मुस्लिम महिलांचा हक्कांसाठी निघालेला हा बहुधा पहिलाच मोर्चा मानला जातो.<ref name="shodhganga" />
[[मुहंमद पैगंबर|महंमद पैगंबरांचे]] जीवन, तसेच [[कुराण]]-[[हदीस]] यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' नावाचे पुस्तक लिहिले.<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान |publisher=साधना प्रकाशन |year=१९६८}}</ref> हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना येते. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना आपल्या हयातीत सहन करावा लागला.<ref name="shodhganga" />
हमीद दलवाई हे विवेकवादी भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. [[राष्ट्रीय एकात्मता]] हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतिकारक म्हणून ते ओळखले जातात. [[धर्मनिरपेक्षता]] आणि [[लोकशाही]] ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.<ref name="shodhganga" /> परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या आधुनिक भारताच्या निर्मात्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जाते.<ref>{{cite book |last=गुहा |first=रामचंद्र |title=मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया |publisher=पेंग्विन बुक्स |year=२०१० |isbn=978-0670083787}}</ref>
== प्रकाशित साहित्य ==
{{कॉमन्स|Category:Books by Hamid Dalwai}}
* ''इंधन'' ([[कादंबरी]], इ.स. १९६५)<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=इंधन |publisher=मौज प्रकाशन गृह |year=१९६५}}</ref>
* ''लाट'' ([[कथासंग्रह]], इ.स. १९६६)<ref>{{cite web |url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F.pdf |title=अनुक्रमणिका:लाट.pdf - विकिस्रोत |website=mr.wikisource.org |access-date=५ जून २०२०}}</ref>
* ''जमीला जावद'' (कथासंग्रह)
* ''इस्लामचे भारतीय चित्र''
* ''कानोसा भारतीय मुस्लिम मनाचा''
* ''मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय''
* ''भारतातील मुस्लिम राजकारण'' (प्रकाशन - ९ जानेवारी २०१७)
* ''मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया'' (इंग्रजी ग्रंथ, इ.स. १९६८)<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=Muslim Politics in Secular India |publisher=हिंद पॉकेट बुक्स |year=१९६८}}</ref>
* ''राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान''
== पुरस्कार ==
* **महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर):** थोर समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जानेवारी २०१७ मध्ये त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.<ref>{{cite news |title=हमीद दलवाई यांना मरणोत्तर महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार |url=https://www.maharashtratimes.com/ |work=[[महाराष्ट्र टाइम्स]] |date=१५ जानेवारी २०१७ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी [[मेहरुन्निसा दलवाई]] यांनी हा पुरस्कार स्वीकारला.<ref name="matimes" />
== लघुपट ==
* 'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट' हा ज्योतिराम मोरे दिग्दर्शित लघुपट हमीद दलवाई यांच्या विचारप्रणालीवर आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकतो.<ref>{{cite news |title=हमीद दलवाई यांच्या जीवनकार्यावर लघुपट |url=https://www.sakal.com/ |work=[[सकाळ]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== चरित्रात्मक साहित्य ==
* ''हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत'' - लेखक: प्रा. शमसुद्दीन तांबोळी.<ref>{{cite book |last=तांबोळी |first=शमसुद्दीन |title=हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत |publisher=सुगावा प्रकाशन |year=२००५}}</ref>
* ''मी आणि हमीद'' - लेखिका: [[मेहरुन्निसा दलवाई]].<ref>{{cite book |last=दलवाई |first=मेहरुन्रिसा |title=मी आणि हमीद |publisher=राजहंस प्रकाशन |year=२००६ |isbn=978-8174343581}}</ref>
== प्रेरणा व वारसा ==
मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवते. इ.स. २०१९ चा पुरस्कार प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झीनत शौकत अली आणि लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.<ref>{{cite news |title=दारू पिऊन 'तिहेरी तलाक' उच्चारणे कसे काय चालते? - डॉ. झीनत शौकत अली |url=http://www.lokmat.com/pune/how-speak-triple-divorce-drinking-dr-zeenat-shaukat-ali/ |work=[[लोकमत]] |date=२३ मार्च २०१९ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या आणि निरक्षरता यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर पथनाट्यांद्वारे प्रबोधन केले आहे.<ref>{{cite news |title=बी. के. मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील |url=https://www.lokmat.com/ |work=[[लोकमत]] |date=२२ नोव्हेंबर २०२१ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:दलवाई, हमीद}}
[[वर्ग:मुस्लिम समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मुस्लिम मराठी साहित्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
cqovgyl2922fqy176qabe3qgaqtxcu6
2702833
2702832
2026-08-16T07:50:19Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम_८.१|शुद्धलेखनाचा नियम ८.१]]); शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2702833
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = हमीद दलवाई
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = हमीद उमर दलवाई
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२९ सप्टेंबर]] [[इ.स. १९३२|१९३२]]
| जन्म_स्थान = [[मिरजोळी]], ([[चिपळूण]], [[रत्नागिरी जिल्हा]])
| मृत्यू_दिनांक = [[३ मे]] [[इ.स. १९७७|१९७७]]
| मृत्यू_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| कार्यक्षेत्र = [[समाजसुधारणा]], [[साहित्य]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ = १९५५ - १९७७
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], [[कथासंग्रह]], वैचारिक लेखन
| विषय = [[समाजसुधारणा]], धर्मनिरपेक्षता, स्त्रीमुक्ती
| चळवळ = [[मुस्लिम समाजसुधारणा चळवळ]]
| संघटना = [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ]]
| प्रसिद्ध_साहित्यकृती = इंधन, लाट, राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान
| प्रभाव = [[जोतीराव फुले]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]], [[जयप्रकाश नारायण]]
| प्रभावित = [[मेहरुन्निसा दलवाई]], अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी
| पुरस्कार = महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर)
| वडील_नाव = उमर दलवाई
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = [[मेहरुन्निसा दलवाई]]
| अपत्ये = इला, रुबिना
| भाऊ = हुसेन, फिरोज, सद्रू
| बहीण = आबिदा, आयेशा, फातिमा, हनिफा, सकिना, आरिफा
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
{{विकिस्रोत}}
'''हमीद उमर दलवाई''' ([[२९ सप्टेंबर]], [[इ.स. १९३२|१९३२]] - [[३ मे]], [[इ.स. १९७७|१९७७]]) हे [[भारत|भारतीय]] समाजसुधारक, विचारवंत व [[मराठी]] साहित्यिक होते.<ref name="vishwakosh">{{cite web |title=हमीद दलवाई - मराठी विश्वकोश |url=https://vishwakosh.marathi.gov.in/30321/ |publisher=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ |access-date=२४ जुलै २०१९ |archive-url=https://web.archive.org/web/20190724122102/https://vishwakosh.marathi.gov.in/30321/ |archive-date=२४ जुलै २०१९ |url-status=dead}}</ref>
== सुरुवातीचे आयुष्य ==
दलवाई यांचा जन्म [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्यातील]] [[चिपळूण]] तालुक्यातील [[मिरजोळी]] या गावी एका मध्यमवर्गीय मुस्लिम कुटुंबात झाला.<ref name="shodhganga">{{cite web |title=हमीद दलवाई यांच्या जीवन व वाङ्मयीन कर्तृत्वाचा आढावा |url=https://shodhganga.inflibnet.ac.in/bitstream/10603/87187/7/07_chapter-2.pdf |website=शोधगंगा |access-date=२४ जुलै २०१९}}</ref> त्यांचे माध्यमिक शिक्षण चिपळूणमध्ये तर पुढील उच्च शिक्षण [[मुंबई]] येथील [[रुपारेल महाविद्यालय|रुपारेल]] व [[इस्माईल युसुफ कॉलेज|इस्माईल युसुफ]] या महाविद्यालयांत झाले. महात्मा [[जोतीराव फुले]], [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] आणि [[राममनोहर लोहिया]] यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव होता.<ref name="shodhganga" />
== सामाजिक कार्य ==
मुस्लिम समाजसुधारणेच्या व धर्मनिरपेक्षतेच्या उद्देशाने त्यांनी [[२२ मार्च]], [[इ.स. १९७०|१९७०]] रोजी [[पुणे]] येथे [[मुस्लिम सत्यशोधक मंडळ|मुस्लिम सत्यशोधक मंडळाची]] स्थापना केली.<ref name="vishwakosh" /> मुस्लिम समाजाच्या शिक्षणाचा व भाषा माध्यमाचा प्रश्न, मुसलमानांचे मराठी साहित्य, मुस्लिम समाजात आधुनिक विचार प्रसाराचे प्रयत्न अशा अनेक प्रश्नांवर हे सत्यशोधक मंडळ काम करत आले आहे.<ref name="vishwakosh" />
हमीद दलवाई यांनी [[१८ एप्रिल]], [[इ.स. १९६६|१९६६]] रोजी सात मुसलमान महिलांना एकत्र आणून मुंबईतील विधानभवनावर (कौन्सिल हॉल) ऐतिहासिक मोर्चा काढला.<ref>{{cite news |title=मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा ५० वर्षांचा प्रवास |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> मुसलमानांमधील तोंडी तलाक, बहुपत्नीत्व आदींमुळे त्यांच्यामधील स्त्रियांची होणारी घुसमट सरकारसमोर आणावी हा या मोर्चाचा हेतू होता. भारतीय मुस्लिम महिलांचा हक्कांसाठी निघालेला हा बहुधा पहिलाच मोर्चा मानला जातो.<ref name="shodhganga" />
[[मुहंमद पैगंबर|महंमद पैगंबरांचे]] जीवन, तसेच [[कुराण]]-[[हदीस]] यांबद्दल मोकळी, सविस्तर चर्चा मुस्लिम समाजात व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. अशा चर्चेमुळे मुस्लिम समाजातील साचलेपणा दूर व्हावा, आचार-विचारात उदारता यावी, तसेच प्रबोधनाचे प्रवाह सुरू व्हावेत यासाठी हमीद दलवाईंनी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या शेवटच्या आजारातही त्यांनी स्वस्थ न बसता 'राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान' नावाचे पुस्तक लिहिले.<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान |publisher=साधना प्रकाशन |year=१९६८}}</ref> हे लेखन प्रामुख्याने भारतीय मुसलमानांच्या धार्मिक प्रवृत्ती, राजकारण, त्यांचे राजकीय नेतृत्व, पाकिस्तानची चळवळ आणि उद्दिष्टे, हिंदुत्ववाद या विषयांवर आहे. त्यातील तपशील, तपशिलांमागील अर्थ, उद्याच्या भारतासाठी बदलाची गरज यांसंबंधीचे पुस्तकातील विवेचन वाचल्यावर हमीद दलवाईंच्या प्रबोधनविषयक दृष्टीची कल्पना येते. समाजप्रबोधनाचे काम करणाऱ्या कोणाही दृष्ट्या नेत्याला होतो, त्यापेक्षा कितीतरी जास्त विरोध दलवाईंना आपल्या हयातीत सहन करावा लागला.<ref name="shodhganga" />
हमीद दलवाई हे विवेकवादी भूमिका घेणारे कृतीशील विचारवंत होते. [[राष्ट्रीय एकात्मता]] हे अंतिम उद्दिष्ट मानणारे, मुस्लिम समाजातील सुधारणांना बळ देण्यासाठी निर्भीडपणे अनेक प्रबोधन-कृती कार्यक्रम राबविणारे सामाजिक क्रांतिकारक म्हणून ते ओळखले जातात. [[धर्मनिरपेक्षता]] आणि [[लोकशाही]] ही दोन मूल्ये दलवाईंच्या विचारांच्या केंद्रस्थानी होती.<ref name="shodhganga" /> परंपरावादाला नकार आणि ऐहिकतेचा स्वीकार यांचा पुरस्कार करणाऱ्या आधुनिक भारताच्या निर्मात्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान दिले जाते.<ref>{{cite book |last=गुहा |first=रामचंद्र |title=मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया |publisher=पेंग्विन बुक्स |year=२०१० |isbn=978-0670083787}}</ref>
== प्रकाशित साहित्य ==
{{कॉमन्स|Category:Books by Hamid Dalwai}}
* ''इंधन'' ([[कादंबरी]], इ.स. १९६५)<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=इंधन |publisher=मौज प्रकाशन गृह |year=१९६५}}</ref>
* ''लाट'' ([[कथासंग्रह]], इ.स. १९६६)<ref>{{cite web |url=https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9F.pdf |title=अनुक्रमणिका:लाट.pdf - विकिस्रोत |website=mr.wikisource.org |access-date=५ जून २०२०}}</ref>
* ''जमीला जावद'' (कथासंग्रह)
* ''इस्लामचे भारतीय चित्र''
* ''कानोसा भारतीय मुस्लिम मनाचा''
* ''मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय''
* ''भारतातील मुस्लिम राजकारण'' (प्रकाशन - ९ जानेवारी २०१७)
* ''मुस्लिम पॉलिटिक्स इन सेक्युलर इंडिया'' (इंग्रजी ग्रंथ, इ.स. १९६८)<ref>{{cite book |last=दलवाई |first=हमीद |title=Muslim Politics in Secular India |publisher=हिंद पॉकेट बुक्स |year=१९६८}}</ref>
* ''राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान''
== पुरस्कार ==
* **महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार (मरणोत्तर):** थोर समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या कार्याचा गौरव म्हणून अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जानेवारी २०१७ मध्ये त्यांना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.<ref>{{cite news |title=हमीद दलवाई यांना मरणोत्तर महाराष्ट्र फाऊंडेशन जीवनगौरव पुरस्कार |url=https://www.maharashtratimes.com/ |work=[[महाराष्ट्र टाइम्स]] |date=१५ जानेवारी २०१७ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> त्यांच्या वतीने त्यांच्या पत्नी [[मेहरुन्निसा दलवाई]] यांनी हा पुरस्कार स्वीकारला.<ref name="matimes" />
== लघुपट ==
* 'हमीद : द अनसंग ह्युमॅनिस्ट' हा ज्योतिराम मोरे दिग्दर्शित लघुपट हमीद दलवाई यांच्या विचारप्रणालीवर आणि सामाजिक संघर्षावर प्रकाश टाकतो.<ref>{{cite news |title=हमीद दलवाई यांच्या जीवनकार्यावर लघुपट |url=https://www.sakal.com/ |work=[[सकाळ]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== चरित्रात्मक साहित्य ==
* ''हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत'' - लेखक: प्रा. शमसुद्दीन तांबोळी.<ref>{{cite book |last=तांबोळी |first=शमसुद्दीन |title=हमीद दलवाई : क्रांतिकारी विचारवंत |publisher=सुगावा प्रकाशन |year=२००५}}</ref>
* ''मी आणि हमीद'' - लेखिका: [[मेहरुन्निसा दलवाई]].<ref>{{cite book |last=दलवाई |first=मेहरुन्रिसा |title=मी आणि हमीद |publisher=राजहंस प्रकाशन |year=२००६ |isbn=978-8174343581}}</ref>
== प्रेरणा व वारसा ==
मुस्लिम सत्यशोधक मंडळ आपल्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक सलोखा आणि महिला सबलीकरणासाठी काम केलेल्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवते. इ.स. २०१९ चा पुरस्कार प्रख्यात सामाजिक कार्यकर्त्या डॉ. झीनत शौकत अली आणि लोकशाहीर बशीर मोमीन (कवठेकर) यांना प्रदान करण्यात आला.<ref>{{cite news |title=दारू पिऊन 'तिहेरी तलाक' उच्चारणे कसे काय चालते? - डॉ. झीनत शौकत अली |url=http://www.lokmat.com/pune/how-speak-triple-divorce-drinking-dr-zeenat-shaukat-ali/ |work=[[लोकमत]] |date=२३ मार्च २०१९ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> बशीर मोमीन कवठेकर यांनी आपल्या साहित्यातून हुंडाबंदी, स्त्रीभ्रूणहत्या आणि निरक्षरता यांसारख्या ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर पथनाट्यांद्वारे प्रबोधन केले आहे.<ref>{{cite news |title=बी. के. मोमीन यांचे साहित्य लोकजागृती करणारे - गृहमंत्री वळसे पाटील |url=https://www.lokmat.com/ |work=[[लोकमत]] |date=२२ नोव्हेंबर २०२१ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:दलवाई, हमीद}}
[[वर्ग:मुस्लिम समाजसुधारक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७७ मधील मृत्यू]]
[[वर्ग:मुस्लिम मराठी साहित्य]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
ki3839j1461p8u3iwp8tsh3py9jcfgx
परभणी
0
1872
2702731
2689131
2026-08-16T04:44:43Z
~2026-44573-30
186301
/* ईतर पर्यटन */
2702731
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा शहर|ज=परभणी जिल्हा|श=परभणी}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक_नाव = परभणी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 19.27 | रेखांश = 76.78|
शोधक_स्थान= right |
राज्य_नाव = महाराष्ट्र |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
नेता_पद = खासदार|
नेता_नाव = संजय उर्फ बंडू जाधव|
उंची = 407|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
लोकसंख्या_एकूण = 307,170|
लोकसंख्या_घनता = |
क्षेत्रफळ_आकारमान= sq. km |
क्षेत्रफळ_एकूण = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = 431401|
आरटीओ_कोड = MH 22|
लिंग_गुणोत्तर = |
unlocode = |
संकेतस्थळ = |<references/>
तळटीपा = |
}}
[[चित्र:Aqua Q7 Pro 20170509 061641.jpg|इवलेसे|पार्धेश्वर महादेव मंदिर]]
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्थानक हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात. प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे. परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते. '''प्रभावती''' या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
परभणी शहरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे '''पारधेश्वर महादेव मंदिर'''. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला '''पारद शिवलिंग''' असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे.
या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.
==ईतर पर्यटन==
# गंगाखेड: परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गाव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. त्यामुळे या गावाला संताची वारसा लाभलेले आहे तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
# पाथरी: परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे.
# '''त्रिधारा''' येथे तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.
==धार्मिक==
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये '''उरूस''' भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृद्ध, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे या उरूसामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक जातीधर्माचे व्यक्ती सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. या उरुसाच्या कालावधी मध्ये दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून ऊंठांची मिरवणूक काढण्यात येते, या मिरवणुकीला '''संदल''' असे म्हणतात. या संदल मध्ये उंठांच्या पाठीवर नवीन चादर आणि फुलांच्या झुली अंथरूण त्यांना वाजत्र्यांसहित नाचतगात शहरातून फिरवले जाते आणि शेवटी दर्ग्याजवळ आणले जाते. नंतर ह्या चादर, झुली उंठांवरून काढून दर्ग्यामध्ये चढवल्या जातात. परभणी शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोक या उरुसाच्या प्रतीक्षेत असतात आणि या मध्ये उत्साहाने सहभागी होतात.
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:परभणी]]
lqqx1w3a1l4lq3uszuarlh882160xcn
2702732
2702731
2026-08-16T04:45:44Z
~2026-44573-30
186301
/* */
2702732
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा शहर|ज=परभणी जिल्हा|श=परभणी}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक_नाव = परभणी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 19.27 | रेखांश = 76.78|
शोधक_स्थान= right |
राज्य_नाव = महाराष्ट्र |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
नेता_पद = खासदार|
नेता_नाव = संजय उर्फ बंडू जाधव|
उंची = 407|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
लोकसंख्या_एकूण = 307,170|
लोकसंख्या_घनता = |
क्षेत्रफळ_आकारमान= sq. km |
क्षेत्रफळ_एकूण = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = 431401|
आरटीओ_कोड = MH 22|
लिंग_गुणोत्तर = |
unlocode = |
संकेतस्थळ = |<references/>
तळटीपा = |
}}
[[चित्र:Aqua Q7 Pro 20170509 061641.jpg|इवलेसे|पार्धेश्वर महादेव मंदिर]]
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्थानक हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात.
* प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे.
** परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते.
'''प्रभावती''' या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
परभणी शहरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे '''पारधेश्वर महादेव मंदिर'''. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला '''पारद शिवलिंग''' असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे.
या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.
==ईतर पर्यटन==
# गंगाखेड: परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गाव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. त्यामुळे या गावाला संताची वारसा लाभलेले आहे तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
# पाथरी: परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे.
# '''त्रिधारा''' येथे तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.
==धार्मिक==
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये '''उरूस''' भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृद्ध, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे या उरूसामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक जातीधर्माचे व्यक्ती सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. या उरुसाच्या कालावधी मध्ये दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून ऊंठांची मिरवणूक काढण्यात येते, या मिरवणुकीला '''संदल''' असे म्हणतात. या संदल मध्ये उंठांच्या पाठीवर नवीन चादर आणि फुलांच्या झुली अंथरूण त्यांना वाजत्र्यांसहित नाचतगात शहरातून फिरवले जाते आणि शेवटी दर्ग्याजवळ आणले जाते. नंतर ह्या चादर, झुली उंठांवरून काढून दर्ग्यामध्ये चढवल्या जातात. परभणी शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोक या उरुसाच्या प्रतीक्षेत असतात आणि या मध्ये उत्साहाने सहभागी होतात.
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:परभणी]]
166g2y7vx3p3rfy5oxrqs1n8a5g705u
2702733
2702732
2026-08-16T04:46:15Z
~2026-44573-30
186301
/* */
2702733
wikitext
text/x-wiki
{{जिल्हा शहर|ज=परभणी जिल्हा|श=परभणी}}
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक_नाव = परभणी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 19.27 | रेखांश = 76.78|
शोधक_स्थान= right |
राज्य_नाव = महाराष्ट्र |
जिल्हा = [[परभणी जिल्हा|परभणी]] |
नेता_पद = खासदार|
नेता_नाव = संजय उर्फ बंडू जाधव|
उंची = 407|
लोकसंख्या_वर्ष = 2001 |
लोकसंख्या_एकूण = 307,170|
लोकसंख्या_घनता = |
क्षेत्रफळ_आकारमान= sq. km |
क्षेत्रफळ_एकूण = |
एसटीडी_कोड = |
पिन_कोड = 431401|
आरटीओ_कोड = MH 22|
लिंग_गुणोत्तर = |
unlocode = |
संकेतस्थळ = |<references/>
तळटीपा = |
}}
[[चित्र:Aqua Q7 Pro 20170509 061641.jpg|इवलेसे|पार्धेश्वर महादेव मंदिर]]
'''परभणी''' शहर हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. परभणी हे [[मुंबई]]-परभणी-[[काचीगुडा]] व परळी-परभणी-[[बंगलोर]] रेल्वे मार्गावरचे महत्त्वाचे स्थानक आहे. (काचीगुडा रेल्वे स्थानक हे [[हैदराबाद]] शहरातील अनेक रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.) परभणी शहरातून २२२ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. परभणी शहरातील निवासी परभणीकर म्हणून संबोधले जातात.
* प्राचीन काळी परभणी शहर हे प्रभावतीनगरी म्हणून ओळखले जात असे.
** परभणी शहराला प्रभावतीनगरी हे नाव प्रभावती देवीच्या प्राचीन मंदिराच्या अस्तित्वामुळे देण्यात आले होते.
'''प्रभावती''' या शब्दाचा अर्थ म्हणजे देवी पार्वती आणि लक्ष्मी असा होतो. (परभणी शहराचे सध्याचे नाव हे याच नावाचे भ्रष्ट स्वरूप आहे.)
परभणी शहरात [[मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. २०१३ मध्ये या विद्यापीठाचे नाव बदलून त्याचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे ठेवण्यात आले. या विद्यापीठामध्ये शेती संबधित विविध अभ्यासक्रम घेतले जातात, तसेच त्यामध्ये विविध प्रकारचे संशोधन करून विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचवले जातात.
परभणी शहरातील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे '''पारधेश्वर महादेव मंदिर'''. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरातील शिवलिंग आहे. हे शिवलिंग पाऱ्यापासून (Mercury) बनलेले आहे. पारा हा साधारण तापमानामध्ये द्रव स्वरूपात असतो, परंतु हे एकमेव शिवलिंग आहे जे स्थायु स्वरूपात असून ते पाऱ्यापासून बनलेले आहे, म्हणून या शिवलिंगाला '''पारद शिवलिंग''' असेही म्हणतात. त्यामुळे हे मंदिर परभणी शहराचे वैशिष्ट्य म्हणून ओळखले जाते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होते. या मंदिरात शिवलिंगबरोबर इतर अनेक देवीदेवतांच्या प्रतिमा आहेत. या मंदिराच्या आवारात निसर्गरम्य वातावरणाची काळजी घेण्यात आलेली आहे.
या मंदिराच्या थोडयाच अंतरावर बेलेश्वर महादेव मंदिर आणि महात्मा पालसिद्ध स्वामींचा मठ सुद्धा आहे. परभणी शहरातील भाविकांसाठी ही मंदिरे म्हणजे त्यांची श्रद्धास्थानकेच आहेत.
==ईतर पर्यटन==
# गंगाखेड: परभणीपासून जवळच '''गंगाखेड''' हे गाव आहे. गंगाखेड ही संत जनाबाईंची जन्मभूमी असल्यामुळे येथे [[संत जनाबाईं|जनाबाईची समाधी]] आहे. त्यामुळे या गावाला संताची वारसा लाभलेले आहे तसेच गंगाखेडजवळून गोदावरी ही नदी वाहते. गोदावरी नदीच्या पात्रात अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत. काही मंदिरे ही नदीच्या पात्रात आहेत तर काही नदी पात्रापासून थोड्या उंचीवर स्थित आहेत.
# पाथरी: परभणी पासून जवळच '''पाथरी''' येथे शिर्डी साईबाबा यांचे जन्मस्थळ आहे, तेथे त्यांचे मंदिर सुद्धा आहे.
# '''त्रिधारा''' येथे तीन धारांचा संगम झालेला असून येथे ओॅंकारनाथ भगवान या सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.
==धार्मिक==
परभणी शहरात तुराबुल हक पीर यांचा दर्गा आहे. फेब्रुवारी महिन्याच्या २ तारखेला दर्ग्यामध्ये '''उरूस''' भरतो. हा उरूस १० ते १२ दिवस चालतो. या उरुसामध्ये दर्ग्याच्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची दुकाने मांडली जातात, ज्यामध्ये खेळणी, आकर्षक वस्तू, गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ, मनोरंजनाच्या वस्तू इत्यादी अनेक प्रकारच्या वस्तूंचा समावेश असतो. तसेच वेगवेगळी कलाप्रदर्शने, क्रीडा व इतर कौशल्यांची प्रदर्शने केली जातात. उरुसामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा आपआपल्या आवडीनुसार या सर्व ठिकाणी जातो व त्यांच्या आनंद घेतो. परभणीच्या या उरूस रुपी जत्रेमध्ये परभणी शहारामधूनच नाही तर वेगवेगळ्या आजूबाजूच्या गावांमधूनही अनेक लोक सहभागी होतात. लहान-मोठी माणसे, महिला वर्ग, वृद्ध, तसेच प्रत्येक वयाचे लोक या मध्ये आनंदाने सहभागी होतात. या उरुसाचे वैशिष्ट्य म्हणजे या उरूसामध्ये कोणताही भेदभाव न ठेवता प्रत्येक जातीधर्माचे व्यक्ती सहभागी होतात आणि एकमेकांसोबत आनंदाने प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतात. या उरुसाच्या कालावधी मध्ये दररोज शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून ऊंठांची मिरवणूक काढण्यात येते, या मिरवणुकीला '''संदल''' असे म्हणतात. या संदल मध्ये उंठांच्या पाठीवर नवीन चादर आणि फुलांच्या झुली अंथरूण त्यांना वाजत्र्यांसहित नाचतगात शहरातून फिरवले जाते आणि शेवटी दर्ग्याजवळ आणले जाते. नंतर ह्या चादर, झुली उंठांवरून काढून दर्ग्यामध्ये चढवल्या जातात. परभणी शहरातील आणि शहराच्या आजूबाजूच्या गावातील लोक या उरुसाच्या प्रतीक्षेत असतात आणि या मध्ये उत्साहाने सहभागी होतात.
[[वर्ग:मराठवाड्यातील शहरे]]
[[वर्ग:परभणी]]
b84859qap7tazujilixu1pw59ijs77g
दिलीप
0
2696
2702691
2293498
2026-08-16T01:25:48Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702691
wikitext
text/x-wiki
'''दिलीप''' हा भारतातील सूर्यवंशी राजा होता.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> ते राजा [[अंशुमान]] यांचे सुपुत्र आणि महातपस्वी राजा [[भगीरथ]] यांचे वडील होते.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ४) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६७}}</ref> महाकवी [[कालिदास]] रचित [[रघुवंशम्]] या महाकाव्यात त्यांच्या न्यायप्रियतेचे आणि [[वसिष्ठ]] ऋषींच्या आश्रमात [[कामधेनू]]ची कन्या 'नंदिनी' गाईची केलेल्या सेवेचे सविस्तर वर्णन आढळते.<ref>{{cite book |last=कालिदास |title=रघुवंशम् |publisher=निर्णयसागर प्रेस |year=१९५५}}</ref>
[[कपिल]] मुनींच्या कोपाने भस्म झालेल्या आपल्या पूर्वजांचा ([[सगर]]पुत्रांचा) उद्धार करण्यासाठी स्वर्गलोकातून [[गंगा नदी|गंगेला]] पृथ्वीवर आणणे हे त्याच्या आयुष्याचे मुख्य ध्येय होते.<ref>{{cite web |title=श्रीमद्भागवत पुराण - नवम स्कंध |url=https://www.sacred-texts.com/hin/sbe48/index.htm |publisher=सेक्रेड टेक्स्ट्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref> यासाठी त्याने दीर्घकाळ कठोर तपश्चर्या केली; मात्र त्याच्या हयातीत गंगेचे पृथ्वीवर आगमन होऊ शकले नाही.<ref name="josh" /> पुढे त्याचा मुलगा [[भगीरथ]] याने असीम तप करून गंगेला पृथ्वीवर आणले.<ref>{{cite news |title=भगीरथाचे तप आणि गंगावतरण |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतातील सूर्यवंशी राजे]]
bcr7xskfnk72642karll0nomgiczmba
सांब
0
2833
2702686
1240774
2026-08-16T01:14:01Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702686
wikitext
text/x-wiki
[[महाभारत|महाभारतातील]] '''सांब''' हा भगवान [[श्रीकृष्ण]] आणि राणी [[जांबवती]] यांचा पराक्रमी पुत्र होता.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> दिसायला अत्यंत देखणा आणि [[युद्ध]]कौशल्यात निपुण असलेला हा [[यादव]] राजकुमार आपल्या खोडकर, उद्धट आणि अविवेकी स्वभावामुळे अधिक प्रसिद्ध आहे.<ref>{{cite book |last=दांडेकर |first=रा. ना. |title=महाभारत: स्वरूप आणि विचार |publisher=काँटिनेंटल प्रकाशन |year=१९७४}}</ref> [[दुर्योधन|दुर्योधनाच्या]] कन्येशी म्हणजेच [[लक्ष्मणा]]शी केलेला विवाह असो वा ऋषीमुनींची केलेली उपहासात्मक थट्टा असो, सांबच्या कारवायांनी अनेकदा यादव कुळात आणि महाभारताच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली.<ref>{{cite web |title=मूसल पर्व - महाभारत कथा |url=https://www.sacred-texts.com/hin/m16/index.htm |publisher=सेक्रेड टेक्स्ट्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[दुर्वास|दुर्वासा]] आदी महर्षींचा अनादर करून त्यांना फसवण्याचा प्रयत्न केल्यामुळे सांबला मिळालेला शापच शेवटी संपूर्ण यदुवंशाच्या विनाशास आणि महाभारताच्या अंतिम शोकांतिकेस कारणीभूत ठरला.<ref>{{cite news |title=यदुवंश विनाशाची कथा |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:महाभारतातील व्यक्तिरेखा]]
r952jeuksxtzfr8ywmg57fbl5yi4ata
सिंधु नदी
0
6014
2702834
2579378
2026-08-16T08:06:04Z
अभय नातू
206
संदर्भ
2702834
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = सिंधू
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = सिंधु नदीच्या पाकिस्तानातल्या पाणलोटक्षेत्राचे उपग्रहातून घेतलेले चित्र
| अन्य_नावे = {{lang-ur|دريائسِندھ}} (दर्या-ए-सिंध)<br>[[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਸਿੰਧ ਦਰਿਆ (सिंध दर्या)<br>[[सिंधी भाषा|सिंधी]]: سنڌو درياءَ (सिंधु दर्या)<br>{{lang-en|Indus River}}
| उगम_स्थान_नाव = [[मानसरोवर]], [[तिबेट]], [[चीन]]
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थानाचे_नाव = [[अरबी समुद्र]], [[कराची]]
| लांबी_किमी = ३१८०
| देश_राज्ये_नाव = [[चीन]] ([[तिबेट]]), [[भारत]], [[पाकिस्तान]]
| उपनदी_नाव = [[गिलगिट नदी|गिलगिट]], [[काबूल नदी|काबूल]], [[सतलज नदी|सतलज]], [[बियास नदी|बियास]], [[चिनाब नदी|चिनाब]], [[झेलम नदी|झेलम]], [[रावी नदी|रावी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = ६,६००
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ११,६५,०००
| धरण_नाव = तरबेला, [[गुड्डु बंधारा]]
| तळटिपा =
}}
'''सिंधु नदी''' ही [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्ताना]]तून वाहणारी ही अत्यंत महत्त्वाची नदी आहे.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड १०) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७९}}</ref> तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील [[लडाख]] पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.<ref name="britannica">{{cite web |title=Indus River |url=https://www.britannica.com/place/Indus-River |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
[[इंग्रजी भाषा|इंग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (Indus) म्हणतात.<ref name="britannica" /> [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृतीचा]] उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे.<ref>{{cite book |last=थापर |first=रोमिला |title=भारत का इतिहास |publisher=राजकमल प्रकाशन |year=२००३}}</ref> ''हिंदू'' व ''[[हिंदुस्थान]]'' हे शब्द याच नदीवरून पडले आहेत.<ref name="josh" /> पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे. सिंधू नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे.<ref name="britannica" />
सिंधूच्या पाच प्रमुख उपनद्या आहेत; त्यांची नावे: वितस्ता ([[झेलम नदी|झेलम]]), [[चिनाब नदी|चंद्रभागा]], इरावती ([[रावी नदी|रावी]]), विपाशा ([[बियास नदी|बियास]]) आणि शतद्रू ([[सतलज नदी|सतलज]]).<ref name="josh" /> यांतील सतलज ही सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर [[भाक्रा-नांगल धरण|भाक्रा-नांगल]] धरण बांधलेले आहे.<ref>{{cite book |last=सिंग |first=रणबीर |title=भारत की नदियाँ और सिंचाई |publisher=नॅशनल बुक ट्रस्ट |year=२००१}}</ref> या धरणामुळे [[पंजाब]]च्या शेतीला आणि विद्युत प्रकल्पांना मोठी मदत मिळाली आहे, ज्यामुळे पंजाब ([[भारत]]) आणि [[हिमाचल प्रदेश]] येथील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला.<ref name="singh" /> वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर [[जम्मू आणि काश्मीर]]ची उन्हाळी राजधानी [[श्रीनगर]] वसलेले आहे.<ref name="josh" />
सिंधू नदी [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] तीन मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिचा उगम बृहद् [[हिमालय|हिमालयामध्ये]] [[कैलास पर्वत|कैलास पर्वताच्या]] उत्तरेस सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये होतो.<ref name="josh" /> आपल्या उगम स्थानातून निघून तिबेटच्या पठारावरून, काश्मीरच्या सीमेला पार करून, पाकिस्तानातील सिंचनाखालील भूभागातून वाहत जाऊन [[कराची]]जवळ [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] मिळते.<ref name="britannica" />
[[बलुचिस्तान]]मध्ये खाइताशो गावाजवळ ही [[जास्कर पर्वतरांग|जास्कर पर्वतरांगेला]] पार करत १०,००० फुटांपेक्षा जास्त खोल महाखड्ड्यातून वाहते.<ref name="britannica" /> तेथे ती [[गिलगिट नदी|गिलगिट नदीला]] मिळते आणि दक्षिण-पश्चिम दिशेस वळते. [[अटक, पाकिस्तान|अटक]] येथे ती मैदानात पोहोचून [[काबूल नदी|काबूल नदीला]] मिळते.<ref name="britannica" />
झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सिंधूच्या मुख्य उपनद्या आहेत. यांव्यतिरिक्त गिलगिट, काबूल, स्वात, कुर्रम, टोची, गोमल इत्यादी अन्य उपनद्याही तिला मिळतात.<ref name="britannica" /> मार्च महिन्यात बर्फ वितळल्यामुळे नदीला पूर येतात, तर पावसाळ्यात मान्सूनच्या वाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढते.<ref name="singh" /> सप्टेंबरमध्ये पाण्याची पातळी कमी होते आणि हिवाळ्यात ती कमीच राहते.<ref name="singh" /> सन १९३२ मध्ये सक्खर येथे सिंधू नदीवर [[लॉयड बंधारा]] बांधण्यात आला, ज्याद्वारे ५० लाख एकर जमिनीचे सिंचन केले जाते.<ref>{{cite news |title=Sukkur Barrage History |url=https://www.dawn.com/ |work=[[डॉन (वृत्तपत्र)|डॉन]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> सिंधूच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे या भागात [[गहू|गव्हाची]], [[कापूस|कापसाची]] व इतर धान्यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.<ref name="singh" />
== उपनद्या ==
{| class="wikitable" style="width:100%; text-align:left;"
| width="33%" |
* [[बियास नदी]]
* [[चिनाब नदी]]
* [[गार नदी]]
* [[गिलगिट नदी]]
* [[गोमल नदी]]
* [[हुनजा नदी]]
| width="33%" |
* [[झेलम नदी]]
* [[काबूल नदी]]
* [[कुनार नदी]]
* [[कुर्रम नदी]]
* [[पानजनाद नदी]]
* [[रावी नदी]]
| width="33%" |
* [[श्योक नदी]]
* [[सून नदी]]
* [[सुरू नदी]]
* [[सतलज नदी]]
* [[स्वात नदी]]
* [[जास्कर नदी]]
* [[झॉब नदी]]
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:तिबेटमधील नद्या]]
[[वर्ग:पाकिस्तानमधील नद्या]]
[[वर्ग:लडाखमधील नद्या]]
jhjnfaupblatzg3jznhw6ytqi4v5xxy
2702835
2702834
2026-08-16T08:06:22Z
अभय नातू
206
/* उपनद्या */
2702835
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = सिंधू
| नदी_चित्र =
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक = सिंधु नदीच्या पाकिस्तानातल्या पाणलोटक्षेत्राचे उपग्रहातून घेतलेले चित्र
| अन्य_नावे = {{lang-ur|دريائسِندھ}} (दर्या-ए-सिंध)<br>[[पंजाबी भाषा|पंजाबी]]: ਸਿੰਧ ਦਰਿਆ (सिंध दर्या)<br>[[सिंधी भाषा|सिंधी]]: سنڌو درياءَ (सिंधु दर्या)<br>{{lang-en|Indus River}}
| उगम_स्थान_नाव = [[मानसरोवर]], [[तिबेट]], [[चीन]]
| उगम_उंची_मी =
| मुख_स्थानाचे_नाव = [[अरबी समुद्र]], [[कराची]]
| लांबी_किमी = ३१८०
| देश_राज्ये_नाव = [[चीन]] ([[तिबेट]]), [[भारत]], [[पाकिस्तान]]
| उपनदी_नाव = [[गिलगिट नदी|गिलगिट]], [[काबूल नदी|काबूल]], [[सतलज नदी|सतलज]], [[बियास नदी|बियास]], [[चिनाब नदी|चिनाब]], [[झेलम नदी|झेलम]], [[रावी नदी|रावी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे = ६,६००
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = ११,६५,०००
| धरण_नाव = तरबेला, [[गुड्डु बंधारा]]
| तळटिपा =
}}
'''सिंधु नदी''' ही [[दक्षिण आशिया]]मधील एक प्रमुख [[नदी]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> [[तिबेट]], [[भारत]] व [[पाकिस्तान|पाकिस्ताना]]तून वाहणारी ही अत्यंत महत्त्वाची नदी आहे.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड १०) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७९}}</ref> तिबेटमध्ये झालेल्या उगमापासून ते भारतातील [[लडाख]] पर्यंत आणि नंतर पाकिस्तानमधून ही नदी वाहते.<ref name="britannica">{{cite web |title=Indus River |url=https://www.britannica.com/place/Indus-River |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
[[इंग्रजी भाषा|इंग्रजी भाषेत]] या नदीला इंडस (Indus) म्हणतात.<ref name="britannica" /> [[सिंधू संस्कृती|सिंधू संस्कृतीचा]] उगम याच नदीच्या किनाऱ्यांवर झाला आहे.<ref>{{cite book |last=थापर |first=रोमिला |title=भारत का इतिहास |publisher=राजकमल प्रकाशन |year=२००३}}</ref> ''हिंदू'' व ''[[हिंदुस्थान]]'' हे शब्द याच नदीवरून पडले आहेत.<ref name="josh" /> पाकिस्तानच्या [[सिंध]] प्रांताचे नाव सिंधू नदीवरूनच पडले आहे. सिंधू नदी भारतीय उपखंडातील सर्वात लांब नद्यांपैकी एक आहे.<ref name="britannica" />
सिंधूच्या पाच प्रमुख उपनद्या आहेत; त्यांची नावे: वितस्ता ([[झेलम नदी|झेलम]]), [[चिनाब नदी|चंद्रभागा]], इरावती ([[रावी नदी|रावी]]), विपाशा ([[बियास नदी|बियास]]) आणि शतद्रू ([[सतलज नदी|सतलज]]).<ref name="josh" /> यांतील सतलज ही सर्वात मोठी उपनदी आहे. या नदीवर [[भाक्रा-नांगल धरण|भाक्रा-नांगल]] धरण बांधलेले आहे.<ref>{{cite book |last=सिंग |first=रणबीर |title=भारत की नदियाँ और सिंचाई |publisher=नॅशनल बुक ट्रस्ट |year=२००१}}</ref> या धरणामुळे [[पंजाब]]च्या शेतीला आणि विद्युत प्रकल्पांना मोठी मदत मिळाली आहे, ज्यामुळे पंजाब ([[भारत]]) आणि [[हिमाचल प्रदेश]] येथील कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल झाला.<ref name="singh" /> वितस्ता (झेलम) नदीच्या काठावर [[जम्मू आणि काश्मीर]]ची उन्हाळी राजधानी [[श्रीनगर]] वसलेले आहे.<ref name="josh" />
सिंधू नदी [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] तीन मोठ्या नद्यांपैकी एक आहे. तिचा उगम बृहद् [[हिमालय|हिमालयामध्ये]] [[कैलास पर्वत|कैलास पर्वताच्या]] उत्तरेस सेंगेखबबच्या स्रोतांमध्ये होतो.<ref name="josh" /> आपल्या उगम स्थानातून निघून तिबेटच्या पठारावरून, काश्मीरच्या सीमेला पार करून, पाकिस्तानातील सिंचनाखालील भूभागातून वाहत जाऊन [[कराची]]जवळ [[अरबी समुद्र|अरबी समुद्राला]] मिळते.<ref name="britannica" />
[[बलुचिस्तान]]मध्ये खाइताशो गावाजवळ ही [[जास्कर पर्वतरांग|जास्कर पर्वतरांगेला]] पार करत १०,००० फुटांपेक्षा जास्त खोल महाखड्ड्यातून वाहते.<ref name="britannica" /> तेथे ती [[गिलगिट नदी|गिलगिट नदीला]] मिळते आणि दक्षिण-पश्चिम दिशेस वळते. [[अटक, पाकिस्तान|अटक]] येथे ती मैदानात पोहोचून [[काबूल नदी|काबूल नदीला]] मिळते.<ref name="britannica" />
झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज या सिंधूच्या मुख्य उपनद्या आहेत. यांव्यतिरिक्त गिलगिट, काबूल, स्वात, कुर्रम, टोची, गोमल इत्यादी अन्य उपनद्याही तिला मिळतात.<ref name="britannica" /> मार्च महिन्यात बर्फ वितळल्यामुळे नदीला पूर येतात, तर पावसाळ्यात मान्सूनच्या वाऱ्यांमुळे पाण्याची पातळी वाढते.<ref name="singh" /> सप्टेंबरमध्ये पाण्याची पातळी कमी होते आणि हिवाळ्यात ती कमीच राहते.<ref name="singh" /> सन १९३२ मध्ये सक्खर येथे सिंधू नदीवर [[लॉयड बंधारा]] बांधण्यात आला, ज्याद्वारे ५० लाख एकर जमिनीचे सिंचन केले जाते.<ref>{{cite news |title=Sukkur Barrage History |url=https://www.dawn.com/ |work=[[डॉन (वृत्तपत्र)|डॉन]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> सिंधूच्या पाण्याच्या उपलब्धतेमुळे या भागात [[गहू|गव्हाची]], [[कापूस|कापसाची]] व इतर धान्यांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते.<ref name="singh" />
== उपनद्या ==
{| class="wikitable" style="width:auto; text-align:left;"
| width="33%" |
* [[बियास नदी]]
* [[चिनाब नदी]]
* [[गार नदी]]
* [[गिलगिट नदी]]
* [[गोमल नदी]]
* [[हुनजा नदी]]
| width="33%" |
* [[झेलम नदी]]
* [[काबूल नदी]]
* [[कुनार नदी]]
* [[कुर्रम नदी]]
* [[पानजनाद नदी]]
* [[रावी नदी]]
| width="33%" |
* [[श्योक नदी]]
* [[सून नदी]]
* [[सुरू नदी]]
* [[सतलज नदी]]
* [[स्वात नदी]]
* [[जास्कर नदी]]
* [[झॉब नदी]]
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतातील नद्या]]
[[वर्ग:तिबेटमधील नद्या]]
[[वर्ग:पाकिस्तानमधील नद्या]]
[[वर्ग:लडाखमधील नद्या]]
me2jdehsy526glmvbwmidyidofolkv8
परभणी जिल्हा
0
6715
2702739
2645134
2026-08-16T04:48:40Z
~2026-44573-30
186301
/* */
2702739
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ आहे. शिर्डी [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथला आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] [[गंगाखेड]] व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे.त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा १
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
s2aoyogj3mst7ai9k4ta69lht1dlmmj
2702759
2702739
2026-08-16T05:12:36Z
~2026-44573-30
186301
/* */
2702759
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] आहे. शिर्डी [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथला आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] [[गंगाखेड]] व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक औंढा नागनाथ हे पूवी परभणीत होते आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे. त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे.त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे.त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील कातनेश्वर या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा १
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
l41001dz06ldy1bqk0fgzho4hoi7zsv
2702760
2702759
2026-08-16T05:14:05Z
~2026-44573-30
186301
/* */
2702760
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] आहे. शिर्डी [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथला आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] [[गंगाखेड]] व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे). त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
huo9blrxkcsqykovycrthfydk08opjo
2702762
2702760
2026-08-16T05:15:11Z
~2026-44573-30
186301
/* */
2702762
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता. सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे). त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
26oiyegsrtjf93yaydcg8xzds1qcn54
2702763
2702762
2026-08-16T05:16:00Z
~2026-44573-30
186301
/* */
2702763
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे). त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
7rg03hfmh88o9lb6kmch6uji6ny54gw
2702766
2702763
2026-08-16T05:16:36Z
~2026-44573-30
186301
/* */
2702766
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे. संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे. १२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे). त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
प्रमुख नदी :- गोदावरी , दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
पिन कोड:-
१) परभणी -431401
२) सेलू:- 431503
३) मानवत:- 431504
४) पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
4ajrzjod3qe7krcrhssk7i70ycsm1eb
2702771
2702766
2026-08-16T05:18:44Z
~2026-44573-30
186301
/* */
2702771
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
qstq1n477rwlx516pgpjaq6oba5pjry
2702773
2702771
2026-08-16T05:20:20Z
~2026-44573-30
186301
/* */
2702773
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
i0q9uecjr6brs7s1o0y9voq7b9edazm
2702774
2702773
2026-08-16T05:20:47Z
~2026-44573-30
186301
/* */
2702774
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
lne8eausnva8lz8o8s7j639x3g51ous
2702775
2702774
2026-08-16T05:21:15Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702775
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
hy0mijcr27fl76px98c8njoqf9q4w39
2702776
2702775
2026-08-16T05:22:20Z
~2026-44573-30
186301
/* */
2702776
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
== भौगोलिक रचना ==
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा, संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे. परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे. इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
rwhfuzuczg9dhff0fjnpejz89vj9937
2702778
2702776
2026-08-16T05:24:15Z
~2026-44573-30
186301
/* भौगोलिक रचना */
2702778
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
* इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
8afl94jc0y7jiz387p5hvjqyhk5n5im
2702779
2702778
2026-08-16T05:24:51Z
~2026-44573-30
186301
/* */
2702779
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्हात आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
* इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
89zo3s9xaw60ima9yffoqyjr11mr7w0
2702780
2702779
2026-08-16T05:25:22Z
~2026-44573-30
186301
/* */
2702780
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
* इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
pmxrvs35scyupoa0kc9rp8pw37oe7sb
2702781
2702780
2026-08-16T05:25:55Z
~2026-44573-30
186301
/* भौगोलिक रचना */
2702781
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र अर्जुन याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
*हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
s1zxdo8w21810m9cdzdo106ox9blu57
2702782
2702781
2026-08-16T05:26:36Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702782
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठ ही संस्था आहे. हयाचे नाव [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] आहे. शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
b2zl9aj5kfg976bsbzpdw3ylkjnfy14
2702783
2702782
2026-08-16T05:26:56Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702783
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
pgt78b6tvf693y06xpmcx5at3gkgwge
2702784
2702783
2026-08-16T05:28:20Z
~2026-44573-30
186301
/* */
2702784
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
og1p7scak06ibmvmz705dr8wr7u7rod
2702785
2702784
2026-08-16T05:29:32Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702785
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
g2dt6jmamwhzuqosuhazafs8j7637cv
2702786
2702785
2026-08-16T05:29:51Z
~2026-44573-30
186301
/* भौगोलिक रचना */
2702786
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. संत जनाबाई यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
bvmxdiw2stutqhvrhkjj93oeop8nsqi
2702787
2702786
2026-08-16T05:30:44Z
~2026-44573-30
186301
/* */
2702787
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
* संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
7rtukevpvnoht5g1eaouktose9i7ooh
2702788
2702787
2026-08-16T05:32:17Z
~2026-44573-30
186301
/* */
2702788
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
su7k5ci3oounb262j7rxs9c4ymbt6ei
2702789
2702788
2026-08-16T05:32:58Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702789
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
53kzrw52u5ddkbr9imijncvveklhywx
2702791
2702789
2026-08-16T05:33:22Z
~2026-44573-30
186301
/* */
2702791
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, हयाचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
* शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
1m0dqdwwtgil6a5xrwc7ro296y9oamq
2702792
2702791
2026-08-16T05:33:37Z
~2026-44573-30
186301
/* */
2702792
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, ह्याचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
* शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
* त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
5z1sd60uu51q6igka5o3eb4wha86okc
2702793
2702792
2026-08-16T05:34:46Z
~2026-44573-30
186301
/* ईतिहास */
2702793
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, ह्याचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
* शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
b52wz0hp4aaugbv0sj7te5374qhxrf0
2702794
2702793
2026-08-16T05:35:12Z
~2026-44573-30
186301
/* */
2702794
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, ह्याचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) परभणी जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
* शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
jl0l0nb57nfd8ropvc5683tzrvunhdo
2702800
2702794
2026-08-16T05:39:40Z
~2026-44573-30
186301
/* */
2702800
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय जिल्हा
|जिल्ह्याचे_नाव = परभणी जिल्हा
|स्थानिक_नाव = परभणी जिल्हा
|चित्र_नकाशा = Parbhani_in_Maharashtra_(India).svg
|अक्षांश-रेखांश = 19°30′N 76°45′E
|राज्याचे_नाव = महाराष्ट्र
|विभागाचे_नाव = [[छत्रपती संभाजीनगर विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[परभणी]]
|तालुक्यांची_नावे = [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलू]], [[सोनपेठ]], [[पाथरी]] [[पालम]], [[मानवत]], [[पूर्णा]], [[परभणी]]
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ६,२५०.५८
|लोकसंख्या_एकूण = १८,३५,९८२
|जनगणना_वर्ष = २०११
|लोकसंख्या_घनता = २९३
|शहरी_लोकसंख्या =
|साक्षरता_दर = ७५.२२%
|लिंग_गुणोत्तर = १.०६
|प्रमुख_शहरे = [[परभणी]], [[गंगाखेड]], [[जिंतूर]], [[सेलु]], [[मानवत]],[[पूर्णा]]
|जिल्हाधिकार्यांचे_नाव = रघुनाथ गावडे
|लोकसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी (लोकसभा मतदारसंघ)]]
|विधानसभा_मतदारसंघाची_नावे = [[परभणी विधानसभा मतदारसंघ|परभणी,]] [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ|गंगाखेड]], [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ|जिंतूर,]] [[पाथरी विधानसभा मतदारसंघ|पाथरी]]
|खासदारांची_नावे = [[संजय हरीभाऊ जाधव]]
|आमदार नाव. =[[राहुल पाटील परभणी]] [[मेघना बोर्डीकर जिंतुर]]
|पर्जन्यमान_मिमी =
|संकेतस्थळ = http://parbhani.gov.in/index.html
}}
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=परभणी}}
'''परभणी जिल्हा''' महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा या शासकीय विभागात येतो. परभणीला आधी ''प्रभावतीनगर'' असे म्हणत. साईबाबा व भास्कराचार्य यांचे जन्म ठिकाणे जिल्ह्यात आहे. परभणीत ''मराठवाडा कृषी विद्यापीठ'' ही संस्था होती, ह्याचे नामांतरण [[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]] असे झाले.
संत [[नामदेव]] महाराज (नर्सी), संत [[जनाबाई]] ([[गंगाखेड]]) व संत [[भोजलिंग]] काका(पोहंडुळ) हे सर्वजण जिल्ह्याशी संबंधित असून गणिती [[भास्कराचार्य]] हे याच जिल्ह्यातील बोरी येथील आहे.
* शिर्डी येथील [[साईबाबा]] यांचा जन्म [[पाथरी]] येथील आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी असलेले औंढा नागनाथ हे पूर्वी परभणीत होते (आता ते स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे).
== भौगोलिक रचना ==
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ ६२५०.५८ चौ.कि.मी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालाघाट डोंगररांगा आहेत. जिल्ह्याची सरासरी (समुद्रसपाटीपासूनची) उंची ही ३५७ मि. आहे.
*परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस [[हिंगोली जिल्हा]], पूर्वेस [[नांदेड जिल्हा]], दक्षिणेस [[लातूर जिल्हा]] व पश्चिमेस [[बीड जिल्हा]] व [[जालना जिल्हा]] आहे. [[परभणी]] महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारील [[तेलंगणा]] राज्याला रस्त्याने उत्तमप्रकारे जोडला गेला आहे.
इ.स.२००१ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या १५,२७,७१५ इतकी तर साक्षरता ५५.१५% आहे.
== ईतिहास ==
परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे..पांडुपुत्र [[अर्जुन]] याने जिल्ह्यातील पाथरी शहर वसवले.
* हा जिल्हा प्रथम मगध साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता, सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले.
त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी [[नृसिंह राजारामपंत कुळकर्णी]] उर्फ '''राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा''' जन्म झाला, त्यामुळे हे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे.
* त्रिधारा हे पवित्र ठिकाण येथे आहे. त्रिधारेला ओंकारनाथ भगवान नामे सिद्धपुरुषाचे मंदिर आहे. त्यांनी यवतमाळ मधील कार्ला येथे समाधी घेतली.
पुर्णा तालुक्यातील [[कातनेश्वर]] या ठिकाणी कांचनेश्वर महादेवाचे प्रसिद्ध मंदिर आहे.
*परभणी शहराजवळ दत्तधाम हे दत्ताचे पीठ आहे.
मनपा-१
*प्रमुख नदी :- गोदावरी, दुधना
महत्त्वाचे पीक :- ज्वारी
*समुद्रसाटीपासून उंची :- 457.50मी.
खेडे:- 830
* पिन कोड:-
# परभणी -431401
# सेलू:- 431503
# मानवत:- 431504
# पाथरी:-431506
== जिल्ह्यातील तालुके ==
* [[गंगाखेड]]
* [[जिंतूर]]
* [[सेलू तालुका, परभणी|सेलू]]
* [[परभणी तालुका|परभणी]]
* [[पाथरी]]
* [[पालम]]
* [[पूर्णा तालुका, परभणी|पूर्णा]]
* [[मानवत]]
* [[सोनपेठ]]
== बाह्य दुवे ==
* [http://parbhani.gov.in/index.html परभणी एन.आय.सी]
{{महाराष्ट्रातील जिल्हे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:१० जानेवारी २०१८ कार्यशाळा]]
[[वर्ग:छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे]]
l1iu68cp0ayb0tnha3x2dzryiulukyd
आग्रा
0
7830
2702860
2190963
2026-08-16T08:45:54Z
अभय नातू
206
संदर्भ
2702860
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = आग्रा
| स्थानिक =
| चित्र = Taj Mahal and Persian gardens, Agra, India.jpg
| चित्र_वर्णन = जगप्रसिद्ध [[ताजमहाल]]
| ध्वज =
| चिन्ह =
| नकाशा१ = उत्तर प्रदेश
| नकाशा२ = भारत
| pushpin_label_position =
| देश = भारत
| राज्य = [[उत्तर प्रदेश]]
| जिल्हा = [[आग्रा जिल्हा]]
| स्थापना = १५०४ (सिकंदर लोधीद्वारे)
| महापौर =
| क्षेत्रफळ = १९३३
| उंची = ७०२
| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या = १७,४६,४६७
| घनता = ८९५४
| महानगर_लोकसंख्या =
| वेळ = [[भारतीय प्रमाणवेळ]]
| वेब =
| latd = 27 | latm = 10 | lats = 48 | latNS = N
| longd = 78 | longm = 1 | longs = 12 | longEW = E
}}
'''आग्रा''' हे [[भारत|भारताच्या]] [[उत्तर प्रदेश]] राज्यामधील एक प्रमुख व ऐतिहासिक शहर आहे.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड १) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६२}}</ref> आग्रा शहर उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात [[यमुना नदी]]च्या काठावर [[लखनौ]]पासून ३७८ किमी पश्चिमेस व [[नवी दिल्ली]]पासून २०६ किमी दक्षिणेस वसले आहे.<ref name="britannica">{{cite web |title=Agra India |url=https://www.britannica.com/place/Agra |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> उत्तर प्रदेशमधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक असलेल्या आग्राची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार सुमारे १७ लाख होती.<ref name="census">{{cite web |title=Agra City Population Census 2011 |url=https://www.census2011.co.in/census/city/115-agra.html |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो|भारत जनगणना आयोग]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
[[ताजमहाल]], [[आग्रा किल्ला]] व [[फत्तेपूर सिक्री]] ह्या तीन ऐतिहासिक व [[युनेस्को]]ची [[जागतिक वारसा स्थान|जागतिक वारसा स्थाने]] असलेले आग्रा हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे.<ref name="britannica" />
== इतिहास ==
आग्राचा प्राचीन उल्लेख [[महाभारत|महाभारतात]] 'अग्रवण' या नावाने आढळतो.<ref name="josh" /> इ.स. १५०४ मध्ये [[लोधी घराणे|लोधी]] सुलतान सिकंदर लोधीने आग्र्याची नवी स्थापना करून आपली राजधानी [[दिल्ली]]हून आग्र्याला हलवली.<ref name="josh" /> सिकंदर लोधीचा मुलगा इब्राहिम लोधी १५२६ मध्ये [[पानिपतची पहिली लढाई|पानिपतच्या पहिल्या लढाईत]] ठार झाला व [[मुघल साम्राज्य|मुघल सम्राट]] [[बाबर]]ची आग्र्यावर सत्ता प्रस्थापित झाली.<ref name="josh" /> मुघल साम्राज्यकाळ आग्र्यासाठी सुवर्णकाळ ठरला व येथे अनेक वैभवशाली इमारती व वास्तू उभारल्या गेल्या.<ref name="britannica" /> बाबरनंतर [[हुमायूँ]], [[अकबर]], [[जहांगीर]] आणि [[शहाजहान]] या मुघल सम्राटांच्या कारकिर्दीत आग्रा हेच साम्राज्याची मुख्य राजधानी राहिली.<ref name="josh" />
अकबराने आग्र्यामध्ये लाल किल्ला व आग्र्याबाहेर फत्तेपूर सिक्री या वास्तू बांधल्या.<ref name="josh" /> [[शहाजहान]]ने आपली पत्नी [[मुमताज महल]] हिच्या स्मरणार्थ यमुनेच्या काठावर १६५३ मध्ये भव्य [[ताजमहाल]] बांधून पूर्ण केला.<ref name="josh" /> १६३८ मध्ये शहाजहानने आपली राजधानी शाहजहानाबाद (जुनी दिल्ली) येथे हलवण्याचा निर्णय घेतला.<ref name="britannica" />
शहाजहानचा मुलगा [[औरंगजेब]] याने वडिलांना कैदेत टाकून सत्ता हस्तगत केली व मुघल साम्राज्याची सूत्रे सांभाळली.<ref name="josh" /> १६६६ मध्ये औरंगजेबाने [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांना]] भेटीसाठी आग्र्याला बोलावले.<ref name="history">{{cite book |last=सरदेसाई |first=गो. स. |title=मराठी रियासत |publisher=पॉप्युलर प्रकाशन |year=१९८८}}</ref> १२ मे १६६६ रोजी औरंगजेबाच्या दरबारात अपमानास्पद वागणूक दिल्यामुळे महाराजांनी रोष व्यक्त केला.<ref name="history" /> औरंगजेबाने त्यांना नजरकैदेत टाकले. सुमारे तीन महिने कैदेत राहिल्यानंतर शिवाजी महाराज पुत्र संभाजीराजांसह १७ ऑगस्ट १६६६ रोजी अत्यंत युक्तीने निसटले.<ref name="history" /> [[आग्र्याहून सुटका]] हा मराठ्यांच्या इतिहासातील एक ऐतिहासिक पराक्रम मानला जातो.<ref name="history" />
मुघल साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर १७८५ ते १८०३ दरम्यान आग्र्यावर [[मराठा साम्राज्य|मराठ्यांचे]] वर्चस्व राहिले.<ref name="history" /> १८०३ मध्ये ब्रिटिशांनी आग्र्यावर ताबा मिळवला आणि १८३५ मध्ये 'आग्रा प्रांताची' निर्मिती केली.<ref name="britannica" /> १९४७ मधील भारताच्या स्वातंत्र्यानंतर आग्रा हे उत्तर प्रदेशातील महत्त्वाचे पर्यटन व औद्योगिक केंद्र म्हणून विकसित झाले.<ref name="britannica" />
== पर्यटनस्थळे ==
=== ताजमहाल ===
{{मुख्य|ताजमहाल}}
ताजमहाल हे आग्र्यामधील सर्वात प्रमुख पर्यटनस्थळ असून आग्र्याला 'ताजचे शहर' म्हणून ओळखले जाते.<ref name="josh" /> मुघल सम्राट [[शहाजहान]] याने आपली पत्नी [[मुमताज महल]] हिच्या स्मृत्यर्थ १६५३ मध्ये पांढऱ्या संगमरवरात ताजमहाल उभारला.<ref name="josh" /> ताजमहाल हे [[जगातील सात नवी आश्चर्ये|जगातील सात आश्चर्यांपैकी]] एक तसेच युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.<ref name="britannica" />
=== आग्ऱ्याचा किल्ला ===
{{मुख्य|आग्ऱ्याचा किल्ला}}
आग्ऱ्याचा किल्ला किंवा लाल किल्ला १५६५ मध्ये [[अकबर|अकबराने]] बांधायला सुरुवात केली.<ref name="britannica" /> संपूर्ण तांबड्या वालुकाश्मात (लाल दगड) बांधलेला हा किल्ला शहाजहानच्या काळात राजवाड्यात रूपांतरित झाला.<ref name="britannica" /> मोती मशीद, दिवाण-ए-आम व दिवाण-ए-खास या प्रसिद्ध वास्तू या किल्ल्याच्या आवारातच आहेत.<ref name="britannica" />
=== फत्तेपूर सिक्री ===
[[चित्र:Fatehput Sikiri Buland Darwaza gate 2010.jpg|इवलेसे|फत्तेपूर सिक्रीमधील बुलंद दरवाजा]]
{{मुख्य|फत्तेपूर सिक्री}}
फत्तेपूर सिक्री हे ऐतिहासिक शहर अकबराने १५६९ मध्ये आग्र्यापासून ३५ किमी अंतरावर वसवले व तेथे आपली राजधानी हलवली होती.<ref name="josh" /> परंतु पाण्याच्या टंचाईमुळे ही राजधानी पुन्हा आग्र्याला आणावी लागली.<ref name="josh" /> या किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार असलेला बुलंद दरवाजा हा जगातील सर्वात मोठ्या प्रवेशद्वारांपैकी एक मानला जातो.<ref name="britannica" />
=== इत्माद-उद-दौला ===
इत्माद-उद-दौला हे यमुनेच्या काठावरील एक मुघल थडगे असून [[जहांगीर|जहांगीरची]] पत्नी [[नूर जहान]] हिने आपल्या पित्याच्या (मिर्झा गियास बेग) स्मरणार्थ बांधले.<ref name="britannica" /> याची वास्तूरचना संगमरवरी कोरीव कामासाठी प्रसिद्ध असून ताजमहालाची पूर्वपीठिका मानली जाते.<ref name="britannica" />
=== अकबराचे थडगे ===
सम्राट अकबराचे थडगे दिल्ली-आग्रा महामार्गावर आग्र्यापासून १३ किमी अंतरावर सिकंद्रा येथे स्थित आहे.<ref name="josh" /> हे स्मारक जहांगीरने १६१३ मध्ये पूर्ण केले.<ref name="josh" />
== वाहतूक ==
आग्रा हे शहर महामार्ग व रेल्वेमार्गांद्वारे देशातील इतर प्रमुख शहरांशी जोडलेले आहे.<ref name="britannica" /> [[यमुना द्रुतगती मार्ग|यमुना एक्सप्रेसवे]] हा द्रुतगती मार्ग आग्र्याला [[ग्रेटर नोएडा]] आणि दिल्लीशी जोडतो.<ref>{{cite news |title=Yamuna Expressway Details |url=https://www.timesofindia.com/ |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> याशिवाय [[राष्ट्रीय महामार्ग ४४]] (जुना एनएच २) आणि इतर प्रमुख महामार्ग आग्र्यातून जातात.<ref name="britannica" /> [[आग्रा विमानतळ]] हे येथील स्थानिक विमानतळ आहे.<ref name="britannica" />
[[आग्रा छावणी रेल्वे स्थानक]] (आग्रा कॅन्ट) हे दिल्ली-चेन्नई मुख्य रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक आहे.<ref name="britannica" /> [[गतिमान एक्सप्रेस]] आणि [[शताब्दी एक्सप्रेस]] यांसारख्या अतिजलद गाड्या दिल्ली आणि आग्र्यादरम्यान धावतात.<ref name="britannica" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://agra.nic.in/ जिल्हा प्रशासनाचे अधिकृत संकेतस्थळ]
{{कॉमन्स वर्ग|Agra|आग्रा}}
* {{wikivoyage|Agra|आग्रा}}
[[वर्ग:उत्तर प्रदेशमधील शहरे]]
[[वर्ग:आग्रा जिल्हा]]
[[वर्ग:आग्रा]]
dzmuzt6q8igtit8e6ib8810vrym898y
साहिबगंज जिल्हा
0
8626
2702850
2526997
2026-08-16T08:32:26Z
अभय नातू
206
/* तालुके */
2702850
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
''हा लेख साहिबगंज जिल्ह्याविषयी आहे. [[साहिबगंज]] शहराबद्दलचा लेख [[साहिबगंज]] आहे.''
'''साहिबगंज''' हा [[भारत|भारताच्या]] [[झारखंड]] राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र [[साहिबगंज]] येथे आहे.
==चतुःसीमा==
=== साहिबगंज जिल्ह्यातील तालुके (प्रखंड) ===
साहिबगंज जिल्ह्यात एकूण ९ तालुके (प्रखंड) समाविष्ट आहेत:
{| class="wikitable sortable" style="text-align:left;"
|+ साहिबगंज जिल्ह्यातील तालुक्यांची यादी
! क्र. !! तालुक्याचे नाव !! मुख्यालय !! मुख्य वैशिष्ट्ये / टीप
|-
| १ || [[साहिबगंज तालुका|साहिबगंज]] || [[साहिबगंज]] || जिल्हा मुख्यालय आणि प्रमुख रेल्वे जंक्शन.
|-
| २ || [[राजमहल तालुका|राजमहल]] || [[राजमहल]] || ऐतिहासिक शहर आणि [[गंगा नदी|गंगा नदीच्या]] काठावरील प्रमुख पर्यटन केंद्र.
|-
| ३ || [[तालझारी तालुका|तालझारी]] || [[तालझारी]] || फॉसिल पार्क (जीवाश्म उद्यान) व टेकड्यांसाठी प्रसिद्ध.
|-
| ४ || [[उधवा तालुका|उधवा]] || [[उधवा]] || 'उधवा तलाव पक्षी अभयारण्य' साठी प्रसिद्ध.
|-
| ५ || [[बोरियो तालुका|बोरियो]] || [[बोरियो]] || पहाडिया जमातीचे प्राबल्य असलेला परिसर.
|-
| ६ || [[बरहेट तालुका|बरहेट]] || [[बरहेट]] || ऐतिहासिक संथाळ हूल (उठाव) आंदोलनाशी संबंधित क्षेत्र.
|-
| ७ || [[पथना तालुका|पथना]] || [[पथना]] || सांस्कृतिक व ग्रामीण भाग.
|-
| ८ || [[बर्हर्वा तालुका|बर्हर्वा]] || [[बर्हर्वा]] || दक्षिण साहिबगंजमधील प्रमुख व्यापारी केंद्र व रेल्वे जंक्शन.
|-
| ९ || [[मंडरो तालुका|मंडरो]] || [[मंडरो]] || जीवाश्म (फॉसिल्स) अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्र.
|}
7wzdcnulxdmqfizt4ieg62zw38aao4a
2702851
2702850
2026-08-16T08:33:06Z
अभय नातू
206
/* साहिबगंज जिल्ह्यातील तालुके (प्रखंड) */
2702851
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
''हा लेख साहिबगंज जिल्ह्याविषयी आहे. [[साहिबगंज]] शहराबद्दलचा लेख [[साहिबगंज]] आहे.''
'''साहिबगंज''' हा [[भारत|भारताच्या]] [[झारखंड]] राज्यातील जिल्हा आहे.
याचे प्रशासकीय केंद्र [[साहिबगंज]] येथे आहे.
==चतुःसीमा==
== साहिबगंज जिल्ह्यातील तालुके (प्रखंड) ==
साहिबगंज जिल्ह्यात एकूण ९ तालुके (प्रखंड) समाविष्ट आहेत:
{| class="wikitable sortable" style="text-align:left;"
|+ साहिबगंज जिल्ह्यातील तालुक्यांची यादी
! क्र. !! तालुक्याचे नाव !! मुख्यालय !! मुख्य वैशिष्ट्ये / टीप
|-
| १ || [[साहिबगंज तालुका|साहिबगंज]] || [[साहिबगंज]] || जिल्हा मुख्यालय आणि प्रमुख रेल्वे जंक्शन.
|-
| २ || [[राजमहल तालुका|राजमहल]] || [[राजमहल]] || ऐतिहासिक शहर आणि [[गंगा नदी|गंगा नदीच्या]] काठावरील प्रमुख पर्यटन केंद्र.
|-
| ३ || [[तालझारी तालुका|तालझारी]] || [[तालझारी]] || फॉसिल पार्क (जीवाश्म उद्यान) व टेकड्यांसाठी प्रसिद्ध.
|-
| ४ || [[उधवा तालुका|उधवा]] || [[उधवा]] || 'उधवा तलाव पक्षी अभयारण्य' साठी प्रसिद्ध.
|-
| ५ || [[बोरियो तालुका|बोरियो]] || [[बोरियो]] || पहाडिया जमातीचे प्राबल्य असलेला परिसर.
|-
| ६ || [[बरहेट तालुका|बरहेट]] || [[बरहेट]] || ऐतिहासिक संथाळ हूल (उठाव) आंदोलनाशी संबंधित क्षेत्र.
|-
| ७ || [[पथना तालुका|पथना]] || [[पथना]] || सांस्कृतिक व ग्रामीण भाग.
|-
| ८ || [[बर्हर्वा तालुका|बर्हर्वा]] || [[बर्हर्वा]] || दक्षिण साहिबगंजमधील प्रमुख व्यापारी केंद्र व रेल्वे जंक्शन.
|-
| ९ || [[मंडरो तालुका|मंडरो]] || [[मंडरो]] || जीवाश्म (फॉसिल्स) अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण क्षेत्र.
|}
{{झारखंड - जिल्हे}}
[[वर्ग:साहिबगंज जिल्हा]]
[[वर्ग:झारखंडमधील जिल्हे]]
45vjir99nk8eudl8b0dn69hswbhprzp
ऑगस्ट १५
0
11663
2702826
2698367
2026-08-16T07:23:08Z
अभय नातू
206
संदर्भ
2702826
wikitext
text/x-wiki
{{ऑगस्ट दिनदर्शिका}}
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१५|२२७|२२८}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अकरावे शतक ===
* [[इ.स. १०५७|१०५७]] - [[लुम्फानानची लढाई|लुम्फानानच्या लढाईत]] [[स्कॉटलंड]]चा राजा [[मॅकबेथ, स्कॉटलंड|मॅकबेथचा]] अंत.<ref>{{cite book |last=ॲलन |first=जॉन |title=द हिस्टरी ऑफ स्कॉटलंड |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९०}}</ref>
=== तेरावे शतक ===
* [[इ.स. १२६१|१२६१]] - [[मायकेल आठवा पॅलियोलोगस, बायझेन्टाईन सम्राट|मायकेल आठवा पॅलियोलोगस]] बायझेन्टाईन सम्राटपदी.<ref>{{cite book |last=ऑस्ट्रोगॉर्स्की |first=जॉर्ज |title=हिस्टरी ऑफ द बायझेंटाईन स्टेट |publisher=रुटगर्स युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९६९}}</ref>
=== सोळावे शतक ===
* [[इ.स. १५१९|१५१९]] - [[पनामा सिटी]] शहराची स्थापना.<ref>{{cite book |last=वार्ड |first=ख्रिस्टोफर |title=इंपिरियल पनामा |publisher=युनिव्हर्सिटी ऑफ न्यू मेक्सिको प्रेस |year=१९९३}}</ref>
* [[इ.स. १५३७|१५३७]] - [[आसुन्सियोन|ऍसन्शन]] शहराची स्थापना.<ref>{{cite book |last=वॉरन |first=एच. जी. |title=पराग्वे: ॲन इनफॉर्मल हिस्टरी |publisher=युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा प्रेस |year=१९४९}}</ref>
* [[इ.स. १५४०|१५४०]] - [[पेरू देश|पेरूतील]] [[अरेकिपा]] शहराची स्थापना.<ref>{{cite book |last=हेमिंग |first=जॉन |title=द कॉन्क्वेस्ट ऑफ द इनकास |publisher=मॅकमिलन |year=१९७०}}</ref>
=== सतरावे शतक ===
* [[इ.स. १६०९|१६०९]] - [[इंग्लंड]]च्या [[साउधॅम्टन]]हून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करणारी ही पहिली टोळी होती.<ref>{{cite book |last=ब्राडफोर्ड |first=विल्यम |title=ऑफ प्लिमोथ प्लांटेशन |publisher=क्रॉप्स बुक्स |year=१९५२}}</ref>
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८२४|१८२४]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[गुलामगिरी]]पासून सुटका झालेल्या व्यक्तींनी [[लायबेरिया]] हे राष्ट्र निर्माण केले.<ref>{{cite book |last=स्टाउडेनराउस |first=पी. जे. |title=द आफ्रिकन कोलोनायझेशन मूव्हमेंट |publisher=कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १८७७|१८७७]] - [[थॉमस अल्वा एडिसन]]ने सर्वप्रथम ध्वनिमुद्रण [[मेरी हॅड अ लिटल लॅम्ब]] या बालकवितेचे केले.<ref>{{cite book |last=इझरायल |first=पॉल |title=एडिसन: अ लाइफ ऑफ इन्व्हेन्शन |publisher=जॉन विली अँड सन्स |year=१९९८}}</ref>
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१४|१९१४]] - [[पनामा कालवा|पनामा कालव्या]]तून पहिले जहाज पार झाले.<ref>{{cite book |last=मॅककुलो |first=डेव्हिड |title=द पाथ बिटवीन द सीज |publisher=सायमन अँड शुस्टर |year=१९७७}}</ref>
* [[इ.स. १९२०|१९२०]] - [[पोलिश-सोवियेत युद्ध]]-[[वॉर्सोची लढाई]] - [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]] पराभव.<ref>{{cite book |last=झामोयस्की |first=ॲडम |title=वॉर्सो १९२०: लेनिनचा युरोपवरील हल्ला |publisher=हार्परप्रेस |year=२००८}}</ref>
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांचे]] सैनिक [[फ्रान्स|फ्रांस]]च्या दक्षिण भागात उतरले.<ref>{{cite book |last=झालोगा |first=स्टीव्हन |title=ऑपरेशन ड्रगून |publisher=ओस्प्रे पब्लिशिंग |year=२००९}}</ref>
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[दुसरे महायुद्ध]] - [[जपान]]ने शरणागती पत्करली.<ref>{{cite book |last=फ्रँक |first=रिचर्ड बी. |title=डाऊनफॉल: द एंड ऑफ द इम्पेरियल जपानी एम्पायर |publisher=रँडम हाऊस |year=१९९९}}</ref>
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[भारत|भारताला]] [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.<ref>{{cite book |last=गुहा |first=रामचंद्र |title=इंडिया आफ्टर गांधी |publisher=हार्परकॉलिन्स |year=२००७}}</ref>
* १९४७ - [[मोहम्मद अली झीणा]] [[पाकिस्तान]]च्या गव्हर्नर-जनरलपदी.<ref>{{cite book |last=जलाल |first=आयेशा |title=द सोलो स्पोकसमॅन: जिन्ना, द मुस्लिम लीग अँड द डिमांड फॉर पाकिस्तान |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८५}}</ref>
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[दक्षिण कोरिया]]ची निर्मिती.<ref>{{cite book |last=कमिंग्स |first=ब्रूस |title=द ओरिजिन्स ऑफ द कोरियन वॉर |publisher=प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८१}}</ref>
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[काँगो]]ला [[फ्रान्स|फ्रांस]]पासून स्वातंत्र्य.<ref>{{cite book |last=नॅथ्रप |first=डेव्हिड |title=द काँगो अँड द फ्रेंच एम्पायर |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=२००२}}</ref>
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] आपल्या चलन [[अमेरिकन डॉलर|डॉलर]]चे सोन्याशी असलेले संधान खंडित केले.<ref>{{cite book |last=घोष |first=आर. एन. |title=इंटरनॅशनल फायनान्स अँड पॉलिसी |publisher=मॅकमिलन |year=१९८०}}</ref>
* १९७१ - [[बहरैन]]ला [[युनायटेड किंग्डम]]पासून स्वातंत्र्य.<ref>{{cite web |title=Bahrain Independence Day |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[बांगलादेश]]मध्ये लश्करी उठाव. [[शेख मुजिबुर रहमान]] व कुटुंबियांची हत्या.<ref>{{cite news |title=बांगलादेशात लष्करी उठाव आणि मुजिबुर रहमान यांची हत्या |url=https://www.nytimes.com/ |work=[[द न्यू यॉर्क टाइम्स]] |date=१६ ऑगस्ट १९७५ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९९९|१९९९]] - [[अल्जीरिया]]त दहशतवाद्यांनी २९ लोकांना ठार मारले.<ref>{{cite news |title=अल्जीरिया हिंसाचार अहवाल |url=https://www.reuters.com/ |publisher=[[रॉयटर्स]] |date=१६ ऑगस्ट १९९९ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००७|२००७]] - [[पेरू देश|पेरूजवळ]] [[पॅसिफिक महासागर|पॅसिफिक महासागरात]] [[रिश्टर मापनपद्धती]]नुसार ८.० तीव्रतेचा भूकंप. ५१४ ठार, १,०९० जखमी.<ref>{{cite web |title=२००७ मधील पेरू भूकंपाचा अहवाल |url=https://earthquake.usgs.gov/ |publisher=युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== जन्म ==
* [[इ.स. १००१|१००१]] - [[डंकन पहिला, स्कॉटलंड]]चा राजा.<ref name="scottishroyals">{{cite book |last=ब्राउन |first=मायकेल |title=द वॉर्स ऑफ स्कॉटलंड |publisher=एडिनबर्ग युनिव्हर्सिटी प्रेस |year=२००४}}</ref>
* [[इ.स. १७६९|१७६९]] - [[नेपोलियन बोनापार्ट]], [[फ्रान्स|फ्रांस]]चा सम्राट.<ref>{{cite book |last=क्रोनिन |first=व्हिन्सेंट |title=नेपोलियन |publisher=हार्परकॉलिन्स |year=१९७१}}</ref>
* १७९८ - सांगोली रायण्णा भारतीय योद्धा.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ९) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७६}}</ref>
* [[इ.स. १८१३|१८१३]] - [[जुल्स ग्रेव्ही]], [[:वर्ग:फ्रांसचे राष्ट्राध्यक्ष|फ्रांसचा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite book |last=सदरलँड |first=डी. एम. |title=फ्रांसचा राजकीय इतिहास |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८६}}</ref>
* [[इ.स. १८७२|१८७२]] - [[श्री ऑरोबिंदो]], भारतीय तत्त्वज्ञानी.<ref>{{cite book |last=अय्यंगार |first=के. आर. श्रीनिवास |title=श्री ऑरोबिंदो: अ बायोग्राफी |publisher=श्री ऑरोबिंदो आश्रम |year=१९४५}}</ref>
* [[इ.स. १८८६|१८८६]] - [[बिल व्हिटली]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo">{{cite web |title=Bill Whitty Profile |url=https://www.espncricinfo.com/ |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[भगवान रघुनाथ कुळकर्णी]], मराठी कवी, लेखक.<ref>{{cite book |last=कुलकर्णी |first=व. दि. |title=मराठी साहित्यिक कोष |publisher=महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ |year=१९८५}}</ref>
* [[इ.स. १९२२|१९२२]] - लोककवी [[वामन तबाजी कर्डक|वामनदादा कर्डक]] यांचा जन्म.<ref>{{cite news |title=लोककवी वामनदादा कर्डक जीवनपरीचय |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९२७|१९२७]] - [[एडी लेडबीटर]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९४५|१९४५]] - बेगम [[खालेदा झिया]], [[:वर्ग:बांगलादेशचे पंतप्रधान|बांगलादेशची पंतप्रधान]].<ref>{{cite news |title=Begum Khaleda Zia Biography |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[राखी गुलझार]], भारतीय अभिनेत्री.<ref>{{cite book |last=जैन |first=मधू |title=हिंदी सिनेमाच्या प्रसिद्ध अभिनेत्री |publisher=प्रभात प्रकाशन |year=२००६}}</ref>
* [[इ.स. १९५१|१९५१]] - [[जॉन चाइल्ड्स]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* १९५१ - [[रंजन गुणतिलके]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९६३|१९६३]] - [[जॅक रसेल]], [[:वर्ग:इंग्लिश क्रिकेट खेळाडू|इंग्लिश क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९६८|१९६८]] - [[डेब्रा मेसिंग]], अमेरिकन अभिनेत्री.<ref>{{cite web |title=Debra Messing Biography |url=https://www.allmovie.com/ |publisher=ऑलमूव्ही |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[बेन ऍफ्लेक]], अमेरिकन अभिनेता.<ref>{{cite web |title=Ben Affleck Profile |url=https://www.imdb.com/ |publisher=[[आयएमडीबी]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[विजय भारद्वाज]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९८३|१९८३]] - [[अयन मुखर्जी]], [[:वर्ग:फिल्मफेर पुरस्कार विजेते|फिल्मफेर पुरस्कार विजेते]] [[:वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक|हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]].<ref>{{cite news |title=Ayan Mukerji Profile |url=https://www.timesofindia.com/ |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== मृत्यू ==
* [[इ.स. १०३८|१०३८]] - [[स्टीवन पहिला, हंगेरी]]चा राजा.<ref>{{cite book |last=क्रिस्टो |first=ग्युला |title=अ हिस्टरी ऑफ हंगेरी |publisher=इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९९}}</ref>
* [[इ.स. १०४०|१०४०]] - [[डंकन पहिला, स्कॉटलंड]]चा राजा.<ref name="scottishroyals" />
* [[इ.स. १०५७|१०५७]] - [[मॅकबेथ, स्कॉटलंड]]चा राजा.<ref name="scottishroyals" />
* [[इ.स. १११८|१११८]] - [[ऍलेक्सियस पहिला कॉम्नेनस, बायझेन्टाईन सम्राट]].<ref>{{cite book |last=फ्रँकोपान |first=पीटर |title=द फर्स्ट क्रुसेड |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=२०१२}}</ref>
* [[इ.स. १९३५|१९३५]] - [[विल रॉजर्स]], अमेरिकन अभिनेता.<ref>{{cite book |last=यॉग |first=बेन |title=विल रॉजर्स: अ बायोग्राफी |publisher=युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमा प्रेस |year=१९६२}}</ref>
* [[इ.स. १९७५|१९७५]] - [[शेख मुजिबुर रहमान]], [[:वर्ग:बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष|बांगलादेशचा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite news |title=शेख मुजिबुर रहमान यांचे निधन |url=https://www.theguardian.com/ |work=[[द गार्डियन]] |date=१६ ऑगस्ट १९७५ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. २००४|२००४]] - [[अमरसिंह चौधरी]], [[:वर्ग:गुजरातचे मुख्यमंत्री|गुजरातचा मुख्यमंत्री]].<ref>{{cite news |title=अमरसिंह चौधरी यांचे निधन |url=https://www.hindustantimes.com/ |work=[[हिंदुस्तान टाइम्स]] |date=१६ ऑगस्ट २००४ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* २००५ - बँडापुडी वेंकट सत्यनारायण भारतीय त्वचाशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक.<ref>{{cite journal |last=राव |first=पी. व्ही. |title=डॉ. बी. व्ही. सत्यनारायण यांचे कार्य |journal=इंडियन जर्नल ऑफ डर्मेटॉलॉजी |year=२००६}}</ref>
* [[इ.स. २०१८|२०१८]] - [[अजित वाडेकर]], भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार.<ref>{{cite news |title=माजी कर्णधार अजित वाडेकर यांचे निधन |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |date=१६ ऑगस्ट २०१८ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== प्रतिवार्षिक पालन ==
* स्वातंत्र्य दिन - [[भारत]], [[काँगो]], [[उत्तर कोरिया]], [[दक्षिण कोरिया]].<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड १०) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७९}}</ref>
* लिच्टेस्टाईन दिन - [[लिच्टेन्स्टेन]].<ref>{{cite web |title=Liechtenstein National Day |url=https://www.liechtenstein.li/ |publisher=लिच्टेन्स्टेन शासन |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* सेना दिन - [[पोलंड]].<ref>{{cite web |title=Polish Armed Forces Day |url=https://www.gov.pl/ |publisher=पोलंड शासन |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||august/15}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
-----
[[ऑगस्ट १३]] - [[ऑगस्ट १४]] - '''ऑगस्ट १५''' - [[ऑगस्ट १६]] - [[ऑगस्ट १७]] - [[ऑगस्ट महिना]]
{{ग्रेगरियन महिने}}
7djtve5ayim6yb71fjf9be3ccd9rr0h
ऑगस्ट १६
0
11680
2702852
2436993
2026-08-16T08:35:04Z
अभय नातू
206
संदर्भ
2702852
wikitext
text/x-wiki
{{ऑगस्ट दिनदर्शिका}}
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१६|२२८|२२९}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[बेनिंगटनची लढाई]] - अमेरिकन सैन्याचा ब्रिटिश सैन्यावर विजय.<ref>{{cite book |last=बॉइसन |first=रिचर्ड एम. |title=द बॅटल ऑफ बेनिंगटन |publisher=द हिस्ट्री प्रेस |year=२००८ |isbn=978-1596295803}}</ref>
* [[इ.स. १७८०|१७८०]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[कॅम्डेनची लढाई]] - ब्रिटिश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.<ref>{{cite book |last=बुकानन |first=जॉन |title=द रोड टू गिल्डफोर्ड कोर्टहाऊस |publisher=जॉन विली अँड सन्स |year=१९९७ |isbn=978-0471164020}}</ref>
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[१८१२ चे युद्ध]] - अमेरिकन सेनापती [[विल्यम हल]]ने [[फोर्ट डेट्रोईट]] हा किल्ला न लढताच ब्रिटिश सैन्याच्या हवाली केला.<ref>{{cite book |last=हिकी |first=डोनाल्ड आर. |title=द वॉर ऑफ १८१२: अ फॉरगॉटन कॉन्फ्लिक्ट |publisher=युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय प्रेस |year=१९८९ |isbn=978-0252016134}}</ref>
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला परत स्वातंत्र्य.<ref>{{cite book |last=मॉया पोन्स |first=फ्रँक |title=द डोमिनिकन रिपब्लिक: अ नॅशनल हिस्टरी |publisher=मार्कुस वीनर पब्लिशर्स |year=१९९८ |isbn=978-1558761728}}</ref>
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[अलास्का]]तील [[क्लॉन्डाइक नदी]]च्या उपनदीत सोने सापडले. [[क्लॉन्डाइक गोल्ड रश]] सुरू.<ref>{{cite book |last=बर्टन |first=पियरे |title=क्लॉन्डाइक: द लास्ट ग्रेट गोल्ड रश |publisher=अँकर कॅनडा |year=२००१ |isbn=978-0385658447}}</ref>
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[जोसेफ किटीन्जर]]ने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरून उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.<ref>{{cite book |last=किटीन्जर |first=जोसेफ |title=द मॅनिफिसंट बाउंड |publisher=व्हँटेज प्रेस |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल [[न्विन खान्ह]]ने [[दुऑॅंग व्हान मिन्ह]]ला पदच्युत केले.<ref>{{cite book |last=कार्नोव |first=स्टॅन्ले |title=व्हियेतनाम: अ हिस्टरी |publisher=पेंग्विन बुक्स |year=१९९७ |isbn=978-0140265477}}</ref>
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५]] हे [[डग्लस डी.सी. ९|एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.<ref>{{cite web |title=Northwest Airlines Flight 255 Crash Report |url=https://www.ntsb.gov/ |publisher=नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८]] हे [[डग्लस डी.सी. ९|एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[व्हेनेझुएला]]तील [[माचिकेस]] विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.<ref>{{cite web |title=West Caribbean Airways Flight 708 Investigation |url=https://aviation-safety.net/ |publisher=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== जन्म ==
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[मेनाकेम बेगिन]], [[:वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|इस्रायेलचा पंतप्रधान]].<ref>{{cite book |last=सोबेल |first=चॅम |title=मेनाकेम बेगिन: अ बायोग्राफी |publisher=पॉकेट बुक्स |year=१९८८}}</ref>
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[मुफसिर उल-हक]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo">{{cite web |title=Mufasir-ul-Haq Profile |url=https://www.espncricinfo.com/ |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[जेफ थॉमसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[महेस गूणतिलके]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[रणधीरसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
== मृत्यू ==
* [[इ.स. १०२७|१०२७]] - [[जॉर्जि पहिला, जॉर्जिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=सनराय |first=रॉनल्ड ग्रिगर |title=द मेकिंग ऑफ द जॉर्जियन नेशन |publisher=इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९४ |isbn=978-0253209153}}</ref>
* [[इ.स. १४१९|१४१९]] - [[वेनेक्लॉस, बोहेमिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=क्लास |first=जॉन एम. |title=प्री-रिफॉर्मेशन्स इन बोहेमिया |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८७}}</ref>
* [[इ.स. १४४३|१४४३]] - [[आशिकागा योशिकात्सु]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].<ref>{{cite book |last=संघर |first=जॉर्ज |title=अ हिस्टरी ऑफ जपान |publisher=स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १७०५|१७०५]] - [[जेकब बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].<ref>{{cite book |last=डनहॅम |first=विल्यम |title=द बर्नोली ट्रायल्स |publisher=मैथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका |year=२००५}}</ref>
* [[इ.स. १८८६|१८८६]] - श्री [[रामकृष्ण परमहंस]], भारतीय तत्त्वज्ञानी.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ८) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७५}}</ref>
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पीटर पहिला, सर्बिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=पावलोविच |first=स्टीव्हन के. |title=अ हिस्टरी ऑफ द बाल्कन्स |publisher=राउटलेज |year=१९९९}}</ref>
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[एल्व्हिस प्रेस्ली|एल्विस प्रेसली]], अमेरिकन गायक, अभिनेता.<ref>{{cite news |title=Elvis Presley Dies at 42 |url=https://www.nytimes.com/ |work=[[द न्यू यॉर्क टाइम्स]] |date=१७ ऑगस्ट १९७७ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[जॉन डीफेनबेकर]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा तेरावा पंतप्रधान]].<ref>{{cite book |last=इंग्लिश |first=जॉन |title=डीफेनबेकर: द लीडरशिप इयर्स |publisher=मॅकमिलन |year=१९९२}}</ref>
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अबु निदाल]], पॅलेस्टाईनचा नेता.<ref>{{cite news |title=Abu Nidal Found Dead in Baghdad |url=https://www.theguardian.com/ |work=[[द गार्डियन]] |date=१९ ऑगस्ट २००२ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २००३|२००३]] - [[ईदी अमीन]], [[युगांडा]]चा हुकुमशहा.<ref>{{cite news |title=Idi Amin Dies in Exile in Saudi Arabia |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=१६ ऑगस्ट २००३ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१८|२०१८]] - [[अटलबिहारी वाजपेयी]], भारताचे १०वे पंतप्रधान.<ref>{{cite news |title=माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |date=१६ ऑगस्ट २०१८ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== प्रतिवार्षिक पालन ==
* राष्ट्रीय नवजागृती दिन - [[डोमिनिकन प्रजासत्ताक]].<ref>{{cite web |title=Dominican Republic Restoration Day |url=https://www.godominicanrepublic.com/ |publisher=डॉमिनिकन प्रजासत्ताक पर्यटन मंत्रालय |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||august/16}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
-----
[[ऑगस्ट १४]] - [[ऑगस्ट १५]] - '''ऑगस्ट १६''' - [[ऑगस्ट १७]] - [[ऑगस्ट १८]] - [[ऑगस्ट महिना]]
{{ग्रेगरियन महिने}}
m2ablr7wjjg07scdvhj0rke24r3u94y
2702853
2702852
2026-08-16T08:37:33Z
अभय नातू
206
/* एकविसावे शतक */
2702853
wikitext
text/x-wiki
{{ऑगस्ट दिनदर्शिका}}
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|ऑगस्ट|१६|२२८|२२९}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== अठरावे शतक ===
* [[इ.स. १७७७|१७७७]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[बेनिंगटनची लढाई]] - अमेरिकन सैन्याचा ब्रिटिश सैन्यावर विजय.<ref>{{cite book |last=बॉइसन |first=रिचर्ड एम. |title=द बॅटल ऑफ बेनिंगटन |publisher=द हिस्ट्री प्रेस |year=२००८ |isbn=978-1596295803}}</ref>
* [[इ.स. १७८०|१७८०]] - [[अमेरिकन क्रांती]]-[[कॅम्डेनची लढाई]] - ब्रिटिश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.<ref>{{cite book |last=बुकानन |first=जॉन |title=द रोड टू गिल्डफोर्ड कोर्टहाऊस |publisher=जॉन विली अँड सन्स |year=१९९७ |isbn=978-0471164020}}</ref>
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[१८१२ चे युद्ध]] - अमेरिकन सेनापती [[विल्यम हल]]ने [[फोर्ट डेट्रोईट]] हा किल्ला न लढताच ब्रिटिश सैन्याच्या हवाली केला.<ref>{{cite book |last=हिकी |first=डोनाल्ड आर. |title=द वॉर ऑफ १८१२: अ फॉरगॉटन कॉन्फ्लिक्ट |publisher=युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय प्रेस |year=१९८९ |isbn=978-0252016134}}</ref>
* [[इ.स. १८६५|१८६५]] - [[डॉमिनिकन प्रजासत्ताक]]ला परत स्वातंत्र्य.<ref>{{cite book |last=मॉया पोन्स |first=फ्रँक |title=द डोमिनिकन रिपब्लिक: अ नॅशनल हिस्टरी |publisher=मार्कुस वीनर पब्लिशर्स |year=१९९८ |isbn=978-1558761728}}</ref>
* [[इ.स. १८९६|१८९६]] - [[अलास्का]]तील [[क्लॉन्डाइक नदी]]च्या उपनदीत सोने सापडले. [[क्लॉन्डाइक गोल्ड रश]] सुरू.<ref>{{cite book |last=बर्टन |first=पियरे |title=क्लॉन्डाइक: द लास्ट ग्रेट गोल्ड रश |publisher=अँकर कॅनडा |year=२००१ |isbn=978-0385658447}}</ref>
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९६०|१९६०]] - [[जोसेफ किटीन्जर]]ने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरून उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.<ref>{{cite book |last=किटीन्जर |first=जोसेफ |title=द मॅनिफिसंट बाउंड |publisher=व्हँटेज प्रेस |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[व्हियेतनाम युद्ध]] - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल [[न्विन खान्ह]]ने [[दुऑॅंग व्हान मिन्ह]]ला पदच्युत केले.<ref>{{cite book |last=कार्नोव |first=स्टॅन्ले |title=व्हियेतनाम: अ हिस्टरी |publisher=पेंग्विन बुक्स |year=१९९७ |isbn=978-0140265477}}</ref>
* [[इ.स. १९८७|१९८७]] - [[नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५]] हे [[डग्लस डी.सी. ९|एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[डेट्रोइट विमानतळ|डेट्रोइट विमानतळावर]] कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.<ref>{{cite web |title=Northwest Airlines Flight 255 Crash Report |url=https://www.ntsb.gov/ |publisher=नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००५|२००५]] - [[वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८]] हे [[डग्लस डी.सी. ९|एम.डी. ८२]] प्रकारचे विमान [[व्हेनेझुएला]]तील [[माचिकेस]] विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.<ref>{{cite web |title=West Caribbean Airways Flight 708 Investigation |url=https://aviation-safety.net/ |publisher=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१०|२०१०]] - सान आंद्रेस, [[कोलंबिया]] येथील गुस्ताव्हो रोहास पिनिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर [[आयरेस फ्लाइट ८२५०]] हे विमान कोसळून दोन जण ठार झाले.<ref>{{cite web |last=रँटर |first=हॅरो |title=आयरेस फ्लाइट ८२५० अपघात अहवाल |url=https://aviation-safety.net/database/record.php?id=20100816-0 |access-date=१० ऑगस्ट २०२२ |website=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क}}</ref>
* [[इ.स. २०१२|२०१२]] - [[दक्षिण आफ्रिका|दक्षिण आफ्रिकेतील]] रस्टेनबर्गजवळील मारिकाना येथे [[मारिकाना खाणकामगार संप|कामगार संपादरम्यान]] [[दक्षिण आफ्रिकन पोलीस सेवा|दक्षिण आफ्रिकन पोलिसांच्या]] गोळीबारात ३४ खाणकामगार ठार तर ७८ जण जखमी झाले.<ref>{{cite news |title=मारिकाना गोळीबार प्रकरण अहवाल |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=१७ ऑगस्ट २०१२ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१३|२०१३]] - [[फिलिपिन्स]] मधील [[सेबू]] येथे ''[[एमव्ही सेंट थॉमस अक्विनस]]'' ही प्रवासी बोट एका मालवाहू जहाजाला धडकून बुडाली, ज्यात ६१ जण ठार तर ५९ जण बेपत्ता झाले.<ref>{{cite news |title=फिलिपिन्स बोट दुर्घटना |url=https://www.reuters.com/ |publisher=[[रॉयटर्स]] |date=१७ ऑगस्ट २०१३ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१५|२०१५]] - [[सिरिया|सिरियातील]] दुमा या विद्रोही ताब्यातील बाजारपेठेच्या शहरावर [[सिरियन अरब एअर फोर्स|सिरियन हवाई दलाने]] केलेल्या हवाई हल्ल्यांच्या मालिकेत ९६ पेक्षा जास्त लोक ठार आणि शेकडो जखमी झाले.<ref>{{cite news |title=दुमा बाजारपेठ हवाई हल्ला |url=https://www.theguardian.com/ |work=[[द गार्डियन]] |date=१७ ऑगस्ट २०१५ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१५|२०१५]] - [[त्रिगाना एअर फ्लाइट २६७]] हे एटीआर ४२ प्रकारचे विमान [[इंडोनेशिया]]तील बिंतांग माउंटेन्स रेजन्सी येथील ओक्सिबिल येथे कोसळले, ज्यातील सर्व ५४ प्रवाशांचा मृत्यू झाला.<ref>{{cite web |url=https://aviation-safety.net/database/record.php?id=20150816-0 |title=त्रिगाना एअर फ्लाइट २६७ अपघात अहवाल |last=रँटर |first=हॅरो |website=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क |access-date=२१ जुलै २०१९}}</ref>
* [[इ.स. २०२०|२०२०]] - [[कॅलिफोर्निया]]तील ऑगस्ट कॉम्प्लेक्सच्या वणव्यात १० लाख ॲकरपेक्षा जास्त जमीन जळून खाक झाली.<ref>{{cite news |url=https://krcrtv.com/north-coast-news/eureka-local-news/tuesday-update-on-the-august-complex-fire-in-mendocino-county |title=ऑगस्ट कॉम्प्लेक्स वणवा अपडेट |date=१८ ऑगस्ट २०२० |access-date=१८ डिसेंबर २०२० |website=एबीसी७ केआरसीआर}}</ref><ref>{{cite web |url=https://wildfiretoday.com/2020/12/18/more-acres-burned-on-usfs-lands-this-year-since-1910-says-agency-chief/ |title=अमेरिकेतील वणव्यांचा वार्षिक अहवाल |website=वाइल्डफायर टुडे |date=१८ डिसेंबर २०२० |access-date=१९ डिसेंबर २०२०}}</ref>
== जन्म ==
* [[इ.स. १९१३|१९१३]] - [[मेनाकेम बेगिन]], [[:वर्ग:इस्रायलचे पंतप्रधान|इस्रायेलचा पंतप्रधान]].<ref>{{cite book |last=सोबेल |first=चॅम |title=मेनाकेम बेगिन: अ बायोग्राफी |publisher=पॉकेट बुक्स |year=१९८८}}</ref>
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[मुफसिर उल-हक]], [[:वर्ग:पाकिस्तानचे पुरूष क्रिकेट खेळाडू|पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo">{{cite web |title=Mufasir-ul-Haq Profile |url=https://www.espncricinfo.com/ |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[जेफ थॉमसन]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू|ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[महेस गूणतिलके]], [[:वर्ग:श्रीलंकेचे क्रिकेट खेळाडू|श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
* [[इ.स. १९५७|१९५७]] - [[रणधीरसिंग]], [[:वर्ग:भारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू|भारतीय क्रिकेट खेळाडू]].<ref name="cricinfo" />
== मृत्यू ==
* [[इ.स. १०२७|१०२७]] - [[जॉर्जि पहिला, जॉर्जिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=सनराय |first=रॉनल्ड ग्रिगर |title=द मेकिंग ऑफ द जॉर्जियन नेशन |publisher=इंडियाना युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९४ |isbn=978-0253209153}}</ref>
* [[इ.स. १४१९|१४१९]] - [[वेनेक्लॉस, बोहेमिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=क्लास |first=जॉन एम. |title=प्री-रिफॉर्मेशन्स इन बोहेमिया |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८७}}</ref>
* [[इ.स. १४४३|१४४३]] - [[आशिकागा योशिकात्सु]], [[:वर्ग:जपानी शोगन|जपानी शोगन]].<ref>{{cite book |last=संघर |first=जॉर्ज |title=अ हिस्टरी ऑफ जपान |publisher=स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १७०५|१७०५]] - [[जेकब बर्नोली]], [[:वर्ग:स्विस गणितज्ञ|स्विस गणितज्ञ]].<ref>{{cite book |last=डनहॅम |first=विल्यम |title=द बर्नोली ट्रायल्स |publisher=मैथेमॅटिकल असोसिएशन ऑफ अमेरिका |year=२००५}}</ref>
* [[इ.स. १८८६|१८८६]] - श्री [[रामकृष्ण परमहंस]], भारतीय तत्त्वज्ञानी.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ८) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७५}}</ref>
* [[इ.स. १९२१|१९२१]] - [[पीटर पहिला, सर्बिया]]चा राजा.<ref>{{cite book |last=पावलोविच |first=स्टीव्हन के. |title=अ हिस्टरी ऑफ द बाल्कन्स |publisher=राउटलेज |year=१९९९}}</ref>
* [[इ.स. १९७७|१९७७]] - [[एल्व्हिस प्रेस्ली|एल्विस प्रेसली]], अमेरिकन गायक, अभिनेता.<ref>{{cite news |title=Elvis Presley Dies at 42 |url=https://www.nytimes.com/ |work=[[द न्यू यॉर्क टाइम्स]] |date=१७ ऑगस्ट १९७७ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. १९७९|१९७९]] - [[जॉन डीफेनबेकर]], [[:वर्ग:कॅनडाचे पंतप्रधान|कॅनडाचा तेरावा पंतप्रधान]].<ref>{{cite book |last=इंग्लिश |first=जॉन |title=डीफेनबेकर: द लीडरशिप इयर्स |publisher=मॅकमिलन |year=१९९२}}</ref>
* [[इ.स. २००२|२००२]] - [[अबु निदाल]], पॅलेस्टाईनचा नेता.<ref>{{cite news |title=Abu Nidal Found Dead in Baghdad |url=https://www.theguardian.com/ |work=[[द गार्डियन]] |date=१९ ऑगस्ट २००२ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २००३|२००३]] - [[ईदी अमीन]], [[युगांडा]]चा हुकुमशहा.<ref>{{cite news |title=Idi Amin Dies in Exile in Saudi Arabia |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=१६ ऑगस्ट २००३ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
* [[इ.स. २०१८|२०१८]] - [[अटलबिहारी वाजपेयी]], भारताचे १०वे पंतप्रधान.<ref>{{cite news |title=माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |date=१६ ऑगस्ट २०१८ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== प्रतिवार्षिक पालन ==
* राष्ट्रीय नवजागृती दिन - [[डोमिनिकन प्रजासत्ताक]].<ref>{{cite web |title=Dominican Republic Restoration Day |url=https://www.godominicanrepublic.com/ |publisher=डॉमिनिकन प्रजासत्ताक पर्यटन मंत्रालय |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||august/16}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
-----
[[ऑगस्ट १४]] - [[ऑगस्ट १५]] - '''ऑगस्ट १६''' - [[ऑगस्ट १७]] - [[ऑगस्ट १८]] - [[ऑगस्ट महिना]]
{{ग्रेगरियन महिने}}
dwhokgl2a1nt8xvqazi9t39eesehxg7
सप्टेंबर १५
0
12684
2702825
2614372
2026-08-16T07:18:25Z
अभय नातू
206
संदर्भ
2702825
wikitext
text/x-wiki
{{सप्टेंबर दिनदर्शिका}}
{{ग्रेगरी दिनदर्शिका दिवस|सप्टेंबर|१५|२५८|२५९}}
== ठळक घटना आणि घडामोडी ==
=== एकोणिसावे शतक ===
* [[इ.स. १८१२|१८१२]] - [[नेपोलियन बोनापार्ट]]च्या नेतृत्वाखाली [[फ्रांस|फ्रेंच]] सैन्य [[मॉस्को]]मधील [[क्रेमलिन]]ला येऊन थडकले.<ref>{{cite book |last=चँडलर |first=डेव्हिड |title=द कॅम्पेन्स ऑफ नेपोलियन |publisher=सायमन अँड शुस्टर |year=१९६६ |isbn=978-0025236608}}</ref>
* [[इ.स. १८२०|१८२०]] - [[पोर्तुगाल]]च्या [[लिस्बन]] शहरात उठाव.<ref>{{cite book |last=बर्मिंघम |first=डेव्हिड |title=अ कन्साईज हिस्टरी ऑफ पोर्टल |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=२००३ |isbn=978-0521536868}}</ref>
* [[इ.स. १८२१|१८२१]] - [[ग्वातेमाला]], [[एल साल्वादोर]], [[हॉन्डुरास]], [[निकाराग्वा]] आणि [[कोस्टा रिका]] या देशांनी [[स्पेन]]पासून आपण स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.<ref>{{cite book |last=वॉर्टमन |first=माइल्स एल. |title=गव्हर्नमेंट अँड सोसायटी इन सेंट्रल अमेरिका |publisher=कोलंबिया युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८२}}</ref>
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[लिव्हरपूल]] आणि [[मँचेस्टर]] शहरांमधील रेल्वेसेवा सुरू.<ref>{{cite book |last=गारफिल्ड |first=सायमन |title=द लास्ट जर्नी ऑफ विल्यम हस्किसन |publisher=फॅबर अँड फॅबर |year=२००२ |isbn=978-0571210480}}</ref>
* [[इ.स. १८३१|१८३१]] - [[न्यू जर्सी]]मधील [[कॅम्डन अँड अँबोय रेलरोड]] या शहरांमधील लोहमार्गावरून [[जॉन बुल (रेल्वे इंजिन)|जॉन बुल]] या रेल्वे इंजिनाची सर्वप्रथम धाव.<ref>{{cite book |last=व्हाइट |first=जॉन एच. |title=द जॉन बुल: डिफायनिंग द लोकोमोटिव्ह |publisher=स्मिश्सोनियन इन्स्टिट्यूशन |year=१९८१}}</ref>
* [[इ.स. १८३५|१८३५]] - [[चार्ल्स डार्विन]] [[एच.एम.एस. बीगल]] या जहाजातून [[गॅलापागोस]] द्वीपांत पोचला.<ref>{{cite book |last=डार्विन |first=चार्ल्स |title=द व्हॉयेज ऑफ द बीगल |publisher=हेन्री कॉल्बर्न |year=१८३९}}</ref>
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - दक्षिणेच्या सैन्याने [[हार्पर्स फेरी, व्हर्जिनिया]] हे शहर काबीज केले.<ref>{{cite book |last=मैकफर्सन |first=जेम्स एम. |title=बॅटल क्राय ऑफ फ्रीडम |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८८ |isbn=978-0195038637}}</ref>
* [[इ.स. १८७३|१८७३]] - [[फ्रान्स-प्रशियन युद्ध]] - [[फ्रान्स]]ने खंडणीचा शेवटचा हप्ता चुकता केल्यावर [[वेह्रमाख्ट|जर्मन सैन्याच्या]] शेवटच्या तुकडीने फ्रान्स सोडले.<ref>{{cite book |last=हॉवर्ड |first=मायकेल |title=द फ्रँको-प्रशियन वॉर |publisher=राउटलेज |year=२००१ |isbn=978-0415266710}}</ref>
* [[इ.स. १८९४|१८९४]] - [[पहिले चीन-जपान युद्ध]] - [[प्याँगयांगची लढाई|प्याँगयांगच्या लढाईत]] जपानने चीनला हरवले.<ref>{{cite book |last=पॉइनली |first=एस. सी. एम. |title=द सिना-जापानी वॉर |publisher=सॅम्पसन लो |year=१८९६}}</ref>
=== विसावे शतक ===
* [[इ.स. १९१६|१९१६]] - [[पहिले महायुद्ध]]-[[सॉमची लढाई]] - सगळ्यात पहिल्यांदा लढाईत रणगाड्यांचा वापर केला गेला.<ref>{{cite book |last=शेफिल्ड |first=गॅरी |title=द सॉम |publisher=कॅसल |year=२००३ |isbn=978-0304366491}}</ref>
* १९३५ - [[जर्मनी]]ने देशातील [[ज्यू]] व्यक्तींचे नागरिकत्व रद्द केले.<ref name="nuremberg">{{cite book |last=शिरर |first=विल्यम एल. |title=द राईझ अँड फॉल ऑफ द थर्ड राईश |publisher=सायमन अँड शुस्टर |year=१९६०}}</ref>
* १९३५ - [[जर्मनी]] [[स्वस्तिक]] असलेला ध्वज आपला राष्ट्रध्वज म्हणून अंगीकारला.<ref name="nuremberg" />
* [[इ.स. १९४०|१९४०]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[बॅटल ऑफ ब्रिटन]] - लढाईच्या चरमसीमेवर [[रॉयल एर फोर्स]]ने [[लुफ्तवाफे]]ची असंख्य विमाने पाडली.<ref>{{cite book |last=हाँगटन |first=रिचर्ड |title=द बॅटल ऑफ ब्रिटन |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=२०१०}}</ref>
* [[इ.स. १९४२|१९४२]] - दुसरे महायुद्ध - [[ग्वादालकॅनाल]]जवळ [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[यू.एस.एस. वास्प]] या विमानवाहू नौकेवर [[टॉरपेडो]]हल्ला.<ref>{{cite book |last=मोरिसन |first=सॅम्युअल इलियट |title=द स्ट्रगल फॉर ग्वादालकॅनाल |publisher=लिटल ब्राऊन |year=१९४९}}</ref>
* [[इ.स. १९४४|१९४४]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[पेलेल्यूची लढाई]].<ref>{{cite book |last=स्लोअन |first=ई. बी. |title=ब्रदरहूड ऑफ हीरोज |publisher=बॉलन्टाईन बुक्स |year=२००५}}</ref>
* [[इ.स. १९४५|१९४५]] - [[फ्लॉरिडा]]मध्ये मोठे [[हरिकेन]] किनाऱ्यावर येउन ३६६ विमाने व २५ ब्लिंप नष्ट झाली.<ref>{{cite web |title=१९४५ मधील फ्लॉरिडा हरिकेन अहवाल |url=https://www.nhc.noaa.gov/ |publisher=नॅशनल हरिकेन सेंटर |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९४७|१९४७]] - [[आर.सी.ए.]] कंपनीने [[१२एक्स७ निर्वात नळी]]चे उत्पादन सुरू केले.<ref>{{cite book |last=सोमर्स |first=डब्ल्यू. |title=व्हॅक्यूम ट्यूब हिस्टरी |publisher=आरसीए प्रेस |year=१९५०}}</ref>
* १९४७ - जपानला [[टायफून कॅथलीन]] या मोठ्या वादळाचा तडाखा. १,०७७ ठार.<ref>{{cite web |title=Typhoon Kathleen History |url=https://www.jma.go.jp/ |publisher=जपान हवामान संस्था |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९४८|१९४८]] - [[एफ-८६]] सेबरजेट प्रकारच्या विमानाने ताशी १,०८० किमीची गती गाठून उच्चांक नोंदवला.<ref>{{cite book |last=डॉमन |first=रिचर्ड |title=एफ-८६ सेबर जेट |publisher=ओस्प्रे पब्लिशिंग |year=१९९९}}</ref>
* [[इ.स. १९५०|१९५०]] - [[कोरियन युद्ध]] - अमेरिकेचे सैन्य [[इंचॉन]] येथे उतरले.<ref>{{cite book |last=ॲपलमन |first=रॉय ई. |title=साउथ टू द नाकटॉन्ग, नॉर्थ टू द यालू |publisher=युनायटेड स्टेट्स आर्मी सेंटर ऑफ मिलिटरी हिस्टरी |year=१९६१}}</ref>
* [[इ.स. १९५२|१९५२]] - [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांनी]] [[एरिट्रिया]] इथियोपियाच्या हवाली केले.<ref>{{cite web |title=संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषद ठराव |url=https://www.un.org/ |publisher=[[संयुक्त राष्ट्रे]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९५८|१९५८]] - [[सेंट्रल रेलरोड ऑफ न्यू जर्सी]] कंपनीच्या लोकल गाडीला अपघात होऊन ५८ ठार.<ref>{{cite news |title=न्यू जर्सी रेल्वे अपघात अहवाल |url=https://www.nytimes.com/ |work=[[द न्यू यॉर्क टाइम्स]] |date=१६ सप्टेंबर १९५८ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९५९|१९५९]] - [[निकिता ख्रुश्चेव]] [[सोवियेत संघ|सोवियेत संघाचा]] अमेरिकेला भेट देणारा पहिला नेता झाला.<ref>{{cite book |last=ताउबमन |first=विल्यम |title=ख्रुश्चेव: द मॅन अँड हिज एरा |publisher=डब्ल्यु. डब्ल्यु. नॉर्टन |year=२००३}}</ref>
* [[इ.स. १९६८|१९६८]] - सोवियेत संघाच्या [[झाँड ५]] या अंतराळयानाचे प्रक्षेपण.<ref>{{cite web |title=Zond 5 Mission Details |url=https://nssdc.gsfc.nasa.gov/ |publisher=[[नासा]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७२|१९७२]] - [[स्कँडिनेव्हियन एरलाइन्स सिस्टम]]च्या ग्यॉटेबर्गहून स्टॉकहोमला जाणाऱ्या विमानाचे अपहरण.<ref>{{cite news |title=एसएएस विमान अपहरण |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=१६ सप्टेंबर १९७२ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७४|१९७४]] - [[आर व्हियेतनाम फ्लाइट ७२७]] या विमानाचे अपहरण. त्यानंतर उतरताना विमान कोसळले. ७५ ठार.<ref>{{cite web |title=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क अपघात अहवाल |url=https://aviation-safety.net/ |publisher=एव्हिएशन सेफ्टी नेटवर्क |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[सांड्रा डे ओ'कॉनोर]] [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची]] सर्वप्रथम महिला न्यायाधीश झाली.<ref>{{cite news |title=सांड्रा डे ओ कॉनोर यांची नियुक्ती |url=https://www.washingtonpost.com/ |work=[[द वॉशिंग्टन पोस्ट]] |date=१६ सप्टेंबर १९८१ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९८१|१९८१]] - [[व्हानुआतु]]ला [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्रांचे]] सदस्यत्व मिळाले.<ref>{{cite web |title=UN Membership - Vanuatu |url=https://www.un.org/ |publisher=[[संयुक्त राष्ट्रे]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९९८|१९९८]] - [[एम.सी.आय. कम्युनिकेशन्स]] आणि [[वर्ल्डकॉम]] या कंपनीचे एकत्रीकरण.<ref>{{cite news |title=एमसीआय आणि वर्ल्डकॉम विलीनीकरण |url=https://www.wsj.com/ |work=[[द वॉल स्ट्रीट जर्नल]] |date=१६ सप्टेंबर १९९८ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
=== एकविसावे शतक ===
* [[इ.स. २००८|२००८]] - [[लेहमान ब्रदर्स]] या कंपनीने दिवाळे काढले.<ref>{{cite news |title=लेहमान ब्रदर्सचे दिवाळे |url=https://www.reuters.com/ |publisher=[[रॉयटर्स]] |date=१५ सप्टेंबर २००८ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. २०१३|२०१३]] - [[नीना दावुलुरी]] पहिली भारतीय वंशाची [[मिस अमेरिका]] झाली.<ref>{{cite news |title=नीना दावुलुरी ठरली मिस अमेरिका |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=१६ सप्टेंबर २०१३ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== जन्म ==
* [[इ.स. ९७३|९७३]] - [[अल बिरुनी]], अरबी गणितज्ञ.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५}}</ref>
* [[इ.स. १२५४|१२५४]] - [[मार्को पोलो]], इटालियन फिरस्ता.<ref>{{cite book |last=लाथम |first=रॉनल्ड |title=द ट्रॅव्हल्स ऑफ मार्को पोलो |publisher=पेंग्विन बुक्स |year=१९५८}}</ref>
* [[इ.स. १८३०|१८३०]] - [[पोर्फिरियो दियाझ]], [[:वर्ग:मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष|मेक्सिकोचा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite book |last=गारनर |first=पॉल |title=पोर्फिरियो दियाझ |publisher=राउटलेज |year=२००१}}</ref>
* [[इ.स. १८५७|१८५७]] - [[विल्यम हॉवर्ड टाफ्ट]], [[:वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite book |last=प्रिंगल |first=हेन्री एफ. |title=द लाइफ अँड टाइम्स ऑफ विल्यम हॉवर्ड टाफ्ट |publisher=फरार अँड राइनहार्ट |year=१९३९}}</ref>
* [[इ.स. १८६०|१८६०]] - [[मोक्षगुंडम विश्वेश्वरैया|सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया]], [[:वर्ग:भारतीय अभियंते|भारतीय अभियंता]].<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ७) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७२}}</ref>
* [[इ.स. १८७६|१८७६]] - [[शरदचंद्र चट्टोपाध्याय]], [[:वर्ग:बंगाली साहित्यिक|बंगाली साहित्यिक]].<ref>{{cite book |last=गुप्ता |first=सुबोध |title=शरदचंद्र: जीवन आणि साहित्य |publisher=साहित्य अकादमी |year=१९६५}}</ref>
* [[इ.स. १८७९|१८७९]] - [[जोसेफ ल्योन्स]], [[:वर्ग:ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान|ऑस्ट्रेलियाचा १०वा पंतप्रधान]].<ref>{{cite book |last=व्हाइट |first=केट |title=जोसेफ ल्योन्स: अ पॉलिटिकल बायोग्राफी |publisher=मेलबर्न युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८७}}</ref>
* [[इ.स. १८८१|१८८१]] - [[एत्तोरे बुगाटी]], इटालियन अभियंता.<ref>{{cite book |last=ब्रेडली |first=डब्ल्यू. एफ. |title=एत्तोरे बुगाटी |publisher=मोटर रेसिंग पब्लिकेशन्स |year=१९४८}}</ref>
* [[इ.स. १८८७|१८८७]] - [[कार्लोस दाविला]], [[:वर्ग:चिलीचे राष्ट्राध्यक्ष|चिलीचा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite book |last=अलेक्झांडर |first=रॉबर्ट जे. |title=प्रेसिडेंट्स ऑफ चिली |publisher=ग्रीनवुड प्रेस |year=१९९०}}</ref>
* [[इ.स. १९०४|१९०४]] - [[उंबेर्तो दुसरा, इटली]]चा राजा.<ref>{{cite book |last=स्मिथ |first=डेनिस मॅक |title=इटालीज मोनॉर्की |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८९}}</ref>
* [[इ.स. १९०९|१९०९]] - [[सी.एन. अण्णादुराई]], [[:वर्ग:तमिळनाडूचे मुख्यमंत्री|तामीळनाडूचे मुख्यमंत्री]].<ref>{{cite book |last=रामानुजम |first=के. |title=अण्णादुराई यांचे जीवन चरित्र |publisher=मद्रास युनिव्हर्सिटी |year=१९७५}}</ref>
* [[इ.स. १९३७|१९३७]] - [[फर्नान्डो देला रुआ|फर्नान्डो दिला रुआ]], [[:वर्ग:आर्जेन्टीनाचे राष्ट्राध्यक्ष|आर्जेन्टिनाचा ५१वा राष्ट्राध्यक्ष]].<ref>{{cite news |title=फर्नान्डो देला रुआ यांचे निधन |url=https://www.bbc.com/news |publisher=[[बीबीसी न्यूझ]] |date=९ जुलै २०१९ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[टॉमी ली जोन्स]], अमेरिकन चित्रपट अभिनेता.<ref>{{cite web |title=Tommy Lee Jones Biography |url=https://www.allmovie.com/ |publisher=ऑलमूव्ही |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* १९४६ - [[ऑलिव्हर स्टोन]], अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.<ref>{{cite book |last=रीली |first=चार्ल्स L. |title=ऑलिव्हर स्टोन : मुलाखती |publisher=युनिव्हर्सिटी प्रेस ऑफ मिसिसिपी |year=२००१}}</ref>
* [[इ.स. १९६४|१९६४]] - [[रॉबर्ट फायको]], [[:वर्ग:स्लोव्हाकियाचे पंतप्रधान|स्लोव्हेकियाचे पंतप्रधान]].<ref>{{cite web |title=Prime Minister of Slovakia |url=https://www.vlada.gov.sk/ |publisher=स्लोव्हाकिया शासन |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९७१|१९७१]] - [[नेथन ॲसल]], [[:वर्ग:न्यू झीलँडचे क्रिकेट खेळाडू|न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू]].<ref>{{cite web |title=Nathan Astle Profile |url=https://www.espncricinfo.com/ |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* [[इ.स. १९८९|१९८९]] - [[चेतन रामलू]], न्यू झीलँडचा संगीतकार.<ref>{{cite web |title=Chetan Ramlu Profile |url=https://www.imdb.com/ |publisher=[[आयएमडीबी]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== मृत्यू ==
* [[इ.स. ६६८|६६८]] - [[कॉन्स्टान्स दुसरा, बायझेन्टाइन सम्राट]].<ref>{{cite book |last=ऑस्ट्रोगॉर्स्की |first=जॉर्ज |title=हिस्टरी ऑफ द बायझेंटाईन स्टेट |publisher=रुटगर्स युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९६९}}</ref>
* [[इ.स. १८५९|१८५९]] - [[इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल]], ब्रिटिश अभियंता.<ref>{{cite book |last=रॉल्ट |first=एल. टी. सी. |title=इझाम्बार्ड किंग्डम ब्रुनेल |publisher=लॉंगमॅन्स |year=१९५७}}</ref>
* [[इ.स. १९७३|१९७३]] - [[गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ, स्वीडन]]चा राजा.<ref>{{cite news |title=स्वीडनचे राजे गुस्ताफ सहावा ॲडॉल्फ यांचे निधन |url=https://www.nytimes.com/ |work=[[द न्यू यॉर्क टाइम्स]] |date=१६ सप्टेंबर १९७३ |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== प्रतिवार्षिक पालन ==
[[भारत|भारतात]] [[मोक्षगुंडम विश्वेश्वरैया]] यांचा जन्मदिवस हा [[अभियंता दिन]] म्हणून पाळला जातो.<ref>{{cite news |title=अभियंता दिन आणि सर एम. विश्वेश्वरैया यांचे योगदान |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== बाह्य दुवे ==
{{बीबीसी आज||september/15}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
-----
[[सप्टेंबर १३]] - [[सप्टेंबर १४]] - '''सप्टेंबर १५''' - [[सप्टेंबर १६]] - [[सप्टेंबर १७]] - [[सप्टेंबर महिना]]
{{ग्रेगरियन महिने}}
outqhm62wg9qui43maew2k9q2sj7e63
कोहिनूर
0
14296
2702858
2254722
2026-08-16T08:44:21Z
अभय नातू
206
संदर्भ
2702858
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|कोहिनूर हिरा|कोहिनूर (निःसंदिग्धीकरण)}}
{{विकिकरण}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Koh-i-Noor old version copy.jpg|thumb|right|200px|राइश देर क्रिस्ताल या [[म्युनिक]], [[जर्मनी]] येथील संग्रहालयामधील कोहिनूर हिऱ्याची काचेची प्रतिकृती. यात कोहिनूरचा ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचा पती अल्बर्ट याने इ.स. १८५३ मध्ये, त्याला पुन्हा पैलू पाडून घेण्याआधीचा आकार दिसतो आहे.]]
'''कोहिनूर''' (फारसी/उर्दू: کوہ نور, ''कोह-ई-नूर''; ''प्रकाशाचा पर्वत'') हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला, मूळचा भारतीय हिरा आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref>
कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किंवा खरेदी केला नाही, मात्र त्याने अनेक मालक बदलले.<ref name="dalrymple">{{cite book |last1=दलराम्पल |first1=विल्यम |last2=आनंद |first2=अनिता |title=कोहिनूर: द स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड |publisher=जगरनॉट पब्लिकेशन |year=२०१६ |isbn=978-9386228086}}</ref>
== इतिहास ==
[[कोहिनूर]]चा इतिहास हा संघर्ष, लढाया आणि सत्तांतराचा इतिहास आहे.<ref name="dalrymple" /> काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. तो भारतातील [[गोवळकोंडा]] येथील खाणीत सापडला असावा.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड २) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६४}}</ref> एका कथेप्रमाणे, [[सूर्याने]] [[सत्राजित]] राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी.<ref name="josh" /> सत्राजिताचा भाऊ [[प्रसेन]] हा [[हिरा]] बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका [[सिंहाने]] त्याला मारून तो [[मणी]] नेला. पुढे [[जाम्बुवंत|जाम्बुवंताने]] सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णावर]]. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या [[जाम्बुवती]] अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी [[सत्यभामा]] हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला [[स्यमंतक]] मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे मानले जाते.<ref name="josh" />
त्यानंतर १६ व्या शतकामध्ये आलेल्या [[बाबर]] बादशहाचा इतिहास, [[बाबरनामा]] (इ.स. १५२६ ते १५३०) यात या हिऱ्याचा उल्लेख येतो.<ref name="dalrymple" /> मे १५२६ मध्ये बाबर जेव्हा [[आग्रा]] येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याच्या घराण्याकडून तो मिळाला असावा.<ref name="dalrymple" /> पुढे हिरा बाबराचा मुलगा [[हुमायूँ|हुमायून]] याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणून ओळखला जात असे. काही सूत्रांनुसार 'द ग्रेट मुघल' आणि कोहिनूर हे हिरे एकच होत.<ref name="dalrymple" /> पुढे हा हिरा मुघलांचे वारसदार [[शहाजहान]] व [[औरंगजेब]] यांच्याकडे आला.<ref name="dalrymple" />
[[इराण|पर्शियाचा]] [[नादिरशाह]] याने मुघलांची दिल्ली व आग्रा ही शहरे लुटली, तेव्हा तो त्यांचे [[मयूर सिंहासन]] व कोहिनूर घेऊन मायदेशी परत गेला.<ref name="dalrymple" /> पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिरशाह आश्चर्याने उद्गारला "कोह-इ-नूर" म्हणजे "प्रकाशाचा पर्वत". तेव्हापासूनच कोहिनूर हे नाव प्रचलित झाले.<ref name="dalrymple" /> इ.स. १७४७ मध्ये नादिरशहाचा खून झाला व कोहिनूर अफगाणिस्तानच्या [[अहमदशाह दुराणी|अहमदशाह अब्दालीकडे]] आला.<ref name="dalrymple" /> इ.स. १८०९ मध्ये अफगाणिस्तानच्या [[शुजा शाह दुराणी|शाह शुजा]]ला पदच्युत करण्यात आले तेव्हा शुजा कोहिनूर घेऊन पळाला. शुजाने पंजाबचे महाराजा [[रणजितसिंग]] यांची मदत घेऊन अफगाणिस्तानची गादी परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि कोहिनूर रणजितसिंगांना भेट दिला.<ref name="dalrymple" />
कोहिनूरचा पुढील इतिहास संघर्षाचाच राहिला. पुढे कोहिनूर पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांचे अल्पवयीन पुत्र [[दुलिपसिंग]] यांच्याकडे गेला.<ref name="dalrymple" /> इंग्रजांनी शिखांचा पराभव करून पंजाब ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला आणि लाहोर करारांतर्गत कोहिनूर ब्रिटिशांनी हस्तगत करून तो राणी [[व्हिक्टोरिया, युनायटेड किंग्डम|व्हिक्टोरिया]] हिला भेट म्हणून सादर केला (इ.स. १८४९).<ref name="dalrymple" /> हिऱ्यासोबत ब्रिटिशांनी दुलिपसिंग यांनाही इंग्लंडला नेले.
इ.स. १८५३ मध्ये व्हिक्टोरियाचा पती [[प्रिन्स अल्बर्ट]] याने त्याला पुन्हा पैलू पाडण्याचा निर्णय घेतला.<ref name="dalrymple" /> पैलू पाडण्याच्या प्रक्रियेत मूळ हिऱ्याचे वजन १८६ कॅरेटवरून सुमारे १०५.६ कॅरेट एवढे कमी झाले.<ref name="dalrymple" /> सध्या हा हिरा लंडन येथील [[टावर ऑफ लंडन|लंडन टॉवर]] मधील 'क्राउन ज्युवेल्स' प्रदर्शनात पहावयास मिळतो.<ref name="dalrymple" />
[[चित्रावलोकन:Koh-i-Noor new version copy.jpg|thumb|200px|कोहिनूरच्या सध्याच्या आकाराची काचेची प्रतिकृती]]
एकूणच अशी आख्यायिका आहे की कोहिनूर पुरुषांना लाभत नाही आणि त्याच्या बहुतेक पुरुष मालकांचा दुःखद अंत झाला, तर स्त्रियांना त्याचा त्रास झाला नाही.<ref name="dalrymple" />
भारताने कोहिनूर परत मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली कोहिनूरची मागणी ब्रिटिशांनी अमान्य केली.<ref name="dalrymple" /> तत्कालीन पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू|पंडित नेहरू]] यांनीही त्यावेळी हिऱ्यांपेक्षा इतर प्राधान्यक्रमांवर भर दिला होता. पुढे [[पाकिस्तान]], [[इराण]] व अफगाणिस्तानच्या विविध घटकांनीही या हिऱ्यावर दावे प्रतिपादित केले, जे ब्रिटिशांनी फेटाळून लावले.<ref name="dalrymple" />
पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांनी मृत्यूपूर्वी हा हिरा [[जगन्नाथ मंदिर, पुरी|जगन्नाथपुरी]] येथील जगन्नाथ मंदिराला दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती असाही एक ऐतिहासिक दावा केला जातो.<ref name="dalrymple" />
=== आजपर्यंतच्या कोहिनूरच्या मालकांची यादी ===
* इतिहासपूर्व काळ - सत्राजित, जांबुवंत, श्रीकृष्ण (पौराणिक उल्लेख)<ref name="josh" />
* १२वे शतक - [[काकतीय साम्राज्य|काकतीय राजे]] (प्रताप रुद्र)<ref name="dalrymple" />
* १३२३ - [[मुहम्मद बिन तुघलक]]<ref name="dalrymple" />
* १५२६ - [[बाबर]]<ref name="dalrymple" />
* १७३९ पर्यंत - मुघल सम्राट - [[हुमायाँ]], [[शहाजहान]], [[औरंगजेब]]<ref name="dalrymple" />
* १७३९ - [[नादिरशाह]]<ref name="dalrymple" />
* १७४७ - [[अहमदशाह दुराणी]] ([[अफगाणिस्तान]])<ref name="dalrymple" />
* १८०९ - [[शुजा शाह दुराणी]] (अफगाणिस्तान)<ref name="dalrymple" />
* १८१३ - [[रणजितसिंग]] ([[पंजाब]])<ref name="dalrymple" />
* १८४९ - [[व्हिक्टोरिया, युनायटेड किंग्डम|महाराणी व्हिक्टोरिया]]<ref name="dalrymple" />
* १८४९ पासून - [[ब्रिटिश राजघराणे]]<ref name="dalrymple" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== हे सुद्धा पहा ==
* [[कलिनन हिरा]]
[[वर्ग:प्रसिद्ध हिरे]]
7zeijan5673o8o4w697ind11yp8aacz
2702859
2702858
2026-08-16T08:44:54Z
अभय नातू
206
शुद्धलेखन
2702859
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|कोहिनूर हिरा|कोहिनूर (निःसंदिग्धीकरण)}}
{{विकिकरण}}
{{अशुद्धलेखन}}
[[चित्र:Koh-i-Noor old version copy.jpg|thumb|right|200px|राइश देर क्रिस्ताल या [[म्युनिक]], [[जर्मनी]] येथील संग्रहालयामधील कोहिनूर हिऱ्याची काचेची प्रतिकृती. यात कोहिनूरचा ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया हिचा पती अल्बर्ट याने इ.स. १८५३ मध्ये, त्याला पुन्हा पैलू पाडून घेण्याआधीचा आकार दिसतो आहे.]]
'''कोहिनूर''' (फारसी/उर्दू: کوہ نور, ''कोह-ई-नूर''; ''प्रकाशाचा पर्वत'') हा जगातल्या सर्वात प्रसिद्ध हिऱ्यांपैकी एक आणि एकेकाळी जगातला सर्वात मोठा असलेला, मूळचा भारतीय हिरा आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref>
कोहिनूरचा इतिहास रंजक कथांनी भरलेला आहे. हा हिरा कधीच कोणी विकला किंवा खरेदी केला नाही, मात्र त्याने अनेक मालक बदलले.<ref name="dalrymple">{{cite book |last1=डॅलरिम्पल |first1=विल्यम |last2=आनंद |first2=अनिता |title=कोहिनूर: द स्टोरी ऑफ द वर्ल्ड्स मोस्ट इनफेमस डायमंड |publisher=जगरनॉट पब्लिकेशन |year=२०१६ |isbn=978-9386228086}}</ref>
== इतिहास ==
[[कोहिनूर]]चा इतिहास हा संघर्ष, लढाया आणि सत्तांतराचा इतिहास आहे.<ref name="dalrymple" /> काही सूत्रांनुसार कोहिनूर सुरुवातीस फारसा चमकदार नसून, थोडा मळकट व पिवळसर रंगाचा होता. तो भारतातील [[गोवळकोंडा]] येथील खाणीत सापडला असावा.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड २) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६४}}</ref> एका कथेप्रमाणे, [[सूर्याने]] [[सत्राजित]] राजाला दिलेला हाच तो स्यमंतक मणी.<ref name="josh" /> सत्राजिताचा भाऊ [[प्रसेन]] हा [[हिरा]] बरोबर घेऊन शिकारीला गेला होता. तिथे एका [[सिंहाने]] त्याला मारून तो [[मणी]] नेला. पुढे [[जाम्बुवंत|जाम्बुवंताने]] सिंहाला मारून मणी हस्तगत केला. मात्र मणी चोरल्याचा आळ आला [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णावर]]. श्रीकृष्णाने मण्याचा शोध घेऊन पुढे जाम्बुवंताशी युद्ध केले. अखेरीस जाम्बुवंताने श्रीकृष्णाला शरण जाऊन त्याला मणी व आपली कन्या [[जाम्बुवती]] अर्पण केली. श्रीकृष्णाने स्यमंतक मणी सत्राजितास परत केला. पुढे सत्राजिताची मुलगी [[सत्यभामा]] हिच्याशी श्रीकृष्णाचा विवाह होऊन श्रीकृष्णाला [[स्यमंतक]] मणी वरदक्षिणेत मिळाला. त्यानंतर श्रीकृष्णाने तो सूर्याला परत केला असे मानले जाते.<ref name="josh" />
त्यानंतर १६ व्या शतकामध्ये आलेल्या [[बाबर]] बादशहाचा इतिहास, [[बाबरनामा]] (इ.स. १५२६ ते १५३०) यात या हिऱ्याचा उल्लेख येतो.<ref name="dalrymple" /> मे १५२६ मध्ये बाबर जेव्हा [[आग्रा]] येथे आला, तेव्हा तेथील राजा विक्रमादित्य याच्या घराण्याकडून तो मिळाला असावा.<ref name="dalrymple" /> पुढे हिरा बाबराचा मुलगा [[हुमायूँ|हुमायून]] याच्याकडे गेला. पुढील २०० वर्षे तो बाबरचा हिरा म्हणून ओळखला जात असे. काही सूत्रांनुसार 'द ग्रेट मुघल' आणि कोहिनूर हे हिरे एकच होत.<ref name="dalrymple" /> पुढे हा हिरा मुघलांचे वारसदार [[शहाजहान]] व [[औरंगजेब]] यांच्याकडे आला.<ref name="dalrymple" />
[[इराण|पर्शियाचा]] [[नादिरशाह]] याने मुघलांची दिल्ली व आग्रा ही शहरे लुटली, तेव्हा तो त्यांचे [[मयूर सिंहासन]] व कोहिनूर घेऊन मायदेशी परत गेला.<ref name="dalrymple" /> पहिल्यांदा हा हिरा पाहिल्यावर नादिरशाह आश्चर्याने उद्गारला "कोह-इ-नूर" म्हणजे "प्रकाशाचा पर्वत". तेव्हापासूनच कोहिनूर हे नाव प्रचलित झाले.<ref name="dalrymple" /> इ.स. १७४७ मध्ये नादिरशहाचा खून झाला व कोहिनूर अफगाणिस्तानच्या [[अहमदशाह दुराणी|अहमदशाह अब्दालीकडे]] आला.<ref name="dalrymple" /> इ.स. १८०९ मध्ये अफगाणिस्तानच्या [[शुजा शाह दुराणी|शाह शुजा]]ला पदच्युत करण्यात आले तेव्हा शुजा कोहिनूर घेऊन पळाला. शुजाने पंजाबचे महाराजा [[रणजितसिंग]] यांची मदत घेऊन अफगाणिस्तानची गादी परत मिळवण्याचा प्रयत्न केला आणि कोहिनूर रणजितसिंगांना भेट दिला.<ref name="dalrymple" />
कोहिनूरचा पुढील इतिहास संघर्षाचाच राहिला. पुढे कोहिनूर पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांचे अल्पवयीन पुत्र [[दुलिपसिंग]] यांच्याकडे गेला.<ref name="dalrymple" /> इंग्रजांनी शिखांचा पराभव करून पंजाब ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला आणि लाहोर करारांतर्गत कोहिनूर ब्रिटिशांनी हस्तगत करून तो राणी [[व्हिक्टोरिया, युनायटेड किंग्डम|व्हिक्टोरिया]] हिला भेट म्हणून सादर केला (इ.स. १८४९).<ref name="dalrymple" /> हिऱ्यासोबत ब्रिटिशांनी दुलिपसिंग यांनाही इंग्लंडला नेले.
इ.स. १८५३ मध्ये व्हिक्टोरियाचा पती [[प्रिन्स अल्बर्ट]] याने त्याला पुन्हा पैलू पाडण्याचा निर्णय घेतला.<ref name="dalrymple" /> पैलू पाडण्याच्या प्रक्रियेत मूळ हिऱ्याचे वजन १८६ कॅरेटवरून सुमारे १०५.६ कॅरेट एवढे कमी झाले.<ref name="dalrymple" /> सध्या हा हिरा लंडन येथील [[टावर ऑफ लंडन|लंडन टॉवर]] मधील 'क्राउन ज्युवेल्स' प्रदर्शनात पहावयास मिळतो.<ref name="dalrymple" />
[[चित्रावलोकन:Koh-i-Noor new version copy.jpg|thumb|200px|कोहिनूरच्या सध्याच्या आकाराची काचेची प्रतिकृती]]
एकूणच अशी आख्यायिका आहे की कोहिनूर पुरुषांना लाभत नाही आणि त्याच्या बहुतेक पुरुष मालकांचा दुःखद अंत झाला, तर स्त्रियांना त्याचा त्रास झाला नाही.<ref name="dalrymple" />
भारताने कोहिनूर परत मिळवण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत. १९४७ मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने केलेली कोहिनूरची मागणी ब्रिटिशांनी अमान्य केली.<ref name="dalrymple" /> तत्कालीन पंतप्रधान [[जवाहरलाल नेहरू|पंडित नेहरू]] यांनीही त्यावेळी हिऱ्यांपेक्षा इतर प्राधान्यक्रमांवर भर दिला होता. पुढे [[पाकिस्तान]], [[इराण]] व अफगाणिस्तानच्या विविध घटकांनीही या हिऱ्यावर दावे प्रतिपादित केले, जे ब्रिटिशांनी फेटाळून लावले.<ref name="dalrymple" />
पंजाबचे महाराजा रणजितसिंग यांनी मृत्यूपूर्वी हा हिरा [[जगन्नाथ मंदिर, पुरी|जगन्नाथपुरी]] येथील जगन्नाथ मंदिराला दान करण्याची इच्छा व्यक्त केली होती असाही एक ऐतिहासिक दावा केला जातो.<ref name="dalrymple" />
=== आजपर्यंतच्या कोहिनूरच्या मालकांची यादी ===
* इतिहासपूर्व काळ - सत्राजित, जांबुवंत, श्रीकृष्ण (पौराणिक उल्लेख)<ref name="josh" />
* १२वे शतक - [[काकतीय साम्राज्य|काकतीय राजे]] (प्रताप रुद्र)<ref name="dalrymple" />
* १३२३ - [[मुहम्मद बिन तुघलक]]<ref name="dalrymple" />
* १५२६ - [[बाबर]]<ref name="dalrymple" />
* १७३९ पर्यंत - मुघल सम्राट - [[हुमायाँ]], [[शहाजहान]], [[औरंगजेब]]<ref name="dalrymple" />
* १७३९ - [[नादिरशाह]]<ref name="dalrymple" />
* १७४७ - [[अहमदशाह दुराणी]] ([[अफगाणिस्तान]])<ref name="dalrymple" />
* १८०९ - [[शुजा शाह दुराणी]] (अफगाणिस्तान)<ref name="dalrymple" />
* १८१३ - [[रणजितसिंग]] ([[पंजाब]])<ref name="dalrymple" />
* १८४९ - [[व्हिक्टोरिया, युनायटेड किंग्डम|महाराणी व्हिक्टोरिया]]<ref name="dalrymple" />
* १८४९ पासून - [[ब्रिटिश राजघराणे]]<ref name="dalrymple" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== हे सुद्धा पहा ==
* [[कलिनन हिरा]]
[[वर्ग:प्रसिद्ध हिरे]]
7pxc63kf2p3hii9b7qqzasdzl8st0zy
क्रोधा
0
16705
2702687
1275721
2026-08-16T01:16:13Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702687
wikitext
text/x-wiki
[[पौराणिक कथा|भारतीय पौराणिक कथांमधील]] '''क्रोधा''' ही एक [[प्रजापती]] दक्षाची कन्या आणि [[कश्यप ऋषी|कश्यप ऋषींची]] पत्नी होय.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> [[कश्यप]] आणि क्रोधा यांच्यापासून भयानक, हिंस्त्र आणि तीव्र रागीट स्वभावाच्या प्राण्यांचा आणि राक्षसांचा जन्म झाला, ज्यांना ''क्रोधवंश'' किंवा ''क्रोधात्मज'' म्हणून ओळखले जाते.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड २) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६४}}</ref> आपल्या नावाप्रमाणेच क्रोधा ही क्रोधाचे आणि विनाशाचे प्रतीक मानली जाते आणि तिच्या संततीमध्ये पिशाच, हिंस्त्र श्वापदे, विविध विषारी प्राणी आणि अत्यंत क्रूर राक्षसांचा समावेश होतो.<ref>{{cite web |title=ब्रह्मपुराण आणि कश्यपाची संतती |url=https://www.sacred-texts.com/hin/index.htm |publisher=सेक्रेड टेक्स्ट्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref> तिच्या वंशजांनी अनेकदा देव आणि मानवांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते, ज्यामुळे पौराणिक साहित्यात तिचा उल्लेख तामसिक शक्तींच्या निर्मितीशी जोडला गेला आहे.<ref>{{cite news |title=पौराणिक कथेतील कश्यप-कन्या क्रोधा |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
8voiqi85ntx2st238bmgrbon6z18y6s
ब्रह्मांड पुराण
0
17240
2702790
1245994
2026-08-16T05:33:21Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702790
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''ब्रह्मांड पुराण''' हे अठरा महापुराणांपैकी अठरावे [[महापुराण]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> या पुराणात सृष्टीची निर्मिती, विश्वाची रचना आणि कालचक्राची सूक्ष्म गणिते सविस्तरपणे वर्णन केली आहेत.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ६) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६९}}</ref> [[ललिता सहस्रनाम]] व [[अध्यात्म रामायण]] ही स्तोत्रे याच पुराणाचा भाग आहेत.
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
8jf99z227dccr9iv3huo8pyraajkli1
ब्रह्मवैवर्त पुराण
0
17244
2702796
1246975
2026-08-16T05:37:16Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702796
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''ब्रह्मवैवर्त पुराण''' हे १८ महापुराणांपैकी नववे महापुराण असून त्यात [[ब्रह्म]] आणि सृष्टीच्या परिवर्तनाचा विस्तृत वेध घेतला आहे.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> या पुराणात भगवान [[श्रीकृष्ण]] आणि [[राधा]] यांच्या लीलांचे, तसेच त्यांच्या गोलोकधामाचे अत्यंत रमणीय आणि भक्तीपूर्ण वर्णन आढळते.<ref>{{cite book |last=दांडेकर |first=रा. ना. |title=पौराणिक साहित्य आणि संस्कृती |publisher=काँटिनेंटल प्रकाशन |year=१९७८}}</ref> यामध्ये ब्रह्मखंड, प्रकृतिखंड, गणपतीखंड आणि श्रीकृष्णजन्मखंड असे चार मुख्य भाग असून यात विविध सण, व्रत-वैकल्ये आणि धर्माचरणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.<ref name="vetnam" />
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
p4ro9e9csdp23dtfyfeqshqby1cuc69
लिंग पुराण
0
17250
2702801
1245378
2026-08-16T05:40:13Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702801
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''लिंग पुराण''' हे अठरा महापुराणांपैकी अकरावे महापुराण असून ते [[शिव]] संप्रदायाचा एक अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> या पुराणात भगवान शिवाचे अमूर्त प्रतीक असलेल्या [[शिवलिंग|शिवलिंगाची]] उत्पत्ती, त्याचे महत्त्व आणि पूजेच्या विविध विधींचे सविस्तर वर्णन केले गेले आहे.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ८) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७५}}</ref> याशिवाय सृष्टीची उत्पत्ती, [[योग]]विद्या, [[खगोलशास्त्र]] आणि भगवान शिवाच्या विविध अवतारांचे चरित्र या ग्रंथात विशद केले आहे.<ref name="vetnam" />
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
t3hhdkus1ucz7cndazfgugdbyvhjz88
सांब पुराण
0
17254
2702803
1245831
2026-08-16T05:41:13Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702803
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[सौर संप्रदाय|सौर संप्रदायात]] '''सांब पुराण''' हे एक अत्यंत महत्त्वाचे उपपुराण मानले जाते.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> हे पुराण प्रामुख्याने भगवान श्रीकृष्णाचा पुत्र [[सांब]] याच्या कथेशी आणि त्याने केलेल्या सूर्यउपासनेशी संबंधित आहे.<ref name="hazra">{{cite book |last=हजरा |first=रा. च. |title=उपपुराण दर्शन |publisher=संस्कृत कॉलेज |year=१९५८}}</ref> [[कुष्ठरोग|कुष्ठरोगातून]] मुक्त होण्यासाठी सांबने सूर्याची अत्यंत कठोर तपश्चर्या करून [[चंद्रभागा नदी|चंद्रभागा]] नदीच्या काठी सूर्यमंदिर उभारल्याची आणि भारतभूमीत सूर्यपूजेचा प्रसार केल्याची कथा या पुराणात मुख्यत्वे वर्णिली आहे.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ९) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७६}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
rdiyx3qeqglf08t4gm7rk7j6fou38mp
नृसिंह पुराण
0
17258
2702805
1245386
2026-08-16T05:43:30Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702805
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''नृसिंह पुराण''' हे भगवान [[विष्णू|विष्णूच्या]] [[नृसिंह अवतार|नृसिंह अवताराचे]] वर्णन करणारे एक उपपुराण आहे.<ref name="hazra">{{cite book |last=हजरा |first=रा. च. |title=उपपुराण दर्शन |publisher=संस्कृत कॉलेज |year=१९५८}}</ref> या ग्रंथात [[प्रल्हाद|प्रल्हादाची]] कथा आणि भगवान नृसिंहाने दैत्यराज [[हिरण्यकश्यपू]]चा केलेला वध या प्रसंगाचे वर्णन आहे.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ५) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६८}}</ref> याशिवाय विष्णूचे विविध अवतार, [[वैष्णव संप्रदाय|वैष्णव]] तत्त्वज्ञान आणि भक्तीचे व्यावहारिक महत्त्व यांवर या पुराणात भाष्य आहे.<ref name="hazra" />
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
i9wtg0jkgz5uoa93l18qobrhaxci63k
नारद पुराण
0
17259
2702806
1250598
2026-08-16T05:45:42Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702806
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''नारद पुराण''' तथा '''नारदीय पुराण''' हे अठरा महापुराणांपैकी सहावे महापुराण आहे.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> हे संपूर्ण पुराण देवर्षी [[नारद]] आणि [[सनत्कुमार|सनत्कुमारांमधील]] संवादाच्या स्वरूपात रचित आहे.<ref name="vetnam" /> या ग्रंथात धार्मिक कर्तव्ये, तीर्थक्षेत्रांचे माहात्म्य, [[ज्योतिषशास्त्र]], [[व्याकरण]] आणि [[मंत्र]]विद्येचे सविस्तर वर्णन असून इतर सर्व महापुराणांची थोडक्यात अनुक्रमणिका आणि सार यात आहेत.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ५) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६८}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
c4eldmxs403do41zubi1kim2ioh5ttb
गणेश पुराण
0
17261
2702808
1245387
2026-08-16T05:48:47Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702808
wikitext
text/x-wiki
{{हिंदू धर्मग्रंथ}}
[[गाणपत्य संप्रदाय|गाणपत्य संप्रदायात]] '''गणेश पुराण''' हे उपपुराण संप्रदायाचा मूळ ग्रंथ मानला जातो.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड २) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६४}}</ref> या पुराणात भगवान श्री [[गणेश|गणेशाला]] सर्वोच्च परब्रह्म मानून त्यांच्या विविध अवतारांचे, लीलांचे आणि कथांचे वर्णन केले आहे.<ref>{{cite book |last=कोर्टराईट |first=पॉल |title=गणेश: अडथळे दूर करणारा देव |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९८५}}</ref> गाणपत्य संप्रदायातील अतिशय लोकप्रिय असलेले 'गणेश सहस्रनाम' आणि 'मुद्गल-संवाद' हे भाग याच पुराणाचा मुख्य भाग आहेत.<ref name="josh" />
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:पुराणे]]
84uo4lwp3zvvtw4u5nzbinquyv1bxjv
टोमॅटो
0
23336
2702659
2615716
2026-08-15T19:07:46Z
अभय नातू
206
संदर्भ
2702659
wikitext
text/x-wiki
{{जीवचौकट
| नाव = टोमॅटो
| चित्र = Bright red tomato and cross section02.jpg
| चित्र_रुंदी = 300px
| चित्र_शीर्षक = Full and cross-section of a ripe supermarket tomato
| regnum = [[वनस्पती|Plantae]]
| subregnum = Tracheobionta
| division = [[सपुष्प वनस्पती|Magnoliophyta]]
| जात = [[द्विदल वनस्पती|Magnoliopsida]]
| पोटजात = Asteridae
| वर्ग = [[सोलॅनेल्स|Solanales]]
| कुळ = [[सोलॅनेसी|Solanaceae]]
| जातकुळी = ''[[सोलॅनम|Solanum]]''
| जीव = '''''Solanum lycopersicum'''''
|बायनोमियल = ''Solanum lycopersicum''
|बायनोमियल_अधिकारी= [[कार्ल लिनेयस|Carolus Linnaeus]] (L)
| synonyms = ''Lycopersicon lycopersicum''<br />
''Lycopersicon esculentum''
}}
'''टोमॅटो''' ही एक फळभाजी आहे.<ref>{{cite web |title=Tomato |url=https://www.britannica.com/plant/tomato |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> मराठीत या फळाला टोमॅटो, भेदरे किंवा बेलवांगे म्हणतात. ब्रिटिशकाळात टोमॅटोला 'तांबेटे' असेही म्हणले जात. [[संस्कृत]]मध्ये याला हिण्डीरः, रक्तमाचे व रक्तवृत्नाक असे शब्द वापरले जातात.
यातील मुख्य पोषक घटक म्हणजे [[क जीवनसत्त्व|व्हिटॅमिन C]], [[पोटॅशियम]] आणि [[लायकोपीन]]. टोमॅटोत थोड्या प्रमाणात [[कॅल्शियम]], व [[फॉस्फरस]] असते.<ref>{{cite web |title=Tomatoes 101: Nutrition Facts and Health Benefits |url=https://www.healthline.com/nutrition/foods/tomatoes |publisher=Healthline |access-date=२०२६-०८-१५}}</ref> टोमॅटोमध्ये [[बीटा-कॅरोटीन]] असते, जे शरीरात [[अ जीवनसत्त्व|व्हिटॅमिन A]] मध्ये रूपांतरित होऊन डोळ्यांसाठी लाभदायी ठरते. यातील स्वाद आंबट (अम्लीय) असला तरी शरीरात क्षारीय प्रतिक्रिया निर्माण करतो. आंबट चवीचे कारण यात असलेले [[सायट्रिक आम्ल|साइट्रिक]] व [[मॅलिक आम्ल]] आहे.<ref>{{cite book |last=Grierson |first=D. |title=Cultivated Plants: Tomato |publisher=Springer |year=1985 |isbn=978-94-010-8911-1}}</ref> टोमॅटोतील प्रमुख रंगद्रव्य म्हणजे '''लायकोपीन'''. लाल टोमॅटोमध्ये हे प्रामुख्याने ''all-trans'' स्वरूपात असते, जे शरीरात कमी प्रमाणात शोषले जाते; तर नारिंगी टोमॅटो किंवा प्रक्रियायुक्त टोमॅटोमध्ये ''cis-lycopene'' स्वरूप असते, जे शरीरात सहज शोषले जाते.<ref>{{cite journal |last=Unlu |first=N. |title=LycContent and Bioavailability in Tomatoes |journal=Journal of Nutrition |year=2007 |volume=137 |pages=592–597}}</ref>
== इतिहास ==
मानवाला टोमॅटोची ओळख १६व्या शतकाच्या मध्यास झाली. ही वनस्पती मूळची [[दक्षिण अमेरिका|दक्षिण अमेरिकेतील]] ([[पेरू]], [[इक्वेडोर]], [[चिली]]) आहे.<ref>{{cite web |title=History of the Tomato |url=https://www.smithsonianmag.com/arts-culture/why-the-tomato-was-feared-in-europe-for-more-than-200-years-180963770/ |publisher=[[स्मिथसोनियन संस्था|स्मिथसोनियन]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> इ.स. १५४४ मध्ये [[इटली|इटालियन]] वनस्पतिशास्त्रज्ञ [[पिएत्रो आंद्रेआ मत्तीओली]] यांनी याचा प्रथम उल्लेख केला.<ref>{{cite book |last=Mattioli |first=Pietro Andrea |title=Discorsi |year=1544}}</ref> लवकरच इटलीत सजावटी व औषधी म्हणून लागवड सुरू झाली, त्यानंतर [[स्पेन]], [[ब्रिटन]] व इतर युरोपियन देशांत पसरली.<ref>{{cite book |last=Smith |first=Andrew F. |title=The Tomato in America: Early History, Culture, and Cookery |publisher=University of Illinois Press |year=1994 |isbn=978-0252070099}}</ref>
सुरुवातीला युरोपियन समाज टोमॅटोला विषारी समजत असे, परंतु १८व्या शतकाच्या शेवटी अन्नपदार्थ म्हणून स्वीकारण्यात आला. [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] १७व्या शतकात टोमॅटो आला आणि १७८१ मध्ये [[थॉमस जेफरसन]] यांनी [[व्हर्जिनिया]]तील आपल्या बागेत त्याची लागवड केली होती.<ref>{{cite web |title=Thomas Jefferson and the Tomato |url=https://www.monticello.org/ |publisher=Monticello |access-date=२०२६-०८-१५}}</ref> भारतात टोमॅटो [[पोर्तुगीज]] लोकांनी १६व्या शतकाच्या शेवटी आणला व पुढे १९व्या शतकात त्याची लागवड सर्वत्र सुरू झाली.<ref>{{cite book |last=Achaya |first=K. T. |title=Indian Food: A Historical Companion |publisher=Oxford University Press |year=1994 |isbn=978-0195644166}}</ref>
== महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती ==
[[File:Tomatos ready for dispatch.jpg|thumb|महाराष्ट्रातील शेतातील काढणी झालेले टोमॅटो]]
* चेरी - ही [[तैवान]]हून येणारी जात आहे. ही जात साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार टूटी-फ्रूटीसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस, तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो. पंचतारांकित हॉटेलांत चेरी फळाच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे.<ref>{{cite web |title=महाराष्ट्रातील टोमॅटो लागवड तंत्रज्ञान |url=https://mahanand.maharashtra.gov.in/ |publisher=महाराष्ट्र शासन कृषी विभाग |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* धनश्री - टोमॅटो नारंगी रंगाचे, मध्यम आकाराचे व जास्त गराचे.<ref name="agri">{{cite book |title=सुधारित कृषी तंत्रज्ञान |publisher=[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]], राहुरी |year=2020}}</ref>
* नामधारी - फळ कडक, चौकोनी गोल (किंवा अंडाकृती गोल), गर्द लाल व वजनदार.<ref name="agri" />
* भाग्यश्री - टोमॅटो मोठ्या आकाराचे, लांबट गोल लांबट व पूर्ण लाल [[रंग]].<ref name="agri" />
* रुपाली - गर भरपूर असलेली जात.<ref name="agri" />
* शिवाजी - फळ लंबगोलाकार, गर्द लाल रंगाचे, कडक व ८५ ते ९० ग्रॅम वजनाचे.<ref name="agri" />
== टोमॅटो लागवडीसाठी हवामान ==
टोमॅटो हे समशीतोष्ण हवामानात येणारे नाजूक पीक असल्याने बदलत्या हवामानातले कडक ऊन, ढगाळ हवा, मुसळधार पाऊस, धुके, कडाक्याची थंडी अथवा ढगाळ हवेतील गरम व दमटपणा या पिकास मानवत नाही.<ref>{{cite web |title=Tomato Cultivation Guide |url=https://kvk.icar.gov.in/ |publisher=भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) |access-date=२०२६-०८-१५}}</ref> महाराष्ट्रातील टोमॅटोची विविधता ही [[तैवान]]ची 'चेरी' नावाची टोमॅटो पंचतारांकित हॉटेल्स मध्ये चेरी फ्रुटच्या ऐवजी ठेवण्याची प्रथा आहे. आशियाई संशोधन विकास केंद्र, [[तैवान]] यांनी ही प्रजाती निर्माण केली असून तिचा जगभर प्रसार होत आहे. ही प्रजाती साधारण जंगली प्रकारची असून फळांचा आकार गोलाकार फळ मिश्रित आईस्क्रीमसारखा असतो. पाण्याची कमतरता असल्यास रंग फिकट तांबूस तर थंडीमध्ये लागवड केल्यास गर्द लाल असतो.<ref>{{cite web |title=AVRDC Asian Vegetable Research and Development Center |url=https://avrdc.org/ |publisher=World Vegetable Center |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== टोमॅटो फळातील रंगद्रव्य ==
लाल रंगाच्या टोमॅटोच्या तुलनेत नारंगी रंगाच्या टोमॅटोमधील लायकोपीन हे रंगद्रव्य शरीरात सहजपणे शोषले जाते.<ref>{{cite journal |last=Burri |first=B. J. |title=Bioavailability of Lycopene |journal=American Journal of Clinical Nutrition |year=2009 |volume=90 |pages=1438–1445}}</ref> लाल रंगाच्या टोमॅटोमध्ये लायकोपीन हे रंगद्रव्य टेत्रा-सिस् मध्ये उपलब्ध असते. ते शरीरात सहजपणे शोषले जात नाही.
=== टोमॅटो खाण्याचे फायदे ===
रसाळ आणि लाल टोमॅटो जेवणातील चव वाढवितात. टोमॅटोचे अनेक फायदे आहेत. टोमॅटोला लाल रंग देणारा घटक लायकोपीन हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे.<ref>{{cite news |title=Health Benefits of Tomatoes |url=https://www.thehindu.com/sci-tech/health/health-benefits-of-tomatoes/article3124567.ece |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> कच्च्या टोमॅटोपेक्षा टोमॅटो शिजल्यावर किंवा पिकल्यावर जास्त प्रभावी ठरतो. टोमॅटोचा उपयोग त्वचेसाठीही खूप लाभकारी आहे; हे सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचेची देखभाल करण्यास मदत करते.<ref>{{cite journal |last=Rizwan |first=M. |title=Tomato paste protects against ultraviolet radiation in humans |journal=British Journal of Dermatology |year=2011 |volume=164 |pages=154–162}}</ref>
== टोमॅटोचे महत्त्व व प्रक्रिया उद्योग ==
[[File:टोमॅटो सूप.jpg|thumb|टोमॅटो सूप]]
टोमॅटोचे आहारात विशेष औषधी महत्त्व नसले तरी त्याच्या सुधारित जातींचा लालभडक आकर्षक रंग, आकार व चव यांमुळे सर्व हॉटेलांत, शहरी वातावरणातील घरांमध्ये टोमॅटोचा तोंडी लावण्यासाठी व [[कोशिंबीर|कोशिंबिरीमध्ये]] सर्रास वापर केला जातो. शहरातील हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज ([[बटाटा|बटाट्याचे]] तळलेले उभे तुकडे) वा बटाटा चिप्सबरोबर टोमॅटो केचप देण्याची रीत आहे.<ref>{{cite book |last=Fellows |first=P. J. |title=Food Processing Technology: Principles and Practice |publisher=Woodhead Publishing |year=2009 |isbn=978-1845696344}}</ref> टोमॅटोमध्ये [[अ जीवनसत्त्व|'अ']] (०.६४%) व [[क जीवनसत्त्व|'क']] (२.८२%) जीवनसत्त्व असते. 'लायकोपीन' या घटकामुळे टोमॅटोस लाल रंग येतो. टोमॅटोपासून पेस्ट (प्यूरी) व त्यापासून [[टोमॅटो सूप]], केचप, ज्यूस, टोमॅटो लोणचे इत्यादी पदार्थ तयार करतात.<ref>{{cite web |title=Tomato Processing Industry Overview |url=https://www.fao.org/food-agriculture-organization |publisher=[[अन्न व कृषी संघटना]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== टोमॅटोची चटणी ===
[[भारत|भारतात]] टोमॅटोची चटणी खूप लोकप्रिय असून ती कमी वेळात बनते.<ref>{{cite book |last=Jaffrey |first=Madhur |title=A Taste of India |publisher=Pavilion Books |year=1985 |isbn=978-1851450046}}</ref> ही चटणी लोक नाश्त्यामध्ये [[समॉसा]], [[बटाटावडा]], [[भजी]], ब्रेड इत्यादींबरोबर आवडीने खातात. टोमॅटोची गोड चटणी टोमॅटो केचप किंवा सॉसच्या रूपात बाजारात सहज मिळते. आता याचा व्यावसायिक दृष्टीने मोठ्या प्रमाणावर उद्योग चालतो.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भाज्या]]
[[वर्ग:फळभाज्या]]
[[वर्ग:सोलॅनेसी]]
1le7ytunx3oqaj43qgbo6eqstm98k20
वेंकटेश तिरको कुलकर्णी
0
30245
2702769
1696906
2026-08-16T05:18:31Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702769
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = वेंकटेश तिरको कुलकर्णी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = वेंकटेश तिरको कुलकर्णी
| टोपण_नाव = गलगनाथ
| जन्म_दिनांक = [[५ जानेवारी]] [[इ.स. १८६९|१८६९]]
| जन्म_स्थान = [[हावनूर]], [[हावेरी जिल्हा]], [[कर्नाटक]]
| मृत्यू_दिनांक = [[२३ एप्रिल]] [[इ.स. १९४२|१९४२]]
| मृत्यू_स्थान = [[हावेरी]], [[कर्नाटक]]
| कार्यक्षेत्र = [[शिक्षक]], [[साहित्य]], [[संपादक]], समाजप्रबोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ = १८९० - १९४२
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], कथा, धार्मिक साहित्य, भाषांतर
| विषय = [[इतिहास]], संस्कृती, समाजसुधारणा
| प्रसिद्ध_साहित्यकृती = कन्नडिगरा कर्मकथे, माधव करूणा विलास, कुमुदिनी
| पुरस्कार = 'कादंबरी पितामह' ही सन्माननीय पदवी
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''वेंकटेश तिरको कुलकर्णी''' तथा '''गलगनाथ''' ([[५ जानेवारी]], [[इ.स. १८६९|१८६९]] - [[२३ एप्रिल]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] प्रमुख आद्य कादंबरीकार, लेखक व समाजसुधारक होते.<ref>{{cite book |last=शर्मा |first=रा. श्री. |title=कन्नड साहित्याचा इतिहास |publisher=साहित्य अकादमी |year=१९७८}}</ref> त्यांना आधुनिक कन्नड कादंबरी क्षेत्राचे पितामह मानले जाते.<ref>{{cite news |title=कन्नड कादंबरीचे जनक गलगनाथ |url=https://www.prajavani.net/ |work=[[प्रजावाणी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== प्रमुख साहित्यकृती ==
{| class="wikitable"
! वर्ष !! साहित्यकृती !! प्रकार
|-
| १९०५ || कन्नडिगरा कर्मकथे || कादंबरी
|-
| १९११ || माधव करूणा विलास || ऐतिहासिक कादंबरी
|-
| १९१३ || कुमुदिनी || सामाजिक कादंबरी
|-
| १९१५ || कमलकुमारी || कादंबरी
|-
| १९१९ || छत्रपती || ऐतिहासिक कादंबरी
|-
| १९२३ || प्रबुद्ध पद्मनायिनी || कादंबरी
|-
| १९३५ || सद्भोध चंद्रिके || नियतकालिक (संपादन)
|}
== सन्मान व पुरस्कार ==
{| class="wikitable"
! पुरस्कार / सन्मान !! वर्ष !! स्वरूप / तपशील
|-
| '''कादंबरी पितामह''' पदवी || १९२० || कन्नड कादंबरीच्या पायाभरणीसाठी दिलेली सन्माननीय उपाधी.
|-
| '''गलगनाथ कादंबरी संपुट''' || २००४ || कन्नड विद्यापीठ, हम्पी द्वारे समग्र साहित्याचे जतन.<ref>{{cite web |title=Kannada University Publications |url=http://www.kannadauniversity.org/ |publisher=हम्पी विद्यापीठ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, वेंकटेश तिरको}}
[[वर्ग:कन्नड साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. १८६९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
pb1kzmj97cnkb8jau22d78ut6ssvmfs
2702770
2702769
2026-08-16T05:18:32Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम_८.१|शुद्धलेखनाचा नियम ८.१]])
2702770
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = वेंकटेश तिरको कुलकर्णी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = वेंकटेश तिरको कुलकर्णी
| टोपण_नाव = गलगनाथ
| जन्म_दिनांक = [[५ जानेवारी]] [[इ.स. १८६९|१८६९]]
| जन्म_स्थान = [[हावनूर]], [[हावेरी जिल्हा]], [[कर्नाटक]]
| मृत्यू_दिनांक = [[२३ एप्रिल]] [[इ.स. १९४२|१९४२]]
| मृत्यू_स्थान = [[हावेरी]], [[कर्नाटक]]
| कार्यक्षेत्र = [[शिक्षक]], [[साहित्य]], [[संपादक]], समाजप्रबोधन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ = १८९० - १९४२
| साहित्य_प्रकार = [[कादंबरी]], कथा, धार्मिक साहित्य, भाषांतर
| विषय = [[इतिहास]], संस्कृती, समाजसुधारणा
| प्रसिद्ध_साहित्यकृती = कन्नडिगरा कर्मकथे, माधव करूणा विलास, कुमुदिनी
| पुरस्कार = 'कादंबरी पितामह' ही सन्माननीय पदवी
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''वेंकटेश तिरको कुलकर्णी''' तथा '''गलगनाथ''' ([[५ जानेवारी]], [[इ.स. १८६९|१८६९]] - [[२३ एप्रिल]], [[इ.स. १९४२|१९४२]]) हे [[कन्नड भाषा|कन्नड भाषेतील]] प्रमुख आद्य कादंबरीकार, लेखक व समाजसुधारक होते.<ref>{{cite book |last=शर्मा |first=रा. श्री. |title=कन्नड साहित्याचा इतिहास |publisher=साहित्य अकादमी |year=१९७८}}</ref> त्यांना आधुनिक कन्नड कादंबरी क्षेत्राचे पितामह मानले जाते.<ref>{{cite news |title=कन्नड कादंबरीचे जनक गलगनाथ |url=https://www.prajavani.net/ |work=[[प्रजावाणी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== प्रमुख साहित्यकृती ==
{| class="wikitable"
! वर्ष !! साहित्यकृती !! प्रकार
|-
| १९०५ || कन्नडिगरा कर्मकथे || कादंबरी
|-
| १९११ || माधव करुणा विलास || ऐतिहासिक कादंबरी
|-
| १९१३ || कुमुदिनी || सामाजिक कादंबरी
|-
| १९१५ || कमलकुमारी || कादंबरी
|-
| १९१९ || छत्रपती || ऐतिहासिक कादंबरी
|-
| १९२३ || प्रबुद्ध पद्मनायिनी || कादंबरी
|-
| १९३५ || सद्भोध चंद्रिके || नियतकालिक (संपादन)
|}
== सन्मान व पुरस्कार ==
{| class="wikitable"
! पुरस्कार / सन्मान !! वर्ष !! स्वरूप / तपशील
|-
| '''कादंबरी पितामह''' पदवी || १९२० || कन्नड कादंबरीच्या पायाभरणीसाठी दिलेली सन्माननीय उपाधी.
|-
| '''गलगनाथ कादंबरी संपुट''' || २००४ || कन्नड विद्यापीठ, हम्पी द्वारे समग्र साहित्याचे जतन.<ref>{{cite web |title=Kannada University Publications |url=http://www.kannadauniversity.org/ |publisher=हम्पी विद्यापीठ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:कुलकर्णी, वेंकटेश तिरको}}
[[वर्ग:कन्नड साहित्यिक]]
[[वर्ग:इ.स. १८६९ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९४२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
hxksl7yp60f9obqofji935lgx70z9p4
भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
0
30538
2702645
1868424
2026-08-15T18:42:59Z
अभय नातू
206
/* २रा सामना */
2702645
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of India.svg
| team2_name = भारत
| from_date = ६ जून
| to_date = १२ जुलै १९७४
| team1_captain = [[माइक डेनिस]]
| team2_captain = [[अजित वाडेकर]]
| no_of_tests = 3
| team1_tests_won = 3
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs =
| team2_tests_most_runs =
| team1_tests_most_wickets =
| team2_tests_most_wickets =
| player_of_test_series =
| no_of_ODIs = 2
| team1_ODIs_won = 2
| team2_ODIs_won = 0
| team1_ODIs_most_runs =
| team2_ODIs_most_runs =
| team1_ODIs_most_wickets =
| team2_ODIs_most_wickets =
| player_of_ODI_series =
}}
[[भारत क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघ]]ाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन [[कसोटी सामने]] आणि २ [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने]] खेळण्यासाठी [[इंग्लंड]]चा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद [[अजित वाडेकर]] यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात [[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१|मागील दौऱ्यात]] भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर [[अजित वाडेकर]] क्रिकेटमधून निवृत्त झाले.
== कसोटी मालिका ==
===१ली कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ६-११ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ३२८/९घो (१४३.३ षटके)
| धावा१ = [[कीथ फ्लेचर]] १२३[[नाबाद|*]] (२८९)
| बळी१ = [[आबिद अली]] ३/७९ (३०.३ षटके)
| धावसंख्या२ = २४६ (८४ षटके)
| धावा२ = [[सुनील गावसकर]] १०१ (२५१)
| बळी२ = [[बॉब विलिस]] ४/६४ (२४ षटके)
| धावसंख्या३ = २१३/३घो (७० षटके)
| धावा३ = [[जॉन एडरिच]] १००[[नाबाद|*]] (१८८)
| बळी३ = [[एकनाथ सोळकर]] १/२४ (७ षटके)
| धावसंख्या४ = १८२ (८५.१ षटके)
| धावा४ = [[सुनील गावसकर]] ५८ (१४०)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ४/२० (१६ षटके)
| निकाल = इंग्लंड ११३ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63125.html धावफलक]
| स्थळ = [[ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान]], [[मॅंचेस्टर]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[माइक हेंड्रिक्स]] (इं), [[ब्रिजेश पटेल]] आणि [[मदनलाल]] (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
}}
===२री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २०-२४ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ६२९ (१८२.५ षटके)
| धावा१ = [[डेनिस अमिस]] १८८ (३०३)
| बळी१ = [[बिशनसिंग बेदी]] ६/२२६ (६४.२ षटके)
| धावसंख्या२ = ३०२ (१०१.५ षटके)
| धावा२ = [[फारूख इंजिनीयर]] ८६ (११८)
| बळी२ = [[क्रिस ओल्ड]] ४/६७ (२१ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ = ४२ (१७ षटके)(फॉ/ऑ)
| धावा४ = [[एकनाथ सोळकर]] १८[[नाबाद|*]] (१७)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ५/२१ (८ षटके)
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63126.html धावफलक]
| स्थळ = [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]], [[लंडन]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[डेव्हिड लॉईड]] (इं) याने कसोटी पदार्पण केले.
}}
===३री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ४-८ जुलै १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १६५ (५९.२ षटके)
| धावा१ = [[फारूख इंजिनीयर]] ६४[[नाबाद|*]] (१११)
| बळी१ = [[माइक हेंड्रिक्स]] ४/२८ (१४.२ षटके)
| धावसंख्या२ = ४५९/२घो (१४० षटके)
| धावा२ = [[डेव्हिड लॉईड]] २१४[[नाबाद|*]] (३९६)
| बळी२ = [[एरापल्ली प्रसन्ना]] १/१०१ (३५ षटके)
| धावसंख्या३ = २१६ (६७.४ षटके)
| धावा३ = [[सुधीर नाइक]] ७७ (१६५)
| बळी३ = [[माइक हेंड्रिक्स]] ३/४३ (१४.४ षटके)
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63127.html धावफलक]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[सुधीर नाइक]] (भा) याने कसोटी पदार्पण केले.
}}
==आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका==
===१ला सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १३ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = २६५ (५३.३ षटके)
| धावा१ = [[ब्रिजेश पटेल]] ८२ (७८)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/४३ (१०.५ षटके)
| धावसंख्या२ = २६६/६ (५१.१ षटके)
| धावा२ = [[जॉन एडरिच]] ९० (९७)
| बळी२ = [[एकनाथ सोळकर]] २/३१ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64951.html धावफलक]
| स्थळ = [[हेडिंग्ले मैदान, लीड्स|हेडिंग्ले]], [[लीड्स]]
| पंच =
| toss = इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
| पाऊस =
| सामनावीर = [[जॉन एडरिच]] (इंग्लंड)
| टिपा = भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
*''इंग्लंड आणि भारत ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''[[रॉबिन जॅकमन]] (इं), [[आबिद अली]], [[बिशनसिंग बेदी]], [[फारूख इंजिनीयर]], [[सुनील गावसकर]], [[मदनलाल]], [[सुधीर नाइक]], [[ब्रिजेश पटेल]], [[एकनाथ सोळकर]], [[श्रीनिवासराघवन वेंकटराघवन]], [[गुंडप्पा विश्वनाथ]] आणि [[अजित वाडेकर]] (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
*''इंग्लंडचा भारतावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
}}
===२रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १६-१७ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १७१ (४७.३ षटके)
| धावा१ = [[अशोक मांकड]] ४४ (६१)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/३६ (९.३ षटके)
| धावसंख्या२ = १७२/४ (४८.५ षटके)
| धावा२ = [[कीथ फ्लेचर]] ५५[[नाबाद|*]] (७९)
| बळी२ = [[आबिद अली]] २/१४ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64952.html धावफलक]
| स्थळ = [[द ओव्हल]], [[लंडन]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर = [[कीथ फ्लेचर]] (इंग्लंड)
| टिपा = [[गोपाल बोस]] आणि [[अशोक मांकड]] (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
}}
== मालिकेतील प्रमुख विक्रम आणि मैलाचे दगड ==
* '''[[भारतीय क्रिकेट संघ|भारताची]] नीचांकी धावसंख्या:''' [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]] येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ४२ धावांवर बाद झाला.<ref>{{cite web |title=England vs India, 2nd Test at London, Jun 20-24 1974 - Full Scorecard |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-2nd-test-63127/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> ही भारताची [[कसोटी क्रिकेट|कसोटी इतिहासातील]] तत्कालीन सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली (पुढे २०२० मध्ये [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्ध]] ३६ धावांचा हा विक्रम मोडला गेला).<ref>{{cite news |title=India's lowest Test totals: From 36 in Adelaide to 42 at Lord's |url=https://www.thehindu.com/sport/cricket/indias-lowest-test-totals-from-36-in-adelaide-to-42-at-lords/article33372224.ece |work=[[द हिंदू]] |date=२०२०-१२-१९ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''भारताचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना:''' १३ जुलै १९७४ रोजी [[हेडिंग्ले स्टेडियम|हेडिंग्ले (लीड्स)]] येथे भारताने आपल्या [[एकदिवसीय आंतरराष्ट्रीय|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI)]] इतिहासातील पहिलावहिला सामना [[इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|इंग्लंडविरुद्ध]] खेळला.<ref>{{cite web |title=India's 1st Ever ODI Match - England vs India, 1st ODI at Leeds, Jul 13 1974 |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-1st-odi-64141/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref><ref>{{cite news |title=July 13, 1974: India play their first-ever ODI match |url=https://www.indiatoday.in/sports/cricket/story/july-13-1974-india-play-their-first-ever-odi-match-leeds-ajit-wadekar-1699974-2020-07-13 |work=[[इंडिया टुडे]] |date=२०२०-०७-१३ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''इंग्लंडचे भारतावरील वर्चस्व:''' [[इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|इंग्लंडने]] ३-० अशा फरकाने मालिका जिंकून भारताला पूर्णपणे व्हाईटवॉश (White-wash) दिला.<ref>{{cite web |title=India in England Test Series, 1974 - Results |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/match-results |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[इंग्लंड]]मधील कसोटी मालिकेत भारताचा हा तत्कालीन सर्वात मोठा पराभव ठरला.<ref>{{cite book |last=Frith |first=David |title=Wisden Cricketers' Almanack 1975: India in England 1974 |publisher=John Wisden & Co. |year=1975 |isbn=978-0850200478}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|इंग्लंड]]
5jlggfs2r1nulgr1wky7fyujvmktpch
2702646
2702645
2026-08-15T18:44:19Z
अभय नातू
206
/* मालिकेतील प्रमुख विक्रम आणि मैलाचे दगड */
2702646
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of India.svg
| team2_name = भारत
| from_date = ६ जून
| to_date = १२ जुलै १९७४
| team1_captain = [[माइक डेनिस]]
| team2_captain = [[अजित वाडेकर]]
| no_of_tests = 3
| team1_tests_won = 3
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs =
| team2_tests_most_runs =
| team1_tests_most_wickets =
| team2_tests_most_wickets =
| player_of_test_series =
| no_of_ODIs = 2
| team1_ODIs_won = 2
| team2_ODIs_won = 0
| team1_ODIs_most_runs =
| team2_ODIs_most_runs =
| team1_ODIs_most_wickets =
| team2_ODIs_most_wickets =
| player_of_ODI_series =
}}
[[भारत क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघ]]ाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन [[कसोटी सामने]] आणि २ [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने]] खेळण्यासाठी [[इंग्लंड]]चा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद [[अजित वाडेकर]] यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात [[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१|मागील दौऱ्यात]] भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर [[अजित वाडेकर]] क्रिकेटमधून निवृत्त झाले.
== कसोटी मालिका ==
===१ली कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ६-११ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ३२८/९घो (१४३.३ षटके)
| धावा१ = [[कीथ फ्लेचर]] १२३[[नाबाद|*]] (२८९)
| बळी१ = [[आबिद अली]] ३/७९ (३०.३ षटके)
| धावसंख्या२ = २४६ (८४ षटके)
| धावा२ = [[सुनील गावसकर]] १०१ (२५१)
| बळी२ = [[बॉब विलिस]] ४/६४ (२४ षटके)
| धावसंख्या३ = २१३/३घो (७० षटके)
| धावा३ = [[जॉन एडरिच]] १००[[नाबाद|*]] (१८८)
| बळी३ = [[एकनाथ सोळकर]] १/२४ (७ षटके)
| धावसंख्या४ = १८२ (८५.१ षटके)
| धावा४ = [[सुनील गावसकर]] ५८ (१४०)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ४/२० (१६ षटके)
| निकाल = इंग्लंड ११३ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63125.html धावफलक]
| स्थळ = [[ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान]], [[मॅंचेस्टर]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[माइक हेंड्रिक्स]] (इं), [[ब्रिजेश पटेल]] आणि [[मदनलाल]] (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
}}
===२री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २०-२४ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ६२९ (१८२.५ षटके)
| धावा१ = [[डेनिस अमिस]] १८८ (३०३)
| बळी१ = [[बिशनसिंग बेदी]] ६/२२६ (६४.२ षटके)
| धावसंख्या२ = ३०२ (१०१.५ षटके)
| धावा२ = [[फारूख इंजिनीयर]] ८६ (११८)
| बळी२ = [[क्रिस ओल्ड]] ४/६७ (२१ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ = ४२ (१७ षटके)(फॉ/ऑ)
| धावा४ = [[एकनाथ सोळकर]] १८[[नाबाद|*]] (१७)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ५/२१ (८ षटके)
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63126.html धावफलक]
| स्थळ = [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]], [[लंडन]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[डेव्हिड लॉईड]] (इं) याने कसोटी पदार्पण केले.
}}
===३री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ४-८ जुलै १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १६५ (५९.२ षटके)
| धावा१ = [[फारूख इंजिनीयर]] ६४[[नाबाद|*]] (१११)
| बळी१ = [[माइक हेंड्रिक्स]] ४/२८ (१४.२ षटके)
| धावसंख्या२ = ४५९/२घो (१४० षटके)
| धावा२ = [[डेव्हिड लॉईड]] २१४[[नाबाद|*]] (३९६)
| बळी२ = [[एरापल्ली प्रसन्ना]] १/१०१ (३५ षटके)
| धावसंख्या३ = २१६ (६७.४ षटके)
| धावा३ = [[सुधीर नाइक]] ७७ (१६५)
| बळी३ = [[माइक हेंड्रिक्स]] ३/४३ (१४.४ षटके)
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63127.html धावफलक]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[सुधीर नाइक]] (भा) याने कसोटी पदार्पण केले.
}}
==आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका==
===१ला सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १३ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = २६५ (५३.३ षटके)
| धावा१ = [[ब्रिजेश पटेल]] ८२ (७८)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/४३ (१०.५ षटके)
| धावसंख्या२ = २६६/६ (५१.१ षटके)
| धावा२ = [[जॉन एडरिच]] ९० (९७)
| बळी२ = [[एकनाथ सोळकर]] २/३१ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64951.html धावफलक]
| स्थळ = [[हेडिंग्ले मैदान, लीड्स|हेडिंग्ले]], [[लीड्स]]
| पंच =
| toss = इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
| पाऊस =
| सामनावीर = [[जॉन एडरिच]] (इंग्लंड)
| टिपा = भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
*''इंग्लंड आणि भारत ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''[[रॉबिन जॅकमन]] (इं), [[आबिद अली]], [[बिशनसिंग बेदी]], [[फारूख इंजिनीयर]], [[सुनील गावसकर]], [[मदनलाल]], [[सुधीर नाइक]], [[ब्रिजेश पटेल]], [[एकनाथ सोळकर]], [[श्रीनिवासराघवन वेंकटराघवन]], [[गुंडप्पा विश्वनाथ]] आणि [[अजित वाडेकर]] (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
*''इंग्लंडचा भारतावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
}}
===२रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १६-१७ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १७१ (४७.३ षटके)
| धावा१ = [[अशोक मांकड]] ४४ (६१)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/३६ (९.३ षटके)
| धावसंख्या२ = १७२/४ (४८.५ षटके)
| धावा२ = [[कीथ फ्लेचर]] ५५[[नाबाद|*]] (७९)
| बळी२ = [[आबिद अली]] २/१४ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64952.html धावफलक]
| स्थळ = [[द ओव्हल]], [[लंडन]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर = [[कीथ फ्लेचर]] (इंग्लंड)
| टिपा = [[गोपाल बोस]] आणि [[अशोक मांकड]] (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
}}
== मालिकेतील प्रमुख विक्रम आणि मैलाचे दगड ==
* '''नीचांकी धावसंख्या:''' {{cr|IND}} [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]] येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ४२ धावांवर बाद झाला.<ref>{{cite web |title=England vs India, 2nd Test at London, Jun 20-24 1974 - Full Scorecard |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-2nd-test-63127/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> ही भारताची [[कसोटी क्रिकेट|कसोटी इतिहासातील]] तत्कालीन सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली (पुढे २०२० मध्ये [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्ध]] ३६ धावांचा हा विक्रम मोडला गेला).<ref>{{cite news |title=India's lowest Test totals: From 36 in Adelaide to 42 at Lord's |url=https://www.thehindu.com/sport/cricket/indias-lowest-test-totals-from-36-in-adelaide-to-42-at-lords/article33372224.ece |work=[[द हिंदू]] |date=२०२०-१२-१९ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''भारताचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना:''' १३ जुलै १९७४ रोजी [[हेडिंग्ले स्टेडियम|हेडिंग्ले (लीड्स)]] येथे भारताने आपल्या [[एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] इतिहासातील पहिलावहिला सामना [[इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|इंग्लंडविरुद्ध]] खेळला.<ref>{{cite web |title=India's 1st Ever ODI Match - England vs India, 1st ODI at Leeds, Jul 13 1974 |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-1st-odi-64141/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref><ref>{{cite news |title=July 13, 1974: India play their first-ever ODI match |url=https://www.indiatoday.in/sports/cricket/story/july-13-1974-india-play-their-first-ever-odi-match-leeds-ajit-wadekar-1699974-2020-07-13 |work=[[इंडिया टुडे]] |date=२०२०-०७-१३ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''इंग्लंडचे भारतावरील वर्चस्व:''' {{cr|IND}}ने ३-० अशा फरकाने मालिका जिंकून भारताला पूर्णपणे व्हाईटवॉश दिला.<ref>{{cite web |title=India in England Test Series, 1974 - Results |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/match-results |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[इंग्लंड]]मधील कसोटी मालिकेत भारताचा हा तत्कालीन सर्वात मोठा पराभव ठरला.<ref>{{cite book |last=Frith |first=David |title=Wisden Cricketers' Almanack 1975: India in England 1974 |publisher=John Wisden & Co. |year=1975 |isbn=978-0850200478}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|इंग्लंड]]
n9b35txwcxtbdeu19oxb9gqixywteem
2702649
2702646
2026-08-15T18:44:32Z
अभय नातू
206
/* मालिकेतील प्रमुख विक्रम आणि मैलाचे दगड */
2702649
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७४
| team1_image = Flag of England.svg
| team1_name = इंग्लंड
| team2_image = Flag of India.svg
| team2_name = भारत
| from_date = ६ जून
| to_date = १२ जुलै १९७४
| team1_captain = [[माइक डेनिस]]
| team2_captain = [[अजित वाडेकर]]
| no_of_tests = 3
| team1_tests_won = 3
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs =
| team2_tests_most_runs =
| team1_tests_most_wickets =
| team2_tests_most_wickets =
| player_of_test_series =
| no_of_ODIs = 2
| team1_ODIs_won = 2
| team2_ODIs_won = 0
| team1_ODIs_most_runs =
| team2_ODIs_most_runs =
| team1_ODIs_most_wickets =
| team2_ODIs_most_wickets =
| player_of_ODI_series =
}}
[[भारत क्रिकेट संघ|भारतीय क्रिकेट संघ]]ाने जून-जुलै १९७४ दरम्यान तीन [[कसोटी सामने]] आणि २ [[आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने]] खेळण्यासाठी [[इंग्लंड]]चा दौरा केला. याही दौऱ्यात भारताचे कर्णधारपद [[अजित वाडेकर]] यांच्याकडेच राहिले. भारताने या दौऱ्यातच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
इंग्लंडने कसोटी मालिका ३-० आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० अशी जिंकली. अजित वाडेकरांच्या नेतृत्वात [[भारतीय क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९७१|मागील दौऱ्यात]] भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. ह्या दौऱ्यात भारताकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा केली गेली होती. परंतु या वेळेस भारताला सगळ्या सामन्यात मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे टीकेचा सामना करत दौऱ्या संपल्यानंतर [[अजित वाडेकर]] क्रिकेटमधून निवृत्त झाले.
== कसोटी मालिका ==
===१ली कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ६-११ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ३२८/९घो (१४३.३ षटके)
| धावा१ = [[कीथ फ्लेचर]] १२३[[नाबाद|*]] (२८९)
| बळी१ = [[आबिद अली]] ३/७९ (३०.३ षटके)
| धावसंख्या२ = २४६ (८४ षटके)
| धावा२ = [[सुनील गावसकर]] १०१ (२५१)
| बळी२ = [[बॉब विलिस]] ४/६४ (२४ षटके)
| धावसंख्या३ = २१३/३घो (७० षटके)
| धावा३ = [[जॉन एडरिच]] १००[[नाबाद|*]] (१८८)
| बळी३ = [[एकनाथ सोळकर]] १/२४ (७ षटके)
| धावसंख्या४ = १८२ (८५.१ षटके)
| धावा४ = [[सुनील गावसकर]] ५८ (१४०)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ४/२० (१६ षटके)
| निकाल = इंग्लंड ११३ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63125.html धावफलक]
| स्थळ = [[ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट मैदान]], [[मॅंचेस्टर]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[माइक हेंड्रिक्स]] (इं), [[ब्रिजेश पटेल]] आणि [[मदनलाल]] (भा) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
}}
===२री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २०-२४ जून १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|ENG}}
| संघ२ = {{cr|IND}}
| धावसंख्या१ = ६२९ (१८२.५ षटके)
| धावा१ = [[डेनिस अमिस]] १८८ (३०३)
| बळी१ = [[बिशनसिंग बेदी]] ६/२२६ (६४.२ षटके)
| धावसंख्या२ = ३०२ (१०१.५ षटके)
| धावा२ = [[फारूख इंजिनीयर]] ८६ (११८)
| बळी२ = [[क्रिस ओल्ड]] ४/६७ (२१ षटके)
| धावसंख्या३ =
| धावा३ =
| बळी३ =
| धावसंख्या४ = ४२ (१७ षटके)(फॉ/ऑ)
| धावा४ = [[एकनाथ सोळकर]] १८[[नाबाद|*]] (१७)
| बळी४ = [[क्रिस ओल्ड]] ५/२१ (८ षटके)
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि २८५ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63126.html धावफलक]
| स्थळ = [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]], [[लंडन]]
| पंच =
| toss = इंग्लंड, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[डेव्हिड लॉईड]] (इं) याने कसोटी पदार्पण केले.
}}
===३री कसोटी===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = ४-८ जुलै १९७४
| daynight =
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १६५ (५९.२ षटके)
| धावा१ = [[फारूख इंजिनीयर]] ६४[[नाबाद|*]] (१११)
| बळी१ = [[माइक हेंड्रिक्स]] ४/२८ (१४.२ षटके)
| धावसंख्या२ = ४५९/२घो (१४० षटके)
| धावा२ = [[डेव्हिड लॉईड]] २१४[[नाबाद|*]] (३९६)
| बळी२ = [[एरापल्ली प्रसन्ना]] १/१०१ (३५ षटके)
| धावसंख्या३ = २१६ (६७.४ षटके)
| धावा३ = [[सुधीर नाइक]] ७७ (१६५)
| बळी३ = [[माइक हेंड्रिक्स]] ३/४३ (१४.४ षटके)
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = इंग्लंड १ डाव आणि ७८ धावांनी विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/63127.html धावफलक]
| स्थळ = [[एजबॅस्टन मैदान, बर्मिंगहॅम|एजबॅस्टन]], [[बर्मिंगहॅम]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर =
| टिपा = [[सुधीर नाइक]] (भा) याने कसोटी पदार्पण केले.
}}
==आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका==
===१ला सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १३ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = २६५ (५३.३ षटके)
| धावा१ = [[ब्रिजेश पटेल]] ८२ (७८)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/४३ (१०.५ षटके)
| धावसंख्या२ = २६६/६ (५१.१ षटके)
| धावा२ = [[जॉन एडरिच]] ९० (९७)
| बळी२ = [[एकनाथ सोळकर]] २/३१ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ४ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64951.html धावफलक]
| स्थळ = [[हेडिंग्ले मैदान, लीड्स|हेडिंग्ले]], [[लीड्स]]
| पंच =
| toss = इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
| पाऊस =
| सामनावीर = [[जॉन एडरिच]] (इंग्लंड)
| टिपा = भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''भारताने इंग्लंडच्या भूमीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
*''इंग्लंड आणि भारत ह्या दोन संघांमधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
*''[[रॉबिन जॅकमन]] (इं), [[आबिद अली]], [[बिशनसिंग बेदी]], [[फारूख इंजिनीयर]], [[सुनील गावसकर]], [[मदनलाल]], [[सुधीर नाइक]], [[ब्रिजेश पटेल]], [[एकनाथ सोळकर]], [[श्रीनिवासराघवन वेंकटराघवन]], [[गुंडप्पा विश्वनाथ]] आणि [[अजित वाडेकर]] (भा) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
*''इंग्लंडचा भारतावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
}}
===२रा सामना===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| round =
| तारीख = १६-१७ जुलै १९७४
| संघ१ = {{cr-rt|IND}}
| संघ२ = {{cr|ENG}}
| धावसंख्या१ = १७१ (४७.३ षटके)
| धावा१ = [[अशोक मांकड]] ४४ (६१)
| बळी१ = [[क्रिस ओल्ड]] ३/३६ (९.३ षटके)
| धावसंख्या२ = १७२/४ (४८.५ षटके)
| धावा२ = [[कीथ फ्लेचर]] ५५[[नाबाद|*]] (७९)
| बळी२ = [[आबिद अली]] २/१४ (११ षटके)
| निकाल = इंग्लंड ६ गडी राखून विजयी.
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64952.html धावफलक]
| स्थळ = [[द ओव्हल]], [[लंडन]]
| पंच =
| toss = भारत, फलंदाजी.
| पाऊस =
| सामनावीर = [[कीथ फ्लेचर]] (इंग्लंड)
| टिपा = [[गोपाल बोस]] आणि [[अशोक मांकड]] (भा) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
}}
== मालिकेतील प्रमुख विक्रम आणि मैलाचे दगड ==
* '''नीचांकी धावसंख्या:''' {{cr|IND}} [[लॉर्ड्स क्रिकेट मैदान|लॉर्ड्स]] येथील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संघ अवघ्या ४२ धावांवर बाद झाला.<ref>{{cite web |title=England vs India, 2nd Test at London, Jun 20-24 1974 - Full Scorecard |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-2nd-test-63127/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> ही भारताची [[कसोटी क्रिकेट|कसोटी इतिहासातील]] तत्कालीन सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली (पुढे २०२० मध्ये [[ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|ऑस्ट्रेलियाविरुद्ध]] ३६ धावांचा हा विक्रम मोडला गेला).<ref>{{cite news |title=India's lowest Test totals: From 36 in Adelaide to 42 at Lord's |url=https://www.thehindu.com/sport/cricket/indias-lowest-test-totals-from-36-in-adelaide-to-42-at-lords/article33372224.ece |work=[[द हिंदू]] |date=२०२०-१२-१९ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''भारताचा पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना:''' १३ जुलै १९७४ रोजी [[हेडिंग्ले स्टेडियम|हेडिंग्ले (लीड्स)]] येथे भारताने आपल्या [[एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट|आंतरराष्ट्रीय एकदिवसीय]] इतिहासातील पहिलावहिला सामना [[इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|इंग्लंडविरुद्ध]] खेळला.<ref>{{cite web |title=India's 1st Ever ODI Match - England vs India, 1st ODI at Leeds, Jul 13 1974 |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/england-vs-india-1st-odi-64141/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref><ref>{{cite news |title=July 13, 1974: India play their first-ever ODI match |url=https://www.indiatoday.in/sports/cricket/story/july-13-1974-india-play-their-first-ever-odi-match-leeds-ajit-wadekar-1699974-2020-07-13 |work=[[इंडिया टुडे]] |date=२०२०-०७-१३ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''इंग्लंडचे भारतावरील वर्चस्व:''' {{cr|ENG}}ने ३-० अशा फरकाने मालिका जिंकून भारताला पूर्णपणे व्हाईटवॉश दिला.<ref>{{cite web |title=India in England Test Series, 1974 - Results |url=https://www.espncricinfo.com/series/india-tour-of-england-1974-62299/match-results |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[इंग्लंड]]मधील कसोटी मालिकेत भारताचा हा तत्कालीन सर्वात मोठा पराभव ठरला.<ref>{{cite book |last=Frith |first=David |title=Wisden Cricketers' Almanack 1975: India in England 1974 |publisher=John Wisden & Co. |year=1975 |isbn=978-0850200478}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे}}
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे इंग्लंड दौरे]]
[[वर्ग:भारतीय क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|इंग्लंड]]
41phohfmtiyqjxnk3invpzl9bm3980s
अर्जुनी मोरगाव
0
30983
2702612
2701502
2026-08-15T16:49:56Z
~2026-44132-80
186290
2702612
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = गाव
|स्थानिक_नाव = अर्जुनी-मोरगाव
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगर साठी -->
|आकाशदेखावा = Arjuni.jpg
|आकाशदेखावा_शीर्षक = [[अर्जुनी रेल्वे स्थानक]]
|अक्षांश =21.3858107 |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश=78.9201379 |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद=
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = हो<!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर = [[नागपुर]]
|मोठे_मेट्रो = [[नागपुर]]
|जवळचे_शहर = [[गोंदिया]]
|प्रांत = [[विदर्भ]]
|विभाग = [[नागपुर]]
|जिल्हा = [[गोंदिया]]
|लोकसंख्या_एकूण = १६०००
|लोकसंख्या_वर्ष = २०२२
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ = [[भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ]]
|विधानसभा_मतदारसंघ = [[अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ]]
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[उपविभाग]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = [[अर्जुनी मोरगाव उपविभाग]]
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = अर्जुनी मोरगाव
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ = [[नगरपंचायत]]
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड = 07196
|पिन_कोड = ४४१७०१
|आरटीओ_कोड = MH-३५
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''अर्जुनी(मोरगाव)''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[गोंदिया जिल्हा|गोंदिया जिल्ह्याचा]] एक प्रशासकीय उपविभाग आहे.
* [[अर्जुनी मोरगाव उपविभाग]]मध्ये २ तालुके असून प्रसिद्ध नवेगावबांध [[राष्ट्रीय उद्यान]] व इटियाडोह धरण ही प्रमुख पर्यटनस्थळे आहेत.
सोबतच प्रतापगड किल्ला, तिबेट कॅंम्प, चारभट्टी येथील जागृत हनुमान मंदिर [[गोंदिया]]-[[चंद्रपूर]]-बल्हारशाह प्रमुख रेल्वे मार्गावर घनदाट जंगलामध्ये वसले असून दर मंगळवार व शनिवारला भक्तांची वारी असते.
* येथुन '''[[प्रमुख राज्य महामार्ग ११ (महाराष्ट्र)]]''' गेलेला आहे.
==जाण्यासाठी मार्ग==
* १.गोंदिया-कोहमारा-अर्जुनी-चंद्रपूर या महाराष्ट्रातील प्रमुख राज्य महामार्ग क्रमांक-११ आणि राज्य महामार्ग क्रमांक-275 वर आहे.
* २.अर्जुनी मोरगाव-लाखांदुर-[[पवनी (शहर)|पवनी]] राज्य महामार्ग क्रमांक-354 वर आहे.
* ३.अर्जुनी मोरगाव-सानगडी-साकोली प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक-36 वर आणि राज्य महामार्ग क्रमांक-366 वर आहे.
== संस्कृती: गणेशोत्सव ==
[[File:Bappa.jpg|इवलेसे|उजवे|190px|अर्जुनीचा राजा]]
[[अर्जुनीचा राजा]] हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] अर्जुनी मोरगावमधील सार्वजनिक गणपती आहे. हा गणपती शहरातील अतिशय जोमाने गणेशोत्सव साजरा करण्यात येणारा महत्वपूर्ण उत्सव आहे.
हा १० दिवसीय गणेशोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो.
[[वर्ग:गोंदिया जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:अर्जुनी मोरगाव|*]]
iwto8rurf5zdn8tqwmev7eqhxfbw1zn
यम
0
31334
2702818
2456235
2026-08-16T06:45:16Z
अभय नातू
206
संदर्भ
2702818
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|हिंदू पुराणांतील मृत्यूचा देव - यम|यम (निःसंदिग्धीकरण)}}
[[चित्र:Yama deva.JPG|250px|thumb|यमदेवता]]
'''यमधर्म''', '''यम''' किंवा '''यमराज''' ही [[हिंदू धर्म|हिंदू]] वेद पुराणांप्रमाणे मृत्यूची देवता तथा प्रथम [[पितर]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> वैदिक परंपरेनुसार, यम हा पहिला मानव होता जो मरण पावला आणि मृत्यूचा अधिपती झाला.<ref name="josh">{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ७) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९७२}}</ref>
जुन्या लिखाणाप्रमाणे यमराज ही एक [[वैदिक धर्म|वैदिक देवता]] आहे. हा विवस्वानाचा (सूर्य) पुत्र असून त्वष्ट्याची मुलगी [[सरण्यू]] ही त्याची आई होय. मात्र याच वेळी यमराज हे सूर्यपुत्र आहेत अशीही धारणा आहे.<ref name="josh" /> तस्मै यमाय नमो अस्तु मृत्यवे | ( [[ऋग्वेद|ऋ. १०.१६५.४]] ) मृत्यूरूप अशा त्या यमाला नमस्कार असो. भगवान [[शनि]] हे यमाचे भाऊ आहेत. [[महाभारत|महाभारत]] काळात मांडव्य ऋषींच्या [[शाप]]ामुळे [[विदुर|विदुराच्या]] रूपात यमराजाचा जन्म [[पृथ्वी]]वर झाला होता.<ref>{{cite book |last=दांडेकर |first=रा. ना. |title=महाभारत: स्वरूप आणि विचार |publisher=काँटिनेंटल प्रकाशन |year=१९७४}}</ref> जो कोणी या पृथ्वीतलावर जन्माला येईल त्यालाही मरावे लागेल. पशू, पक्ष्यांपासून ते झाडे-वनस्पती, नद्या, [[पर्वत]], सर्वांचा अंत निश्चित आहे; पण मृत्यूचा देव यमराज कोणाला कधी, कोणत्या ठिकाणी मरायचे हे ठरवतो. जीव घेण्याचा अधिकार यमराजालाच आहे. [[गरुड पुराण]] आणि [[कठोपनिषद]] ग्रंथात यमपुरी किंवा यमलोकाचा उल्लेख आहे.<ref>{{cite web |title=कठोपनिषद आणि नचिकेत-यम संवाद |url=https://www.sacred-texts.com/hin/sbe15/index.htm |publisher=सेक्रेड टेक्स्ट्स |access-date=२०२६-०८-१६}}</ref> मृत्यूच्या बारा दिवसांनंतर, मानवी आत्मा यमलोकाचा प्रवास सुरू करतो.<ref name="josh" />
== स्वरूप ==
यम हा पिता, पितरांचा राजा आणि पहिला मर्त्य आहे असे मानले जाते. त्यांचे वाहन [[रेडा]] किंवा काळी [[म्हैस]] असून ते यमलोकात राहतात.<ref name="vetnam">{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५ |isbn=978-8120804173}}</ref> [[कावळा]] आणि [[कबूतर]] हे यमराजाचे दूत आहेत. चार [[डोळा|डोळे]] असलेले दोन [[कुत्रा|कुत्रे]] यमलोकाच्या प्रवेशद्वाराचे रक्षण करतात.<ref name="josh" /> [[दिवाळी|नरक चतुर्दशी]]ला भगवान सूर्यदेवाचा पुत्र मानल्या जाणाऱ्या यमराजाची विशेष [[पूजा]] केली जाते.<ref>{{cite news |title=नरक चतुर्दशी आणि यमदीपदान |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
== कथा ==
एके काळी यमुनेच्या तीरावर अमृत नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो रात्रंदिवस यमदेवतेची आराधना करत असे, कारण त्याला अनेकदा स्वतःच्या मृत्यूच्या भीतीने पछाडले होते. एके दिवशी यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी दर्शन देऊन वरदान मागायला सांगितले. अमृताने यमराजांकडे अमरत्वाचे वरदान मागितले. यमराजांनी त्याला समजावले की ज्याने जन्म घेतला आहे त्याला मरावेच लागते.<ref name="josh" /> यमराजांचे हे ऐकून अमृताने त्याला सांगितले की, जर मृत्यू टाळता येत नसेल तर किमान मृत्यू माझ्या अगदी जवळ असेल तेव्हा तरी मला कळावे, म्हणजे मी माझ्या कुटुंबाची काही व्यवस्था करू शकेन. यानंतर यमराजांनी अमृतला मृत्यूची पूर्व माहिती देण्याचे वचन दिले. त्या बदल्यात यमाने अमृतला वचन देण्यास सांगितले की, मृत्यूची चिन्हे मिळताच तो जग सोडून जाण्याची तयारी करू लागेल. असे सांगून यमराज अदृश्य झाले.
अशी अनेक वर्षे उलटून गेली आणि अमृतने यमाच्या वचनाची खात्री पटल्याने सर्व देवसाधना सोडून दिली व तो विलासी जीवन जगू लागला. त्याला आता मृत्यूची चिंता नव्हती. हळूहळू अमृतचे केस पांढरे होऊ लागले. काही वर्षांनी त्याचे सर्व दात तुटले, त्यानंतर त्याची दृष्टीही कमी झाली. तरीही त्याला कोणत्याही प्रकारे यमराजाचे संदेश अथवा चिन्ह मिळाले नाही. अशीच आणखी काही वर्षे गेली आणि आता तो अंथरुणावरून उठूही शकत नव्हता; त्याचे शरीर [[अर्धांगवायू]]च्या अवस्थेत पोहोचले होते. पण त्याने मनातल्या मनात यमाचे आभार मानले की त्याने मृत्यूचे कोणतेही चिन्ह पाठवले नाही.
पण एके दिवशी तो चकित झाला, जेव्हा त्याने आपल्या जवळ यमदूत आलेले पाहिले. यमदूतांनी त्याला यमराजाकडे नेले. तेव्हा अमृतने यमराजाला सांगितले की, तू मला मृत्यूपूर्वी कोणतीही चिन्हे अथवा संदेश दिले नाहीत. तेव्हा यमराजाने त्याला सांगितले की- मी तुला चार प्रमुख संदेश पाठवले होते, पण तुझ्या वासना आणि विलासी जीवनशैलीने तुला आंधळे केले होते, त्यामुळे तुला ते दिसले नाहीत.
आता हे संदेश लक्षपूर्वक ऐक:
* तुमचे केस पांढरे झाले हे पहिले लक्षण होते.
* सर्व दात गमावले, ते माझे दुसरे चिन्ह होते.
* तिसरे लक्षण म्हणजे जेव्हा दृष्टी गेली.
* आणि चौथा संदेश तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांनी काम करणे बंद केले.
परंतु यापैकी कोणतीही लक्षणे समजू शकली नाहीत, कारण तुझे कर्म योग्य राहिले नव्हते. त्यामुळे तुझा आत्मा आता शुद्ध करणे आवश्यक आहे.
'''सावित्रीची कथा:''' [[सावित्री]]ने आपल्या चातुर्याने व पतिव्रता धर्माने यमराजाकडून पती [[सत्यवान|सत्यवानाचे]] प्राण कसे परत आणले अशीही एक प्रसिद्ध कथा [[महाभारत|महाभारताच्या]] वनपर्वात आढळते.<ref>{{cite book |last=राजगोपालाचारी |first=सी. |title=महाभारत |publisher=भारतीय विद्या भवन |year=१९५५}}</ref>
== कार्य ==
यमराजांचे मुख्य कार्य म्हणजे शिक्षेने [[आत्मा]] शुद्ध करणे. यमराज सर्व मृत आत्म्यांना त्यांच्या कर्मानुसार [[स्वर्ग]] आणि [[नरक]]ात पाठवतात. यमराज सर्व मृत आत्म्यांना आश्रय देतात, म्हणूनच यमराजाला [[मृत्यू]]चा देव असेही म्हटले जाते.<ref name="vetnam" /> मृत्यू झाल्यावर सर्व प्रथम व्यक्ती यमलोकात जाते आणि तिथे यमराजांसमोर हजर केले जाते. त्याच्या चांगल्या-वाईट कर्मांचा विचार करून ते त्याला स्वर्गात किंवा नरकात पाठवतात. ते [[नीतिशास्त्र|नीती]]ने व धर्माने न्याय करतात, म्हणून त्यांना 'धर्मराज' असेही म्हणतात. असेही मानले जाते की मृत्यूच्या वेळी केवळ यमाचे दूतच आत्मा प्राप्त करण्यासाठी येतात.<ref name="josh" />
== नावे आणि नक्षत्र देवता ==
यमराजाला [[भरणी (नक्षत्र)|भरणी नक्षत्रा]]चे आराध्य दैवत मानले जाते.<ref name="josh" /> [[स्मृति (हिंदू धर्म)|स्मृतीं]]मध्ये चौदा यमांची नावे आली आहेत, ती पुढीलप्रमाणे- यम, धर्मराजा, मृत्यु, अंतक, वैवस्वत, काल, सर्वभूत, क्षय, उदुंबर, दघ्न, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त.<ref name="josh" />
{{Cquote|"यम गायत्री मंत्र":
ॐ सूर्य पुत्राय विद्महे । महाकालाय धीमहि । तन्नो यमः प्रचोदयात ॥}}
== स्थाने ==
यमराजाचे एक प्राचीन मंदिर [[हिमाचल प्रदेश|हिमाचल प्रदेशा]]तील [[चंबा जिल्हा|चंबा जिल्ह्यातील]] भरमौर नावाच्या ठिकाणी आहे.<ref>{{cite web |title=Bharmour Temple Complex |url=https://hpchamba.nic.in/ |publisher=हिमाचल प्रदेश शासन |access-date=२०२६-०८-१६}}</ref> मंदिराला या भागात चार अदृश्य दरवाजे आहेत असे मानले जाते, जे सोने, चांदी, तांबे आणि लोखंडाचे बनलेले आहेत. यमराजाच्या निर्णयानंतर यमदूत आपल्या कर्मानुसार आत्म्याला स्वर्ग किंवा नरकात घेऊन जातात. [[गरुड पुराण|गरुड पुराणात]]ही यमराजाच्या दरबारात चार दिशांना चार दरवाजांचा उल्लेख आहे.<ref name="josh" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदू दैवते]]
[[वर्ग:हिंदू पौराणिक व्यक्ती]]
[[वर्ग:वैदिक दैवते]]
5rr0zf3qqib0ikai1fg14rwnrpjczsj
मध्य मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)
0
32267
2702709
2702509
2026-08-16T04:18:22Z
~2026-41910-22
185743
/* १५ डबा */
2702709
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai_CST_inside.jpg|250 px|इवलेसे| मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.]]
[[चित्र:Mumbai Train.JPG|250 px|इवलेसे|नव्या लोकल गाड्या]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे मध्य मार्ग नकाशा}}
'''मध्य''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग [[ठाणे]], [[डोंबिवली]], [[कल्याण]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. [[कल्याण]] येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा [[कसारा रेल्वे स्थानक|कसाऱ्यामार्गे]] [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] तर आग्नेय फाटा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावतो.
[[दादर रेल्वे स्थानक|दादर]], [[परळ रेल्वे स्थानक]] आणि [[माटुंगा रेल्वे स्थानक|माटुंगा]] येथे मध्य आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मशीद रेल्वे स्थानक|मशीद]], [[सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक|सँडहर्स्ट रोड]] आणि [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] ह्या स्थानकांवरून [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्गाद्वारे]] प्रवासाची सोय उपलब्ध आहे. [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] येथून [[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]] तसेच [[दिवा जंक्शन रेल्वे स्थानक|दिवा]] आणि [[कोपर रेल्वे स्थानक|कोपर]] येथे [[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]ची जोड आहे. [[नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक|नेरळ]]वरून [[माथेरान डोंगरी रेल्वे]]सुद्धा उपलब्ध आहे.
==स्थानके==
(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)
===मुख्य मार्ग===
{| class="wikitable" style="text-align:center"
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
! style="width:5%;" |जोडमार्ग
|-
|१||'''[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]'''||CSMT / ST||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|२||{{rws|मशीद}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|३||{{rws|सँडहर्स्ट रोड}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|४||'''{{rws|भायखळा}}'''||BY||
|-
|५||{{rws|चिंचपोकळी}}||||
|-
|६||{{rws|करी रोड}}||||
|-
|७||'''{{rws|परळ}}'''||PR||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|८||'''{{rws|दादर}}'''||D||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|९||{{rws|माटुंगा}}||||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|१०||{{rws|शीव}}||||
|-
|११||'''{{rws|कुर्ला}}'''||C||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|१२||{{rws|विद्याविहार}}||||
|-
|१३||'''{{rws|घाटकोपर}}'''||G||
|-
|१४||'''{{rws|विक्रोळी}}'''||||
|-
|१५||{{rws|कांजुर मार्ग}}||||
|-
|१६||'''{{rws|भांडुप}}'''||||
|-
|१७||{{rws|नाहूर}}||||
|-
|१८||'''{{rws|मुलुंड}}'''||||
|-
|१९||'''{{rws|ठाणे}}'''||T||[[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]]
|-
|२०||{{rws|कळवा}}||||
|-
|२१||{{rws|मुंब्रा}}||||
|-
|२२||'''{{rws|दिवा जंक्शन}}'''||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२३||{{rws|कोपर}}||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२४||'''{{rws|डोंबिवली}}'''||DI||
|-
|२५||{{rws|ठाकुर्ली}}||||
|-
|२६||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''||K||
|}
===मुख्य मार्ग फाटे===
{| class="wikitable" style="text-align:center;width=auto;"
|+आग्नेय उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|विठ्ठलवाडी}}||
|-
|३||{{rws|उल्हासनगर}}||
|-
|४||'''{{rws|अंबरनाथ}}'''|| A
|-
|५||'''{{rws|बदलापूर}}'''|| BL
|-
|६||{{rws|वांगणी}}||
|-
|७||{{rws|शेलू}}||
|-
|८||'''{{rws|नेरळ जंक्शन}}'''||
|-
|९||{{rws|भिवपुरी रोड}}||
|-
|१०||'''{{rws|कर्जत}}'''|| S
|-
|११||{{rws|पळसधरी}}||
|-
|१२||{{rws|केळवली}}||
|-
|१३||{{rws|डोळवली}}||
|-
|१४||{{rws|लौजी}}||
|-
|१५||'''{{rws|खोपोली}}'''|| KP
|}
{| class="wikitable" style="text-align:center"
|+ईशान्य उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|शहाड}}||
|-
|३||{{rws|आंबिवली}}||
|-
|४||'''{{rws|टिटवाळा}}'''|| TL
|-
|५||{{rws|खडावली}}||
|-
|६||{{rws|वाशिंद}}||
|-
|७||'''{{rws|आसनगाव}}'''|| AN
|-
|८||{{rws|आटगाव}}||
|-
|९||{{rws|तानशेत}}||
|-
|१०||{{rws|खर्डी}}||
|-
|११||{{rws|उंबरमाळी}}||
|-
|१२||'''{{rws|कसारा}}'''|| N
|}
== १२ डबा अर्धजलद ==
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || रेल्वे कर्मचारी || ५:१४ || कल्याण || ६:४१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा
|-
| rowspan="2"| २ || ९५७०६ || ७:२६ || कल्याण || ८:३० || दादर
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला
|-
| rowspan="2"| ३ || ९५७०८ || ७:४२ || कल्याण || ९:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ४ || ९५८०४ || ८:१४ || डोंबिवली || ९:२१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ५ || ९५७१० || ८:१४ || कल्याण || ९:३० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ६ || ९५७१६ || ८:१८ || कसारा || १०:५० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ७ || ९५७१८ || ८:४६ || कल्याण || १०:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ८ || ९५६०४ || ९:०२ || कल्याण || १०:२० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ९ || ९५४०८ || ९:०४ || टिटवाळा || १०:३४ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| १० || ९५७२२ || ९:४३ || कल्याण || ११:०० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ११ || ९५७४४ || १८:२५ || कल्याण || १९:४० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कसारा / आसनगाव / टिटवाळा / कल्याण / डोंबिवली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || ९५६०९ || १०:५८ || छशिमट || १२:२९ || टिटवाळा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| २ || रेल्वे कर्मचारी || १५:५२ || छशिमट || १७:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ३ || ९५४१५ || १६:५० || छशिमट || १९:१८ || कसारा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ४ || ९५७२७ || १७:२५ || छशिमट || १८:४२ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ५ || ९५८०३ || १७:३७ || छशिमट || १८:४३ || डोंबिवली
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ६ || ९५७२९ || १८:०१ || दादर || १९:०१ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ७ || ९५७३१ || १८:०३ || छशिमट || १९:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ८ || ९५७३५ || १८:५० || छशिमट || २०:०८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ९ || ९५७३७ || १९:१३ || दादर || २०:१६ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १० || ९५५१७ || २०:०० || छशिमट || २१:५२ || आसनगाव
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|}
== १५ डबा ==
{| class="wikitable sortable"
|+फेऱ्या आणि सुरुवात
|-
| style="background:aqua"|१६
|१५ ऑक्टोबर २०१२
|-
| style="background:red"|६
|४ मार्च २०१९
|-
| style="background:skyblue"|१०
|२० जुलै २०२६
|-
| style="background:teal"|१४
|१५ ऑगस्ट २०२६
|-
| style="background:lightgreen"|८
|१५ ऑगस्ट २०२६
|-
|एकूण
|५४ फेऱ्या
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कर्जत / दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:teal"
| rowspan="2"| १ || ९५००२ || ४:५० || खोपोली || ७:०१ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५८०२ || ६:१४ || डोंबिवली || ७:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ३ || ९५७०४ || ७:१८ || कल्याण || ८:२६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ४ || ९५३०६ || ७:५१ || अंबरनाथ || ९:०९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| ५ || ९५३१० || ८:२७ || अंबरनाथ || ९:४४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, कळवा, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५७१२ || ८:३३ || कल्याण || ९:३७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ७ || ९५७२० || ९:४७ || कल्याण || १०:४० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:teal"
| ८ || ९६००८ || १०:०० || खोपोली || १०:२५ || कर्जत || मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ९ || ९५९१२ || १०:४६ || ठाणे || ११:२९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १० || ९६३१२ || ११:०३ || अंबरनाथ || १२:२१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| ११ || ९६०१० || ११:२० || खोपोली || ११:४५ || कर्जत || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १२ || ९५७२८ || ११:४६ || कल्याण || १२:४८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| १३ || ९५१२४ || १२:२३ || कर्जत || १४:२० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| १४ || ९६०१२ || १२:४० || खोपोली || १३:०५ || कर्जत || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १५ || ९५७३० || १३:३६ || कल्याण || १४:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| rowspan="2"| १६ || ९५००८ || १३:४८ || खोपोली || १६:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १७ || ९५७३२ || १४:०२ || कल्याण || १५:०८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १८ || ९५७३४ || १६:२८ || कल्याण || १७:२० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १९ || ९५२३० || १६:४७ || बदलापूर || १८:१० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २० || ९५१३४ || १७:३३ || कर्जत || १९:३४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| rowspan="2"| २१ || ९५२३६ || १८:१७ || बदलापूर || १९:४४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २२ || ९५७४२ || १८:२२ || कल्याण || १९:२५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २३ || ९५१४२ || २०:३८ || कर्जत || २२:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २४ || ९५७४६ || २०:४१ || कल्याण || २१:३० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २५ || ९५३४४ || २१:०७ || अंबरनाथ || २२:११ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:teal"
| rowspan="2"| २६ || ९५१४६ || २२:०३ || कर्जत || २३:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २७ || ९५७४८ || २३:१५ || कल्याण || ००:२२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / डोंबिवली / कल्याण / अंबरनाथ / बदलापूर / कर्जत / खोपोली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १ || ९५७०३ || ६:०६ || छशिमट || ७:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५७०५ || ७:२२ || छशिमट || ८:२५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| rowspan="2"| ३ || ९५००३ || ७:४३ || दादर || ९:५१ || खोपोली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ४ || ९५७०९ || ८:३६ || छशिमट || ९:४० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ५ || ९५३०५ || ९:१५ || छशिमट || १०:३४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५९०७ || ९:४२ || छशिमट || १०:२४ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| ७ || ९५११३ || ९:५७ || छशिमट || ११:५५ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| ८ || ९६००५ || १०:४० || कर्जत || ११:०५ || खोपोली || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ९ || ९५७१५ || १०:४५ || दादर || ११:३६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| १० || ९५८०१ || ११:३७ || छशिमट || १२:३२ || डोंबिवली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे
|- style="background:teal"
| ११ || ९६००७ || १२:०० || कर्जत || १२:२५ || खोपोली || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १२ || ९५७१७ || १२:२६ || छशिमट || १३:३० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १३ || ९५७१९ || १२:५३ || छशिमट || १३:५७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| १४ || ९६००९ || १३:१५ || कर्जत || १३:४० || खोपोली || मंदगती
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| १५ || ९५१२३ || १४:४५ || छशिमट || १६:४२ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १६ || ९५२३१ || १५:०३ || छशिमट || १६:२७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १७ || ९५७२१ || १५:१४ || छशिमट || १६:२० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| rowspan="2"| १८ || ९५२३५ || १६:४२ || छशिमट || १८:०७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १९ || ९५७२५ || १७:३० || दादर || १८:१८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २० || ९५१२९ || १८:२१ || छशिमट || २०:१३ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २१ || ९५७३९ || १९:२९ || छशिमट || २०:३२ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २२ || ९५३३१ || १९:४२ || छशिमट || २१:०१ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| rowspan="2"| २३ || ९५१३३ || १९:५० || छशिमट || २१:५१ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २४ || ९५७४३ || २२:१८ || दादर || २३:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २५ || ९५०१७ || २२:५७ || छशिमट || १:३० || खोपोली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २६ || ९६३४१ || २३:२३ || दादर || ००:३० || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| rowspan="2"| २७ || ९५३३७ || ००:०५ || छशिमट || १:२७ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|}
== वातानुकूलित ==
{| class="wikitable sortable"
! फेऱ्या !! वार !! सुरुवात
|-
| style="background:yellow"|१२
|सोम-शनि
|१७ डिसेंबर २०२०
|-
| style="background:orange"|१६
|दररोज
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:gray"|१३
|सोम-शनि
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:crimson"|१३
|सोम-शनि
|१४ मे २०२२
|-
| style="background:pink"|१२
|सोम-शनि
|६ नोव्हेंबर २०२३
|-
| style="background:violet"|१४
|सोम-शुक्र
|१६ एप्रिल २०२५
|-
| style="background:green"|१२
|सोम-शनि
|२९ जून २०२६
|-
|९२
|एकूण
|
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| १ || ९७६०४ || ४:४६ || कुर्ला || ५:१६ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| २ || ९७३१० || ५:२४ || ठाणे || ६:२१ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३ || ९५७०२ || ६:३२ || कल्याण || ७:३९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४ || ९६६१२ || ६:४६ || टिटवाळा || ८:३१ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ५ || ९७३२९ || ७:०४ || ठाणे || ८:०० || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ६ || ९७०२२ || ७:१५ || कल्याण || ८:४५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ७ || ९७०२६ || ७:३४ || कल्याण || ९:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ८ || ९५९०४ || ८:०५ || ठाणे || ८:५० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| ९ || ९६६१८ || ८:३३ || टिटवाळा || १०:१८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १० || ९५७१४ || ८:५४ || कल्याण || ९:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| rowspan="2"| ११ || ९५९०८ || ९:०३ || ठाणे || ९:४७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| १२ || ९७५०२ || ९:१६ || घाटकोपर || ९:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १३ || ९५७२४ || १०:०२ || कल्याण || १०:५२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| १४ || ९७०४८ || १०:२५ || कल्याण || ११:५४ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| rowspan="2"| १५ || ९५२१० || १०:४२ || बदलापूर || १२:१२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| १६ || ९६३१४ || ११:१७ || अंबरनाथ || १३:०२ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १७ || ९५७२६ || ११:२२ || कल्याण || १२:१५ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:yellow"
| १८ || ९७२१८ || ११:४८ || डोंबिवली || १३:१० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १९ || ९५२१४ || १२:२७ || बदलापूर || १३:३८ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:violet"
| २० || ९७३६६ || १३:२८ || ठाणे || १४:२५ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २१ || ९५२१८ || १३:४८ || बदलापूर || १४:५९ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| २२ || ९६३२४ || १४:०० || अंबरनाथ || १५:४७ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| २३ || ९७३७० || १४:२२ || ठाणे || १५:२० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २४ || ९५९१४ || १५:०३ || ठाणे || १५:४५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २५ || ९५३२४ || १५:१२ || अंबरनाथ || १६:३१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:violet"
| २६ || ९७३७८ || १५:३६ || ठाणे || १६:३४ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| २७ || ९७६१८ || १६:३४ || कुर्ला || १७:०८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २८ || ९५६१० || १६:४७ || टिटवाळा || १८:०६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| २९ || ९७२३६ || १६:५५ || डोंबिवली || १८:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३० || ९५७३८ || १७:२७ || कल्याण || १८:३० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:pink"
| ३१ || ९७२४० || १७:३२ || डोंबिवली || १८:३८ || परळ || मंदगती
|- style="background:violet"
| ३२ || ९७४०२ || १७:४१ || ठाणे || १८:४० || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ३३ || ९७४०८ || १८:१६ || ठाणे || १९:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३४ || ९५३३६ || १८:३० || अंबरनाथ || १९:३२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:orange"
| ३५ || ९७४१६ || १८:५७ || ठाणे || १९:५५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ३६ || ९७४२४ || १९:४९ || ठाणे || २०:४८ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ३७ || ९७२५२ || १९:५० || डोंबिवली || २१:१२ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| ३८ || ९७१५२ || १९:५६ || कल्याण || २१:२८ || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ३९ || ९७१५४ || २०:१० || कल्याण || २१:२५ || परळ || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ४० || ९५३४२ || २०:५० || अंबरनाथ || २२:०७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४१ || ९७१६४ || २१:०४ || कल्याण || २२:०३ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| ४२ || ९७१६८ || २१:३६ || कल्याण || २३:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ४३ || ९७६३० || २२:२२ || कुर्ला || २२:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ४४ || ९७१७६ || २२:५६ || कल्याण || २३:५५ || कुर्ला || मंदगती
|- style="background:pink"
| ४५ || ९७१७८ || २३:०४ || कल्याण || २३:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:violet"
| ४६ || ९६२२८ || २३:०४ || बदलापूर || ०:२६ || कुर्ला || मंदगती
|- style="background:crimson"
| ४७ || ९७१८० || २३:१९ || कल्याण || २३:५० || ठाणे || मंदगती
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कुर्ला / घाटकोपर / ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| rowspan="2"| १ || ९५७०१ || ५:२० || छशिमट || ६:२४ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:green"
| २ || ९६६०३ || ५:३५ || ठाणे || ६:२३ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:pink"
| ३ || ९७००९ || ६:०५ || विद्याविहार || ७:०४ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ४ || ९७०१३ || ६:२६ || विद्याविहार || ७:२५ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| ५ || ९६६११ || ६:३० || छशिमट || ८:१५ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ६ || ९५७०७ || ७:४३ || छशिमट || ८:४६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:gray"
| rowspan="2"| ७ || ९५९०१ || ८:०४ || छशिमट || ८:४६ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
|- style="background:green"
| ८ || ९७५०१ || ८:३७ || छशिमट || ९:१२ || घाटकोपर || मंदगती
|- style="background:pink"
| ९ || ९७०४१ || ८:४९ || छशिमट || १०:१८ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १० || ९५७११ || ८:५६ || छशिमट || ९:५८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| rowspan="2"| ११ || ९५२०९ || ९:०९ || छशिमट || १०:३२ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| rowspan="2"| १२ || ९५३०७ || ९:५१ || छशिमट || ११:०८ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:green"
| १३ || ९७६१५ || १०:०० || छशिमट || १०:२८ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १४ || ९५७१३ || १०:०४ || छशिमट || ११:०७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:yellow"
| १५ || ९७२१७ || १०:२२ || छशिमट || ११:४० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १६ || ९५२२१ || ११:०८ || दादर || १२:२१ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| १७ || ९६३१३ || ११:५८ || छशिमट || १३:४४ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:violet"
| १८ || ९७३५९ || १२:२४ || छशिमट || १३:२० || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १९ || ९५२२५ || १२:३० || दादर || १३:३९ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| २० || ९७३६३ || १३:०६ || छशिमट || १४:०६ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| २१ || ९६३१७ || १३:१५ || छशिमट || १५:०२ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २२ || ९५९०९ || १४:२१ || दादर || १४:४७ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर
|- style="background:violet"
| २३ || ९७३६९ || १४:२९ || छशिमट || १५:२५ || ठाणे || मंदगती
|- style="background:gray"
| २४ || ९७२३५ || १५:२४ || छशिमट || १६:४३ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २५ || ९५६११ || १५:३३ || दादर || १६:३९ || टिटवाळा || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| २६ || ९७२३९ || १६:०० || छशिमट || १७:२० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २७ || ९५७२३ || १६:११ || छशिमट || १७:१९ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| २८ || ९७३८३ || १६:३८ || छशिमट || १७:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २९ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती
|- style="background:green"
| ३० || ९७३८९ || १७:१२ || छशिमट || १८:०८ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३१ || ९५९११ || १८:१० || छशिमट || १८:५२ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
|- style="background:gray"
| ३२ || ९७२५१ || १८:१८ || छशिमट || १९:३७ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३३ || ९५७३३ || १८:३६ || छशिमट || १९:४१ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:pink"
| ३४ || ९७१४९ || १८:४५ || परळ || १९:५८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३५ || ९७४०३ || १८:४५ || छशिमट || १९:४२ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ३६ || ९७१५७ || १९:१८ || छशिमट || २०:४९ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३७ || ९५३२९ || १९:३९ || दादर || २०:४४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:orange"
| ३८ || ९७१६३ || २०:०० || छशिमट || २१:२८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३९ || ९६२२१ || २१:०८ || छशिमट || २२:५६ || बदलापूर || मंदगती
|- style="background:gray"
| ४० || ९७१७३ || २१:१६ || छशिमट || २२:४५ || कल्याण || मंदगती
|- style="background:pink"
| ४१ || ९७१७५ || २१:३९ || परळ || २२:५३ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ४२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती
|- style="background:yellow"
| ४३ || ९७४२७ || २२:२० || छशिमट || २३:१५ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ४४ || ९७४३३ || २३:०० || छशिमट || २३:५७ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| ४५ || ९७४३५ || २३:१२ || छशिमट || ०:०७ || ठाणे || मंदगती
|}
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग]]
9haz92gpuvmyxbqyvupck94moor7y55
2702711
2702709
2026-08-16T04:23:43Z
~2026-41910-22
185743
/* १२ डबा अर्धजलद */
2702711
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Mumbai_CST_inside.jpg|250 px|इवलेसे| मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे मध्य मार्गाचे दक्षिण मुंबईमधील टर्मिनस आहे.]]
[[चित्र:Mumbai Train.JPG|250 px|इवलेसे|नव्या लोकल गाड्या]]
{{मुंबई उपनगरी रेल्वे मध्य मार्ग नकाशा}}
'''मध्य''' हा [[मुंबई उपनगरी रेल्वे]]च्या तीन प्रमुख मार्गांपैकी एक आहे. [[मध्य रेल्वे]]द्वारे चालवला जाणारा हा मार्ग दक्षिण मुंबई मधील [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]पासून सुरू होतो व मुंबई बेटाच्या मध्य भागातून धावतो. मुंबईची मध्य उपनगरे जोडणारा हा मार्ग [[ठाणे]], [[डोंबिवली]], [[कल्याण]] इत्यादी महत्त्वाच्या शहरांमधून धावतो. [[कल्याण]] येथे मध्य मार्गाचे दोन फाटे फुटतात. ईशान्य फाटा [[कसारा रेल्वे स्थानक|कसाऱ्यामार्गे]] [[नाशिक रोड रेल्वे स्थानक|नाशिककडे]] तर आग्नेय फाटा [[कर्जत रेल्वे स्थानक|कर्जतमार्गे]] [[पुणे रेल्वे स्थानक|पुण्याकडे]] धावतो.
[[दादर रेल्वे स्थानक|दादर]], [[परळ रेल्वे स्थानक]] आणि [[माटुंगा रेल्वे स्थानक|माटुंगा]] येथे मध्य आणि [[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम]] दोन्ही मार्ग असल्यामुळे मार्ग बदलणे शक्य होते. [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मशीद रेल्वे स्थानक|मशीद]], [[सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानक|सँडहर्स्ट रोड]] आणि [[कुर्ला रेल्वे स्थानक|कुर्ला]] ह्या स्थानकांवरून [[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्गाद्वारे]] प्रवासाची सोय उपलब्ध आहे. [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] येथून [[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]] तसेच [[दिवा जंक्शन रेल्वे स्थानक|दिवा]] आणि [[कोपर रेल्वे स्थानक|कोपर]] येथे [[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]ची जोड आहे. [[नेरळ जंक्शन रेल्वे स्थानक|नेरळ]]वरून [[माथेरान डोंगरी रेल्वे]]सुद्धा उपलब्ध आहे.
==स्थानके==
(जलद लोकल केवळ ठळक अक्षरांमधील स्थानकांवरच थांबतात.)
===मुख्य मार्ग===
{| class="wikitable" style="text-align:center"
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
! style="width:5%;" |जोडमार्ग
|-
|१||'''[[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]]'''||CSMT / ST||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|२||{{rws|मशीद}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|३||{{rws|सँडहर्स्ट रोड}}||||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|४||'''{{rws|भायखळा}}'''||BY||
|-
|५||{{rws|चिंचपोकळी}}||||
|-
|६||{{rws|करी रोड}}||||
|-
|७||'''{{rws|परळ}}'''||PR||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|८||'''{{rws|दादर}}'''||D||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|९||{{rws|माटुंगा}}||||[[पश्चिम मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|पश्चिम मार्ग]]
|-
|१०||{{rws|शीव}}||||
|-
|११||'''{{rws|कुर्ला}}'''||C||[[हार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|हार्बर मार्ग]]
|-
|१२||{{rws|विद्याविहार}}||||
|-
|१३||'''{{rws|घाटकोपर}}'''||G||
|-
|१४||'''{{rws|विक्रोळी}}'''||||
|-
|१५||{{rws|कांजुर मार्ग}}||||
|-
|१६||'''{{rws|भांडुप}}'''||||
|-
|१७||{{rws|नाहूर}}||||
|-
|१८||'''{{rws|मुलुंड}}'''||||
|-
|१९||'''{{rws|ठाणे}}'''||T||[[ट्रान्सहार्बर मार्ग (मुंबई उपनगरी रेल्वे)|ट्रान्सहार्बर मार्ग]]
|-
|२०||{{rws|कळवा}}||||
|-
|२१||{{rws|मुंब्रा}}||||
|-
|२२||'''{{rws|दिवा जंक्शन}}'''||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२३||{{rws|कोपर}}||||[[वसई रोड-रोहा रेल्वेमार्ग]]
|-
|२४||'''{{rws|डोंबिवली}}'''||DI||
|-
|२५||{{rws|ठाकुर्ली}}||||
|-
|२६||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''||K||
|}
===मुख्य मार्ग फाटे===
{| class="wikitable" style="text-align:center;width=auto;"
|+आग्नेय उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|विठ्ठलवाडी}}||
|-
|३||{{rws|उल्हासनगर}}||
|-
|४||'''{{rws|अंबरनाथ}}'''|| A
|-
|५||'''{{rws|बदलापूर}}'''|| BL
|-
|६||{{rws|वांगणी}}||
|-
|७||{{rws|शेलू}}||
|-
|८||'''{{rws|नेरळ जंक्शन}}'''||
|-
|९||{{rws|भिवपुरी रोड}}||
|-
|१०||'''{{rws|कर्जत}}'''|| S
|-
|११||{{rws|पळसधरी}}||
|-
|१२||{{rws|केळवली}}||
|-
|१३||{{rws|डोळवली}}||
|-
|१४||{{rws|लौजी}}||
|-
|१५||'''{{rws|खोपोली}}'''|| KP
|}
{| class="wikitable" style="text-align:center"
|+ईशान्य उपमार्ग
! style="width:1%;" |#
! style="width:5%;" |स्थानक नाव
! style="width:1%;" |स्थानक कोड
|-
|१||'''{{rws|कल्याण जंक्शन}}'''|| K
|-
|२||{{rws|शहाड}}||
|-
|३||{{rws|आंबिवली}}||
|-
|४||'''{{rws|टिटवाळा}}'''|| TL
|-
|५||{{rws|खडावली}}||
|-
|६||{{rws|वाशिंद}}||
|-
|७||'''{{rws|आसनगाव}}'''|| AN
|-
|८||{{rws|आटगाव}}||
|-
|९||{{rws|तानशेत}}||
|-
|१०||{{rws|खर्डी}}||
|-
|११||{{rws|उंबरमाळी}}||
|-
|१२||'''{{rws|कसारा}}'''|| N
|}
== १२ डबा अर्धजलद ==
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || रेल्वे कर्मचारी || ५:१४ || कल्याण || ६:४१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, परळ, भायखळा
|-
| rowspan="2"| २ || ९५७०६ || ७:२६ || कल्याण || ८:३० || दादर
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला
|-
| rowspan="2"| ३ || ९५७०८ || ७:४२ || कल्याण || ९:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ४ || ९५८०४ || ८:१४ || डोंबिवली || ९:२१ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ५ || ९५७१० || ८:१४ || कल्याण || ९:३० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ६ || ९५७१६ || ८:१८ || कसारा || १०:५० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ७ || ९५७१८ || ८:४६ || कल्याण || १०:०३ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ८ || ९५६०४ || ९:०२ || कल्याण || १०:२० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ९ || ९५४०८ || ९:०४ || टिटवाळा || १०:३४ || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| १० || ९५७२२ || ९:४३ || कल्याण || ११:०० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|-
| rowspan="2"| ११ || ९५७४४ || १८:२५ || कल्याण || १९:४० || छशिमट
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' ठाण्यापर्यंत मंदगती पुढे मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कसारा / आसनगाव / टिटवाळा / कल्याण / डोंबिवली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
|-
| rowspan="2"| १ || ९५६०९ || १०:५८ || छशिमट || १२:२९ || टिटवाळा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| २ || रेल्वे कर्मचारी || १५:५२ || छशिमट || १७:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, परळ, माटुंगा, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ३ || ९५४१५ || १६:५० || छशिमट || १९:१८ || कसारा
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ४ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ
|-
| style="background:#ff9" colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती (वातानुकूलित)
|-
| rowspan="2"| ५ || ९५७२७ || १७:२५ || छशिमट || १८:४२ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ६ || ९५८०३ || १७:३७ || छशिमट || १८:४३ || डोंबिवली
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ७ || ९५७२९ || १८:०१ || दादर || १९:०१ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ८ || ९५७३१ || १८:०३ || छशिमट || १९:१८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ९ || ९५७३५ || १८:५० || छशिमट || २०:०८ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १० || ९५७३७ || १९:१३ || दादर || २०:१६ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| ११ || ९५५१७ || २०:०० || छशिमट || २१:५२ || आसनगाव
|-
| style="background:#ff9" colspan="5"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाण्यापुढे मंदगती
|-
| rowspan="2"| १२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण
|-
| style="background:#ff9" colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती (वातानुकूलित)
|}
== १५ डबा ==
{| class="wikitable sortable"
|+फेऱ्या आणि सुरुवात
|-
| style="background:aqua"|१६
|१५ ऑक्टोबर २०१२
|-
| style="background:red"|६
|४ मार्च २०१९
|-
| style="background:skyblue"|१०
|२० जुलै २०२६
|-
| style="background:teal"|१४
|१५ ऑगस्ट २०२६
|-
| style="background:lightgreen"|८
|१५ ऑगस्ट २०२६
|-
|एकूण
|५४ फेऱ्या
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कर्जत / दादर / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:teal"
| rowspan="2"| १ || ९५००२ || ४:५० || खोपोली || ७:०१ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५८०२ || ६:१४ || डोंबिवली || ७:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ३ || ९५७०४ || ७:१८ || कल्याण || ८:२६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ४ || ९५३०६ || ७:५१ || अंबरनाथ || ९:०९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| ५ || ९५३१० || ८:२७ || अंबरनाथ || ९:४४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, कळवा, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५७१२ || ८:३३ || कल्याण || ९:३७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ७ || ९५७२० || ९:४७ || कल्याण || १०:४० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:teal"
| ८ || ९६००८ || १०:०० || खोपोली || १०:२५ || कर्जत || मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ९ || ९५९१२ || १०:४६ || ठाणे || ११:२९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १० || ९६३१२ || ११:०३ || अंबरनाथ || १२:२१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| ११ || ९६०१० || ११:२० || खोपोली || ११:४५ || कर्जत || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १२ || ९५७२८ || ११:४६ || कल्याण || १२:४८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| १३ || ९५१२४ || १२:२३ || कर्जत || १४:२० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| १४ || ९६०१२ || १२:४० || खोपोली || १३:०५ || कर्जत || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १५ || ९५७३० || १३:३६ || कल्याण || १४:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| rowspan="2"| १६ || ९५००८ || १३:४८ || खोपोली || १६:१४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १७ || ९५७३२ || १४:०२ || कल्याण || १५:०८ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १८ || ९५७३४ || १६:२८ || कल्याण || १७:२० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १९ || ९५२३० || १६:४७ || बदलापूर || १८:१० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २० || ९५१३४ || १७:३३ || कर्जत || १९:३४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:teal"
| rowspan="2"| २१ || ९५२३६ || १८:१७ || बदलापूर || १९:४४ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २२ || ९५७४२ || १८:२२ || कल्याण || १९:२५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २३ || ९५१४२ || २०:३८ || कर्जत || २२:४१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २४ || ९५७४६ || २०:४१ || कल्याण || २१:३० || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २५ || ९५३४४ || २१:०७ || अंबरनाथ || २२:११ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:teal"
| rowspan="2"| २६ || ९५१४६ || २२:०३ || कर्जत || २३:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २७ || ९५७४८ || २३:१५ || कल्याण || ००:२२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / डोंबिवली / कल्याण / अंबरनाथ / बदलापूर / कर्जत / खोपोली कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १ || ९५७०३ || ६:०६ || छशिमट || ७:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| २ || ९५७०५ || ७:२२ || छशिमट || ८:२५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| rowspan="2"| ३ || ९५००३ || ७:४३ || दादर || ९:५१ || खोपोली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ४ || ९५७०९ || ८:३६ || छशिमट || ९:४० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| ५ || ९५३०५ || ९:१५ || छशिमट || १०:३४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:red"
| rowspan="2"| ६ || ९५९०७ || ९:४२ || छशिमट || १०:२४ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| ७ || ९५११३ || ९:५७ || छशिमट || ११:५५ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| ८ || ९६००५ || १०:४० || कर्जत || ११:०५ || खोपोली || मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| ९ || ९५७१५ || १०:४५ || दादर || ११:३६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:red"
| rowspan="2"| १० || ९५८०१ || ११:३७ || छशिमट || १२:३२ || डोंबिवली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे
|- style="background:teal"
| ११ || ९६००७ || १२:०० || कर्जत || १२:२५ || खोपोली || मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १२ || ९५७१७ || १२:२६ || छशिमट || १३:३० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १३ || ९५७१९ || १२:५३ || छशिमट || १३:५७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| १४ || ९६००९ || १३:१५ || कर्जत || १३:४० || खोपोली || मंदगती
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| १५ || ९५१२३ || १४:४५ || छशिमट || १६:४२ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| १६ || ९५२३१ || १५:०३ || छशिमट || १६:२७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १७ || ९५७२१ || १५:१४ || छशिमट || १६:२० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:teal"
| rowspan="2"| १८ || ९५२३५ || १६:४२ || छशिमट || १८:०७ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| १९ || ९५७२५ || १७:३० || दादर || १८:१८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २० || ९५१२९ || १८:२१ || छशिमट || २०:१३ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २१ || ९५७३९ || १९:२९ || छशिमट || २०:३२ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २२ || ९५३३१ || १९:४२ || छशिमट || २१:०१ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, दिवा, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| rowspan="2"| २३ || ९५१३३ || १९:५० || छशिमट || २१:५१ || कर्जत || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:aqua"
| rowspan="2"| २४ || ९५७४३ || २२:१८ || दादर || २३:१० || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, मुलुंड, ठाणे, डोंबिवली
|- style="background:skyblue"
| rowspan="2"| २५ || ९५०१७ || २२:५७ || छशिमट || १:३० || खोपोली || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:lightgreen"
| rowspan="2"| २६ || ९६३४१ || २३:२३ || दादर || ००:३० || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:teal"
| rowspan="2"| २७ || ९५३३७ || ००:०५ || छशिमट || १:२७ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|}
== वातानुकूलित ==
{| class="wikitable sortable"
! फेऱ्या !! वार !! सुरुवात
|-
| style="background:yellow"|१२
|सोम-शनि
|१७ डिसेंबर २०२०
|-
| style="background:orange"|१६
|दररोज
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:gray"|१३
|सोम-शनि
|१९ फेब्रुवारी २०२२
|-
| style="background:crimson"|१३
|सोम-शनि
|१४ मे २०२२
|-
| style="background:pink"|१२
|सोम-शनि
|६ नोव्हेंबर २०२३
|-
| style="background:violet"|१४
|सोम-शुक्र
|१६ एप्रिल २०२५
|-
| style="background:green"|१२
|सोम-शनि
|२९ जून २०२६
|-
|९२
|एकूण
|
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| ठाणे / कुर्ला / दादर / परळ / छशिमट कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| १ || ९७६०४ || ४:४६ || कुर्ला || ५:१६ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| २ || ९७३१० || ५:२४ || ठाणे || ६:२१ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३ || ९५७०२ || ६:३२ || कल्याण || ७:३९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४ || ९६६१२ || ६:४६ || टिटवाळा || ८:३१ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ५ || ९७३२९ || ७:०४ || ठाणे || ८:०० || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ६ || ९७०२२ || ७:१५ || कल्याण || ८:४५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ७ || ९७०२६ || ७:३४ || कल्याण || ९:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ८ || ९५९०४ || ८:०५ || ठाणे || ८:५० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, विक्रोळी, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| ९ || ९६६१८ || ८:३३ || टिटवाळा || १०:१८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १० || ९५७१४ || ८:५४ || कल्याण || ९:५९ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| rowspan="2"| ११ || ९५९०८ || ९:०३ || ठाणे || ९:४७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| १२ || ९७५०२ || ९:१६ || घाटकोपर || ९:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १३ || ९५७२४ || १०:०२ || कल्याण || १०:५२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| १४ || ९७०४८ || १०:२५ || कल्याण || ११:५४ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| rowspan="2"| १५ || ९५२१० || १०:४२ || बदलापूर || १२:१२ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| १६ || ९६३१४ || ११:१७ || अंबरनाथ || १३:०२ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १७ || ९५७२६ || ११:२२ || कल्याण || १२:१५ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, दिवा, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:yellow"
| १८ || ९७२१८ || ११:४८ || डोंबिवली || १३:१० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १९ || ९५२१४ || १२:२७ || बदलापूर || १३:३८ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:violet"
| २० || ९७३६६ || १३:२८ || ठाणे || १४:२५ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २१ || ९५२१८ || १३:४८ || बदलापूर || १४:५९ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:pink"
| २२ || ९६३२४ || १४:०० || अंबरनाथ || १५:४७ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| २३ || ९७३७० || १४:२२ || ठाणे || १५:२० || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २४ || ९५९१४ || १५:०३ || ठाणे || १५:४५ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २५ || ९५३२४ || १५:१२ || अंबरनाथ || १६:३१ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, भांडुप, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:violet"
| २६ || ९७३७८ || १५:३६ || ठाणे || १६:३४ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| २७ || ९७६१८ || १६:३४ || कुर्ला || १७:०८ || छशिमट || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २८ || ९५६१० || १६:४७ || टिटवाळा || १८:०६ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:gray"
| २९ || ९७२३६ || १६:५५ || डोंबिवली || १८:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३० || ९५७३८ || १७:२७ || कल्याण || १८:३० || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:pink"
| ३१ || ९७२४० || १७:३२ || डोंबिवली || १८:३८ || परळ || मंदगती
|- style="background:violet"
| ३२ || ९७४०२ || १७:४१ || ठाणे || १८:४० || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ३३ || ९७४०८ || १८:१६ || ठाणे || १९:१४ || छशिमट || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३४ || ९५३३६ || १८:३० || अंबरनाथ || १९:३२ || दादर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला
|- style="background:orange"
| ३५ || ९७४१६ || १८:५७ || ठाणे || १९:५५ || छशिमट || मंदगती
|- style="background:violet"
| ३६ || ९७४२४ || १९:४९ || ठाणे || २०:४८ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ३७ || ९७२५२ || १९:५० || डोंबिवली || २१:१२ || छशिमट || मंदगती
|- style="background:crimson"
| ३८ || ९७१५२ || १९:५६ || कल्याण || २१:२८ || छशिमट || मंदगती
|- style="background:pink"
| ३९ || ९७१५४ || २०:१० || कल्याण || २१:२५ || परळ || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ४० || ९५३४२ || २०:५० || अंबरनाथ || २२:०७ || छशिमट || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कल्याण पर्यंत मंदगती पुढे डोंबिवली, ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर, भायखळा
|- style="background:green"
| ४१ || ९७१६४ || २१:०४ || कल्याण || २२:०३ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| ४२ || ९७१६८ || २१:३६ || कल्याण || २३:०५ || छशिमट || मंदगती
|- style="background:green"
| ४३ || ९७६३० || २२:२२ || कुर्ला || २२:५३ || छशिमट || मंदगती
|- style="background:gray"
| ४४ || ९७१७६ || २२:५६ || कल्याण || २३:५५ || कुर्ला || मंदगती
|- style="background:pink"
| ४५ || ९७१७८ || २३:०४ || कल्याण || २३:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:violet"
| ४६ || ९६२२८ || २३:०४ || बदलापूर || ०:२६ || कुर्ला || मंदगती
|- style="background:crimson"
| ४७ || ९७१८० || २३:१९ || कल्याण || २३:५० || ठाणे || मंदगती
|}
{| class="wikitable sortable"
|+ style="background:#afeeee"| कुर्ला / घाटकोपर / ठाणे / डोंबिवली / कल्याण / टिटवाळा / अंबरनाथ / बदलापूर कडे
! #
! गाडी क्रमांक
! सुटण्याची वेळ
! स्थानक
! पोहोचण्याची वेळ
! अंतिम स्थानक
! वेग
|- style="background:orange"
| rowspan="2"| १ || ९५७०१ || ५:२० || छशिमट || ६:२४ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:green"
| २ || ९६६०३ || ५:३५ || ठाणे || ६:२३ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:pink"
| ३ || ९७००९ || ६:०५ || विद्याविहार || ७:०४ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ४ || ९७०१३ || ६:२६ || विद्याविहार || ७:२५ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| ५ || ९६६११ || ६:३० || छशिमट || ८:१५ || टिटवाळा || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ६ || ९५७०७ || ७:४३ || छशिमट || ८:४६ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:gray"
| rowspan="2"| ७ || ९५९०१ || ८:०४ || छशिमट || ८:४६ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर
|- style="background:green"
| ८ || ९७५०१ || ८:३७ || छशिमट || ९:१२ || घाटकोपर || मंदगती
|- style="background:pink"
| ९ || ९७०४१ || ८:४९ || छशिमट || १०:१८ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १० || ९५७११ || ८:५६ || छशिमट || ९:५८ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| rowspan="2"| ११ || ९५२०९ || ९:०९ || छशिमट || १०:३२ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| rowspan="2"| १२ || ९५३०७ || ९:५१ || छशिमट || ११:०८ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, विक्रोळी, मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:green"
| १३ || ९७६१५ || १०:०० || छशिमट || १०:२८ || कुर्ला || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १४ || ९५७१३ || १०:०४ || छशिमट || ११:०७ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:yellow"
| १५ || ९७२१७ || १०:२२ || छशिमट || ११:४० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| १६ || ९५२२१ || ११:०८ || दादर || १२:२१ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| १७ || ९६३१३ || ११:५८ || छशिमट || १३:४४ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:violet"
| १८ || ९७३५९ || १२:२४ || छशिमट || १३:२० || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| १९ || ९५२२५ || १२:३० || दादर || १३:३९ || बदलापूर || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:gray"
| २० || ९७३६३ || १३:०६ || छशिमट || १४:०६ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| २१ || ९६३१७ || १३:१५ || छशिमट || १५:०२ || अंबरनाथ || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २२ || ९५९०९ || १४:२१ || दादर || १४:४७ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर
|- style="background:violet"
| २३ || ९७३६९ || १४:२९ || छशिमट || १५:२५ || ठाणे || मंदगती
|- style="background:gray"
| २४ || ९७२३५ || १५:२४ || छशिमट || १६:४३ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| २५ || ९५६११ || १५:३३ || दादर || १६:३९ || टिटवाळा || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:pink"
| २६ || ९७२३९ || १६:०० || छशिमट || १७:२० || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| २७ || ९५७२३ || १६:११ || छशिमट || १७:१९ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली
|- style="background:violet"
| २८ || ९७३८३ || १६:३८ || छशिमट || १७:३५ || ठाणे || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| २९ || ९५३२१ || १७:०० || छशिमट || १८:२३ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, ठाण्यापुढे मंदगती
|- style="background:green"
| ३० || ९७३८९ || १७:१२ || छशिमट || १८:०८ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| rowspan="2"| ३१ || ९५९११ || १८:१० || छशिमट || १८:५२ || ठाणे || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' दादर, कुर्ला, भांडुप, मुलुंड
|- style="background:gray"
| ३२ || ९७२५१ || १८:१८ || छशिमट || १९:३७ || डोंबिवली || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ३३ || ९५७३३ || १८:३६ || छशिमट || १९:४१ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली
|- style="background:pink"
| ३४ || ९७१४९ || १८:४५ || परळ || १९:५८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३५ || ९७४०३ || १८:४५ || छशिमट || १९:४२ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ३६ || ९७१५७ || १९:१८ || छशिमट || २०:४९ || कल्याण || मंदगती
|- style="background:yellow"
| rowspan="2"| ३७ || ९५३२९ || १९:३९ || दादर || २०:४४ || अंबरनाथ || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' कुर्ला, घाटकोपर, भांडुप, ठाणे, डोंबिवली, कल्याण पुढे मंदगती
|- style="background:orange"
| ३८ || ९७१६३ || २०:०० || छशिमट || २१:२८ || कल्याण || मंदगती
|- style="background:violet"
| ३९ || ९६२२१ || २१:०८ || छशिमट || २२:५६ || बदलापूर || मंदगती
|- style="background:gray"
| ४० || ९७१७३ || २१:१६ || छशिमट || २२:४५ || कल्याण || मंदगती
|- style="background:pink"
| ४१ || ९७१७५ || २१:३९ || परळ || २२:५३ || कल्याण || मंदगती
|- style="background:crimson"
| rowspan="2"| ४२ || ९५७४१ || २१:४२ || छशिमट || २३:०५ || कल्याण || जलद
|-
| colspan="6"| '''थांबे:''' भायखळा, दादर, कुर्ला, घाटकोपर पुढे मंदगती
|- style="background:yellow"
| ४३ || ९७४२७ || २२:२० || छशिमट || २३:१५ || ठाणे || मंदगती
|- style="background:green"
| ४४ || ९७४३३ || २३:०० || छशिमट || २३:५७ || ठाणे || मंदगती
|- style="background:orange"
| ४५ || ९७४३५ || २३:१२ || छशिमट || ०:०७ || ठाणे || मंदगती
|}
[[वर्ग:मध्य रेल्वे]]
[[वर्ग:मुंबई उपनगरी रेल्वेमार्ग]]
cr3j4lgizx34mv1cny5w22vsbi0q93y
इंडोर हॉकी विश्वचषक
0
33043
2702684
2222474
2026-08-16T01:09:43Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702684
wikitext
text/x-wiki
'''पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक''' ही [[आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ|आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे]] आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय [[इनडोर हॉकी]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा प्रथम [[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००३]] मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती दर चार वर्षांनी भरवली जाते.
== स्वरूप ==
स्पर्धेत पात्र ठरलेले १२ संघ दोन गटांमध्ये (पूल) विभागले जातात. आपापल्या गटातील अव्वल दोन संघ पहिल्या ते चौथ्या क्रमांकाच्या वर्गीकरणासाठी पात्र ठरतात, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ पाचव्या ते आठव्या क्रमांकाच्या वर्गीकरणासाठी पात्र ठरतात. उर्वरित शेवटचे दोन संघ अंतिम चार स्थानांसाठी खेळतात.
== पात्रता ==
पात्रतेचे निकष आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे निश्चित केले जातात. पात्र संघांमध्ये यजमान देश, खंडांतर्गत विजेते आणि अलिकडील विश्वचषक अंतिम क्रमवारीतील संघांचा समावेश असतो.<ref>{{cite web|title=Qualification Criteria, Men's and Women's Indoor World Cups, 2011|url=http://www.fihockey.org/vsite/vfile/page/fileurl/0,11040,1181-172385-189603-101099-0-file,00.pdf|publisher=FIH|access-date=2 August 2010|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20100617040855/http://www.fihockey.org/vsite/vfile/page/fileurl/0,11040,1181-172385-189603-101099-0-file,00.pdf|archive-date=17 June 2010}}</ref>
== सारांश ==
{| class="wikitable" style="text-align:center;width:100%; font-size:90%;"
!rowspan=2 width=5%|वर्ष
!rowspan=2 width=10%|यजमान
!width=1% rowspan=10|
!colspan=3|अंतिम सामना
!width=1% rowspan=10|
!colspan=3|तिसऱ्या स्थानाचा सामना
|-
!width=15%|विजेता
!width=10%|गुण
!width=15%|उपविजेता
!width=15%|तिसरे स्थान
!width=10%|गुण
!width=15%|चौथे स्थान
|-
|२००३ <br /> ''[[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लाइपझिश]], जर्मनी
|'''{{fh|GER}}'''
|'''७–१'''
|{{fh|POL}}
|{{fh|FRA}}
|'''८–६'''
|{{fh|SUI}}
|-
|२००७ <br /> ''[[२००७ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[व्हिएन्ना]], ऑस्ट्रिया
|'''{{fh|GER}}'''
|'''४–१'''
|{{fh|POL}}
|{{fh|ESP}}
|'''३–१'''
|{{fh|CZE}}
|-
|२०११ <br /> ''[[२०११ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[पोझ्नान]], पोलंड
|'''{{fh|GER}}'''
|'''३–२''' ([[अतिरिक्त वेळ|अ.वे.]])
|{{fh|POL}}
|{{fh|AUT}}
|'''५–०'''
|{{fh|RUS}}
|-
|२०१५ <br /> ''[[२०१५ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लाइपझिश]], जर्मनी
|'''{{fh|NED}}'''
|'''३–२'''
|{{fh|AUT}}
|{{fh|GER}}
|'''१३–२'''
|{{fh|IRI}}
|-
|२०१८ <br /> ''[[२०१८ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[बर्लिन]], जर्मनी
|'''{{fh|AUT}}'''
|'''३–३''' {{Nowrap|(३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])}}
|{{fh|GER}}
|{{fh|IRI}}
|'''५–०'''
|{{fh|AUS}}
|-
|२०२२ <br /> ''[[२०२२ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लीज]], बेल्जियम
|colspan=3|''[[कोविड-१९ महामारी|कोविड-१९ साथीच्या आजारामुळे]] रद्द.''<ref>{{cite web|url=http://www.fih.ch/events/indoor-world-cup/indoor-world-cup-2022/news/fih-indoor-hockey-world-cup-in-li%C3%A8ge-cancelled/|title=FIH Indoor Hockey World Cup in Liège cancelled!|date=10 January 2022|work=fih.ch|accessdate=10 January 2022}}</ref>
|colspan=3|''कोविड-१९ साथीच्या आजारामुळे रद्द.''
|-
|२०२३ <br /> ''[[२०२३ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[प्रिटोरिया]], दक्षिण आफ्रिका
|'''{{fh|AUT}}'''
|'''४–४''' <br /> (३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|NED}}
|{{fh|IRI}}
|'''४–४''' <br /> (३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|USA}}
|-
|२०२५ <br /> ''[[२०२५ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[पोरेच]], क्रोएशिया
|'''{{fh|GER}}'''
|'''६–६''' <br /> (२–१ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|AUT}}
|{{fh|RSA}}
|'''६–५'''
|{{fh|BEL}}
|}
== देशानुसार कामगिरी ==
{| class=wikitable
!संघ
!विजेतेपद
!उपविजेतेपद
!तिसरे स्थान
!चौथे स्थान
|-
|style=background:#FFF68F|{{fh|GER}}
|style=background:#FFF68F|४ (२००३, २००७, २०११, २०२५)
|१ (२०१८)
|१ (२०१५)
|
|-
|style=background:#FFF68F|{{fh|AUT}}
|style=background:#FFF68F|२ (२०१८, २०२३)
|२ (२०१५, २०२५)
|१ (२०११)
|
|-
|style=background:#FFF68F|{{fh|NED}}
|style=background:#FFF68F|१ (२०१५)
|१ (२०२३)
|
|
|-
|{{fh|POL}}
|
|३ (२००३, २००७, २०११)
|
|
|-
|{{fh|IRI}}
|
|
|२ (२०१८, २०२३)
|१ (२०१५)
|-
|{{fh|FRA}}
|
|
|१ (२००३)
|
|-
|{{fh|ESP}}
|
|
|१ (२००७)
|
|-
|{{fh|RSA}}
|
|
|१ (२०२५)
|
|-
|{{fh|SUI}}
|
|
|
|१ (२००३)
|-
|{{fh|CZE}}
|
|
|
|१ (२००७)
|-
|{{fh|RUS}}
|
|
|
|१ (२०११)
|-
|{{fh|AUS}}
|
|
|
|१ (२०१८)
|-
|{{fh|USA}}
|
|
|
|१ (२०२३)
|-
|{{fh|BEL}}
|
|
|
|१ (२०२५)
|}
== संघांची उपस्थिती ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! संघ
! {{flagicon|GER}}<br>[[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००३]]
! {{flagicon|AUT}}<br>[[२००७ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००७]]
! {{flagicon|POL}}<br>[[२०११ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०११]]
! {{flagicon|GER}}<br>[[२०१५ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०१५]]
! {{flagicon|GER}}<br>[[२०१८ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०१८]]
! {{flagicon|RSA}}<br />[[२०२३ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|२०२३]]
! {{flagicon|CRO}}<br />[[२०२५ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|२०२५]]
! एकूण
|-
|align=left|{{fh|ARG}}
|–||–||–||–||–||७वे||१०वे||'''२'''
|-
| align=left| {{fh|AUS}}
| ८वे
| ८वे
| ७वे
| १०वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ११वे
| ६वे
| '''७'''
|-
| align=left| {{fh|AUT}}
| –
| style="border:3px solid red"| ६वे
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''||bgcolor=silver|'''२रे'''||'''६'''
|-
| align=left| {{fh|BEL}}
| –
| –
| –
| –
| ७वे
| ५वे||bgcolor= 9acdff |'''४थे'''|| '''३'''
|-
| align=left| {{fh|CAN}}
| ६वे
| ७वे
| १०वे
| १२वे
| –||–||–
| '''४'''
|-
| align=left| {{fh|CRO}}
| –||–||–||–||–||–
| style="border:3px solid red"|९वे|| '''१'''
|-
| align=left| {{fh|CZE}}
| ७वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ८वे
| ९वे
| ५वे
| ९वे||–
| '''६'''
|-
| align=left| {{fh|ENG}}
|–
|–
| ६वे
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|FRA}}
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| –
| –
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|GER}}
| bgcolor=gold style="border:3px solid red"|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| style="border:3px solid red" bgcolor=cc9966|'''३रे'''
| style="border:3px solid red" bgcolor=silver|'''२रे'''||नाव मागे घेतले||bgcolor=gold|'''१ले'''|| '''६'''
|-
| align=left| {{fh|IRI}}
|–
|–
| ९वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| bgcolor=cc9966|'''३रे'''||७वे
| '''५'''
|-
| align=left| {{fh|ITA}}
|–
| १०वे
| –
| –
| –
| –||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|KAZ}}
| –
| –
| –
| –
| १२वे
| १०वे||–
| '''२'''
|-
| align=left| {{fh|MAS}}
| –||–||–||–||–||–||११वे|| '''१'''
|-
| align=left| {{fh|NAM}}
|–
|–
| १२वे
| –
| –
| ८वे||८वे
| '''३'''
|-
| align=left| {{fh|NED}}
| ५वे
| –
| ५वे
| bgcolor=gold|'''१ले'''
| –
| bgcolor=silver|'''२रे'''||–
| '''४'''
|-
| align=left| {{fh|NZL}}
| १२वे
| –
| –
| –
| –
| १२वे||–
| '''२'''
|-
| align=left| {{fh|POL}}
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=silver style="border:3px solid red"|'''२रे'''
| ७वे
| ६वे||–||५वे|| '''६'''
|-
| align=left| {{fh|RUS}}
| ९वे
| ५वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ५वे
| ९वे||अपात्र||–
| '''५'''
|-
| align=left| {{fh|RSA}}
| १०वे
| ११वे
| –
| ११वे
| ११वे
| style="border:3px solid red"|६वे||bgcolor=cc9966|'''३रे'''
| '''६'''
|-
| align=left| {{fh|ESP}}
|–
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| –
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|SWE}}
|–
|–
| –
| ६वे
|–||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|SUI}}
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ९वे
| –
| ८वे
| ८वे||–||–
| '''४'''
|-
| align=left| {{nobr|{{fh|TTO}}}}
|–
| १२वे
| –
| –
| १०वे||–||१२वे
| '''३'''
|-
| align=left| {{fh|USA}}
| ११वे
| –
| ११वे
| –
| –
| bgcolor= 9acdff |'''४थे'''||–
| '''३'''
|-
!एकूण||१२||१२||१२||१२||१२||१२||१२||
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[जागतिक खेळांमधील इनडोर हॉकी]]
* [[उन्हाळी ऑलिंपिकमधील फिल्ड हॉकी]]
* [[पुरुष एफआयएच हॉकी विश्वचषक]]
* [[पुरुष एफआयएच हॉकी ज्युनिअर विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच हॉकी विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच हॉकी ज्युनिअर विश्वचषक]]
* [[एफआयएच पॅरा हॉकी विश्वचषक]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.fih.ch/events/indoor-world-cup/ अधिकृत वेबसाईट]
* [https://ifosta.de/Sport/Hockey/Maenner/12-InternationaleMeisterschaften/Weltmeisterschaften-HockeyHalle.html इनडोर हॉकी विश्वचषक निकाल]
{{fb start}}
{{आंतरराष्ट्रीय हॉकी}}
{{fb end}}
[[वर्ग:पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय इनडोर हॉकी स्पर्धा]]
[[वर्ग:हॉकी प्रकारांमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा]]
[[वर्ग:२००३ मध्ये स्थापन झालेल्या क्रीडा स्पर्धा]]
1pwpj31lshg03gdmpxik03fke1jfby4
2702685
2702684
2026-08-16T01:10:02Z
अभय नातू
206
/* सारांश */
2702685
wikitext
text/x-wiki
'''पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक''' ही [[आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ|आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे]] आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय [[इनडोर हॉकी]] स्पर्धा आहे. ही स्पर्धा प्रथम [[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००३]] मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि ती दर चार वर्षांनी भरवली जाते.
== स्वरूप ==
स्पर्धेत पात्र ठरलेले १२ संघ दोन गटांमध्ये (पूल) विभागले जातात. आपापल्या गटातील अव्वल दोन संघ पहिल्या ते चौथ्या क्रमांकाच्या वर्गीकरणासाठी पात्र ठरतात, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ पाचव्या ते आठव्या क्रमांकाच्या वर्गीकरणासाठी पात्र ठरतात. उर्वरित शेवटचे दोन संघ अंतिम चार स्थानांसाठी खेळतात.
== पात्रता ==
पात्रतेचे निकष आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाद्वारे निश्चित केले जातात. पात्र संघांमध्ये यजमान देश, खंडांतर्गत विजेते आणि अलिकडील विश्वचषक अंतिम क्रमवारीतील संघांचा समावेश असतो.<ref>{{cite web|title=Qualification Criteria, Men's and Women's Indoor World Cups, 2011|url=http://www.fihockey.org/vsite/vfile/page/fileurl/0,11040,1181-172385-189603-101099-0-file,00.pdf|publisher=FIH|access-date=2 August 2010|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20100617040855/http://www.fihockey.org/vsite/vfile/page/fileurl/0,11040,1181-172385-189603-101099-0-file,00.pdf|archive-date=17 June 2010}}</ref>
== विजेते ==
{| class="wikitable" style="text-align:center;width:auto; font-size:90%;"
!rowspan=2 width=5%|वर्ष
!rowspan=2 width=10%|यजमान
!width=1% rowspan=10|
!colspan=3|अंतिम सामना
!width=1% rowspan=10|
!colspan=3|तिसऱ्या स्थानाचा सामना
|-
!width=15%|विजेता
!width=10%|गुण
!width=15%|उपविजेता
!width=15%|तिसरे स्थान
!width=10%|गुण
!width=15%|चौथे स्थान
|-
|२००३ <br /> ''[[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लाइपझिश]], जर्मनी
|'''{{fh|GER}}'''
|'''७–१'''
|{{fh|POL}}
|{{fh|FRA}}
|'''८–६'''
|{{fh|SUI}}
|-
|२००७ <br /> ''[[२००७ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[व्हिएन्ना]], ऑस्ट्रिया
|'''{{fh|GER}}'''
|'''४–१'''
|{{fh|POL}}
|{{fh|ESP}}
|'''३–१'''
|{{fh|CZE}}
|-
|२०११ <br /> ''[[२०११ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[पोझ्नान]], पोलंड
|'''{{fh|GER}}'''
|'''३–२''' ([[अतिरिक्त वेळ|अ.वे.]])
|{{fh|POL}}
|{{fh|AUT}}
|'''५–०'''
|{{fh|RUS}}
|-
|२०१५ <br /> ''[[२०१५ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लाइपझिश]], जर्मनी
|'''{{fh|NED}}'''
|'''३–२'''
|{{fh|AUT}}
|{{fh|GER}}
|'''१३–२'''
|{{fh|IRI}}
|-
|२०१८ <br /> ''[[२०१८ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[बर्लिन]], जर्मनी
|'''{{fh|AUT}}'''
|'''३–३''' {{Nowrap|(३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])}}
|{{fh|GER}}
|{{fh|IRI}}
|'''५–०'''
|{{fh|AUS}}
|-
|२०२२ <br /> ''[[२०२२ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[लीज]], बेल्जियम
|colspan=3|''[[कोविड-१९ महामारी|कोविड-१९ साथीच्या आजारामुळे]] रद्द.''<ref>{{cite web|url=http://www.fih.ch/events/indoor-world-cup/indoor-world-cup-2022/news/fih-indoor-hockey-world-cup-in-li%C3%A8ge-cancelled/|title=FIH Indoor Hockey World Cup in Liège cancelled!|date=10 January 2022|work=fih.ch|accessdate=10 January 2022}}</ref>
|colspan=3|''कोविड-१९ साथीच्या आजारामुळे रद्द.''
|-
|२०२३ <br /> ''[[२०२३ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[प्रिटोरिया]], दक्षिण आफ्रिका
|'''{{fh|AUT}}'''
|'''४–४''' <br /> (३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|NED}}
|{{fh|IRI}}
|'''४–४''' <br /> (३–२ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|USA}}
|-
|२०२५ <br /> ''[[२०२५ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|तपशील]]''
|[[पोरेच]], क्रोएशिया
|'''{{fh|GER}}'''
|'''६–६''' <br /> (२–१ [[पेनल्टी शुटआऊट (हॉकी)|पे.शु.]])
|{{fh|AUT}}
|{{fh|RSA}}
|'''६–५'''
|{{fh|BEL}}
|}
== देशानुसार कामगिरी ==
{| class=wikitable
!संघ
!विजेतेपद
!उपविजेतेपद
!तिसरे स्थान
!चौथे स्थान
|-
|style=background:#FFF68F|{{fh|GER}}
|style=background:#FFF68F|४ (२००३, २००७, २०११, २०२५)
|१ (२०१८)
|१ (२०१५)
|
|-
|style=background:#FFF68F|{{fh|AUT}}
|style=background:#FFF68F|२ (२०१८, २०२३)
|२ (२०१५, २०२५)
|१ (२०११)
|
|-
|style=background:#FFF68F|{{fh|NED}}
|style=background:#FFF68F|१ (२०१५)
|१ (२०२३)
|
|
|-
|{{fh|POL}}
|
|३ (२००३, २००७, २०११)
|
|
|-
|{{fh|IRI}}
|
|
|२ (२०१८, २०२३)
|१ (२०१५)
|-
|{{fh|FRA}}
|
|
|१ (२००३)
|
|-
|{{fh|ESP}}
|
|
|१ (२००७)
|
|-
|{{fh|RSA}}
|
|
|१ (२०२५)
|
|-
|{{fh|SUI}}
|
|
|
|१ (२००३)
|-
|{{fh|CZE}}
|
|
|
|१ (२००७)
|-
|{{fh|RUS}}
|
|
|
|१ (२०११)
|-
|{{fh|AUS}}
|
|
|
|१ (२०१८)
|-
|{{fh|USA}}
|
|
|
|१ (२०२३)
|-
|{{fh|BEL}}
|
|
|
|१ (२०२५)
|}
== संघांची उपस्थिती ==
{| class="wikitable" style="text-align: center"
|-
! संघ
! {{flagicon|GER}}<br>[[२००३ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००३]]
! {{flagicon|AUT}}<br>[[२००७ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२००७]]
! {{flagicon|POL}}<br>[[२०११ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०११]]
! {{flagicon|GER}}<br>[[२०१५ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०१५]]
! {{flagicon|GER}}<br>[[२०१८ पुरुष इनडोर हॉकी विश्वचषक|२०१८]]
! {{flagicon|RSA}}<br />[[२०२३ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|२०२३]]
! {{flagicon|CRO}}<br />[[२०२५ पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक|२०२५]]
! एकूण
|-
|align=left|{{fh|ARG}}
|–||–||–||–||–||७वे||१०वे||'''२'''
|-
| align=left| {{fh|AUS}}
| ८वे
| ८वे
| ७वे
| १०वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ११वे
| ६वे
| '''७'''
|-
| align=left| {{fh|AUT}}
| –
| style="border:3px solid red"| ६वे
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''||bgcolor=silver|'''२रे'''||'''६'''
|-
| align=left| {{fh|BEL}}
| –
| –
| –
| –
| ७वे
| ५वे||bgcolor= 9acdff |'''४थे'''|| '''३'''
|-
| align=left| {{fh|CAN}}
| ६वे
| ७वे
| १०वे
| १२वे
| –||–||–
| '''४'''
|-
| align=left| {{fh|CRO}}
| –||–||–||–||–||–
| style="border:3px solid red"|९वे|| '''१'''
|-
| align=left| {{fh|CZE}}
| ७वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ८वे
| ९वे
| ५वे
| ९वे||–
| '''६'''
|-
| align=left| {{fh|ENG}}
|–
|–
| ६वे
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|FRA}}
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| –
| –
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|GER}}
| bgcolor=gold style="border:3px solid red"|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| bgcolor=gold|'''१ले'''
| style="border:3px solid red" bgcolor=cc9966|'''३रे'''
| style="border:3px solid red" bgcolor=silver|'''२रे'''||नाव मागे घेतले||bgcolor=gold|'''१ले'''|| '''६'''
|-
| align=left| {{fh|IRI}}
|–
|–
| ९वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| bgcolor=cc9966|'''३रे'''||७वे
| '''५'''
|-
| align=left| {{fh|ITA}}
|–
| १०वे
| –
| –
| –
| –||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|KAZ}}
| –
| –
| –
| –
| १२वे
| १०वे||–
| '''२'''
|-
| align=left| {{fh|MAS}}
| –||–||–||–||–||–||११वे|| '''१'''
|-
| align=left| {{fh|NAM}}
|–
|–
| १२वे
| –
| –
| ८वे||८वे
| '''३'''
|-
| align=left| {{fh|NED}}
| ५वे
| –
| ५वे
| bgcolor=gold|'''१ले'''
| –
| bgcolor=silver|'''२रे'''||–
| '''४'''
|-
| align=left| {{fh|NZL}}
| १२वे
| –
| –
| –
| –
| १२वे||–
| '''२'''
|-
| align=left| {{fh|POL}}
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=silver|'''२रे'''
| bgcolor=silver style="border:3px solid red"|'''२रे'''
| ७वे
| ६वे||–||५वे|| '''६'''
|-
| align=left| {{fh|RUS}}
| ९वे
| ५वे
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ५वे
| ९वे||अपात्र||–
| '''५'''
|-
| align=left| {{fh|RSA}}
| १०वे
| ११वे
| –
| ११वे
| ११वे
| style="border:3px solid red"|६वे||bgcolor=cc9966|'''३रे'''
| '''६'''
|-
| align=left| {{fh|ESP}}
|–
| bgcolor=cc9966|'''३रे'''
| –
| –
| –||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|SWE}}
|–
|–
| –
| ६वे
|–||–||–
| '''१'''
|-
| align=left| {{fh|SUI}}
| bgcolor= 9acdff |'''४थे'''
| ९वे
| –
| ८वे
| ८वे||–||–
| '''४'''
|-
| align=left| {{nobr|{{fh|TTO}}}}
|–
| १२वे
| –
| –
| १०वे||–||१२वे
| '''३'''
|-
| align=left| {{fh|USA}}
| ११वे
| –
| ११वे
| –
| –
| bgcolor= 9acdff |'''४थे'''||–
| '''३'''
|-
!एकूण||१२||१२||१२||१२||१२||१२||१२||
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[जागतिक खेळांमधील इनडोर हॉकी]]
* [[उन्हाळी ऑलिंपिकमधील फिल्ड हॉकी]]
* [[पुरुष एफआयएच हॉकी विश्वचषक]]
* [[पुरुष एफआयएच हॉकी ज्युनिअर विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच हॉकी विश्वचषक]]
* [[महिला एफआयएच हॉकी ज्युनिअर विश्वचषक]]
* [[एफआयएच पॅरा हॉकी विश्वचषक]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [http://www.fih.ch/events/indoor-world-cup/ अधिकृत वेबसाईट]
* [https://ifosta.de/Sport/Hockey/Maenner/12-InternationaleMeisterschaften/Weltmeisterschaften-HockeyHalle.html इनडोर हॉकी विश्वचषक निकाल]
{{fb start}}
{{आंतरराष्ट्रीय हॉकी}}
{{fb end}}
[[वर्ग:पुरुष एफआयएच इनडोर हॉकी विश्वचषक]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय इनडोर हॉकी स्पर्धा]]
[[वर्ग:हॉकी प्रकारांमधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धा]]
[[वर्ग:२००३ मध्ये स्थापन झालेल्या क्रीडा स्पर्धा]]
ke4qn3cwelp8u1bnqzvpt1atmrgejnj
कविता कृष्णमूर्ती
0
33432
2702679
2511126
2026-08-16T00:44:46Z
अभय नातू
206
संदर्भ
2702679
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट गायक
| नाव = कविता कृष्णमूर्ती सुब्रमण्यम
| चित्र = Kavita Subramaniam.jpg
| चित्रशीर्षक = कविता कृष्णमूर्ती
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = [[२५ जानेवारी]] [[इ.स. १९५८|१९५८]]
| जन्म_स्थान = [[नवी दिल्ली|दिल्ली]], [[भारत]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| धर्म = [[हिंदू धर्म|हिंदू]]
| वांशिकत्व = [[तमिळ लोक|तमिळ]]
| नागरिकत्व = [[भारतीय नागरिकत्व|भारतीय]]
| मूळ_गाव = [[नवी दिल्ली|दिल्ली]]
| देश = [[भारत]]
| भाषा = [[तमिळ भाषा|तमिळ]], [[हिंदी भाषा]]
| आई =
| वडील = टी.एस. कृष्णमूर्ती
| जोडीदार = [[एल. सुब्रमण्यम|डॉ. एल. सुब्रमण्यम]]
| अपत्ये =
| नातेवाईक =
| शिक्षण = बी.ए.
| शिक्षण संस्था = [[सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई|सेंट झेवियर्स कॉलेज]], [[मुंबई]]
| गुरू = बलराम पुरी, श्रीमती भट्टाचार्य
| संगीत प्रकार = [[भारतीय शास्त्रीय संगीत]], [[सुगम संगीत]]
| घराणे =
| कार्य =
| पेशा = [[पार्श्वगायन]]
| कार्य संस्था =
| विशेष कार्य =
| कार्यकाळ = १९८० पासून
| विशेष उपाधी =
| गौरव = [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] (१९९५-९७, २००३)
| पुरस्कार = [[पद्मश्री पुरस्कार]] (२००५)
| संकीर्ण =
| तळटिप =
| स्वाक्षरी =
| संकेतस्थळ = http://www.imdb.com/name/nm0471469/
}}
'''कविता सुब्रमण्यम''' ऊर्फ '''कविता कृष्णमूर्ती''' ([[तमिळ भाषा|तमिळ]]: கவிதா கிருஷ்ணமுர்த்தி சுப்பிரமணியம்; [[रोमन लिपी]]: ''Kavita Krishnamurthy Subramaniam'') ([[२५ जानेवारी]] [[इ.स. १९५८|१९५८]] - हयात) या [[भारत|भारतीय]] चित्रपटांतील पार्श्वगायिका आहेत.<ref>{{cite web |title=Kavita Krishnamurthy Biography |url=https://www.britannica.com/ |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> विवाहानंतर त्या हिंदी [[बॉलीवूड]] गाण्यांबरोबरच [[इंडिपॉप]] गाणी व उडत्या चालीची हिंदी गाणीही गाऊ लागल्या आहेत.<ref>{{cite news |title=Kavita Krishnamurthy on Her Musical Journey |url=https://www.thehindu.com/ |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
कविता कृष्णमूर्ती या [[नवी दिल्ली|दिल्लीत]] राहत होत्या आणि वयाच्या १४व्या वर्षी [[मुंबई|मुंबईला]] आपल्या बंगाली मावशीकडे आल्या.<ref name="times">{{cite news |title=Kavita Krishnamurthy's Early Days in Mumbai |url=https://timesofindia.indiatimes.com/ |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यांना पार्श्वगायिका बनवण्याची मावशीचीच खूप इच्छा होती.<ref name="times" />
कविता कृष्णमूर्ती यांनी [[लक्ष्मीकांत-प्यारेलाल]], [[खय्याम]], [[राहुल देव बर्मन|आर.डी. बर्मन]], [[ए.आर. रहमान]], [[जतीन-ललित]], [[रवींद्र जैन]] यांसारख्या ज्येष्ठ संगीतकारांबरोबर काम केले; इतकेच नाही तर त्यांना [[मन्ना डे]], [[हेमंत कुमार]], [[मुकेश (गायक)|मुकेश]], [[लता मंगेशकर|लतादीदी]] यांसारख्या ज्येष्ठ गायकांबरोबर गाण्याची संधी मिळाली.<ref>{{cite news |title=Kavita Krishnamurthy Collabs |url=https://www.hindustantimes.com/ |work=[[हिंदुस्तान टाइम्स]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== विवाह ==
कविता कृष्णमूर्ती यांचे पती डॉ. [[एल. सुब्रमण्यम]] हे विख्यात [[व्हायोलिन]]वादक आहेत.<ref>{{cite web |title=L. Subramaniam Official Biography |url=http://www.indianviolin.com/ |publisher=एल. सुब्रमण्यम अधिकृत संकेतस्थळ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जगभर फिरत असत. इ.स. १९९९ मध्ये, [[हे राम]] या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांची आणि कविता कृष्णमूर्ती यांची भेट झाली.<ref name="marriage">{{cite news |title=How Kavita Krishnamurthy Met Dr L Subramaniam |url=https://www.indianexpress.com/ |work=[[द इंडियन एक्सप्रेस]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> नंतर काही संगीताच्या कार्यक्रमांत दोघे भेटले, बोलले, त्यांची मैत्री झाली आणि त्यांचे प्रेम जमले.<ref name="marriage" />
डॉ. एल. सुब्रमण्यम हे सुमारे २० वर्षे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेत]] राहत होते. १९९६ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले; त्यांना तीन लहान मुले होती. पत्नीच्या निधनानंतर ते मुलांना घेऊन भारतात आले आणि [[बंगळुरू|बंगळुरूमध्ये]] स्थायिक झाले.<ref name="marriage" /> ११ नोव्हेंबर १९९९ रोजी कविता आणि सुब्रमण्यम यांचा विवाह झाला. विवाहानंतर कविता सुब्रमण्यम बंगळुरूला राहू लागल्या.<ref name="marriage" />
== कविता कृष्णमूर्ती यांची सांगीतिक कारकीर्द ==
कविता कृष्णमूर्ती यांनी [[भारतीय शास्त्रीय संगीत]] शैलींमध्ये शिक्षण घेतले असून शास्त्रीय संगीतावर आधारित गाणी गायली आहेत.<ref>{{cite news |title=Kavita Krishnamurthy's Classical Training |url=https://www.deccanherald.com/ |work=[[डेक्कन हेराल्ड]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[हम दिल दे चुके सनम]] मधले 'निम्बोडा निम्बोडा' हे त्यांनी गायलेले गाणे अतिशय अवघड समजले जाते.<ref>{{cite news |title=Nimbooda Song and Kavita |url=https://www.filmfare.com/ |work=[[फिल्मफेअर]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
पतीबरोबर संगीताच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने सतत जगभर फिरत असल्यामुळे कविता सुब्रमण्यम यांच्या कानावर देशोदेशीचे संगीत पडू लागले.<ref name="fusion">{{cite news |title=Global Fusion Experiments |url=https://www.thehindu.com/ |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यामुळे त्यांनी पतीची 'फ्यूजन म्युझिक'ची संकल्पना वाढवली. त्यांच्या कार्यक्रमांत त्या त्यांना साथ देऊ लागल्या. अशा कार्यक्रमांमुळे त्यांची संगीताकडे बघण्याची दृष्टी बदलली. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतावर आधारित असलेली गाणी आणि पतीचे फ्यूजन संगीत व व्हायोलिनवादन यामुळे त्यांचे कार्यक्रम खूप रंगू लागले.<ref name="fusion" /> पतीच्याच प्रोत्साहनामुळे कविताबाई आधी कधीही गायल्या नाहीत अशी गाणी गाऊ लागल्या व संगीतात नवे नवे प्रयोग करू लागल्या.<ref name="fusion" />
त्यांच्या फ्यूजन संगीताच्या कार्यक्रमात व्हायोलिनबरोबरच, [[पियानो]], [[कर्नाटक संगीत|कर्नाटकी शास्त्रीय संगीत]] आणि बॉलीवूडची गाणी असा कार्यक्रम असतो; तर त्यांच्या 'ग्लोबल फ्यूजन' या कार्यक्रमात पाश्चिमात्य संगीत सोडून इतर देशांच्या म्हणजेच, आफ्रिकी, जपानी, चिनी किंवा [[नॉर्वे]]च्या संगीताचा समावेश असतो.<ref name="fusion" />
== स्वतःचा बँड ==
कविता सुब्रमण्यम यांचा स्वतःचा बँड आहे. [[कीबोर्ड]], [[गिटार]], इलेक्ट्रिक बास, [[ड्रम्स]], भारतीय तालवाद्ये आणि सगळे वादक असा लवाजमा घेऊन त्या पतीबरोबर जगभर फिरत असतात.<ref name="band">{{cite news |title=Kavita's Live Concerts World Wide |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[लंडन]]चा [[रॉयल अल्बर्ट हॉल]], [[वॉशिंग्टन, डी.सी.|वॉशिंग्टनचे]] [[जॉन एफ. केनेडी सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स|केनेडी सेंटर]] अशा अनेक विख्यात ठिकाणी त्यांनी कार्यक्रम केले आहेत.<ref name="band" /> हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि आंतरराष्ट्रीय संगीताचा सुरेख मिलाफ या कार्यक्रमात ऐकायला मिळतो.<ref name="band" />
== अन्य उपक्रम ==
'[[वॉर्नर ब्रदर्स]]' यांनी प्रदर्शित केलेल्या 'ग्लोबल फ्यूजन अल्बम'मध्ये कविता या एकमेव भारतीय सोलो गायिका आहेत.<ref>{{cite web |title=Global Fusion Album Details |url=https://www.warnerbros.com/ |publisher=वॉर्नर ब्रदर्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्या बीजिंग सिम्फनी, फेअरफॅक्स, [[बीबीसी रेडिओ]], ऑर्केस्ट्रा सिम्फनी अशा अनेक बँडसोबतही गातात.<ref>{{cite news |title=Kavita Performs with BBC Radio Orchestra |url=https://www.bbc.com/ |publisher=[[बीबीसी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
[[आदि शंकराचार्य|आदि शंकराचाऱ्यांच्या]] रचनांना सुब्रमण्यम यांनी संगीत दिले आहे आणि त्या रचना कवितांच्या आवाजात आहेत. त्या दोघांचा 'आदि गणेश' हा अल्बमही निघाला आहे.<ref>{{cite news |title=Aadi Ganesh Album Release |url=https://www.thehindu.com/ |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== कौटुंबिक जीवन ==
कविता कृष्णमूर्ती यांचा मोठा मुलगा नारायण डॉक्टर झाला आहे. मुलगी बिंदू गीतकार असून बऱ्यापैकी गाते. धाकटा अम्बी व्हायोलिन वाजवतो. त्याच्या वडिलांकडूनच तो शिकला आहे आणि आता तो त्यांच्याबरोबर व्हायोलिनवादनाची जुगलबंदीही करतो.<ref>{{cite news |title=Kavita Krishnamurthy Family Life |url=https://www.tribuneindia.com/ |work=[[द ट्रिब्यून]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== पुरस्कार ==
कविता कृष्णमूर्ती यांना इ.स. १९९४-१९९६ या काळातील सलग तीन पारितोषिकांसह चार वेळा पार्श्वगायिका म्हणून [[फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पार्श्वगायक पुरस्कार|फिल्मफेअर पुरस्कार]] मिळाले असून इ.स. २००५ साली त्यांना [[पद्मश्री पुरस्कार|पद्मश्री पुरस्काराने]] गौरवण्यात आले.<ref>{{cite web |title=Padma Awards Directory (1954-2013) |url=https://www.mha.gov.in/ |publisher=[[गृह मंत्रालय (भारत)|गृह मंत्रालय]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> पहिला पुरस्कार '[[१९४२: अ लव्ह स्टोरी]]' या चित्रपटासाठी 'प्यार हुआ चुपके से' या गाण्यासाठी मिळाला होता.<ref name="filmfareawards">{{cite web |title=Filmfare Best Female Playback Award Winners |url=https://www.filmfare.com/awards/filmfare-awards/ |publisher=[[फिल्मफेअर]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
विवाहानंतरचा पुरस्कार '[[देवदास (२००२ चित्रपट)|देवदास]]' चित्रपटातल्या 'डोला रे डोला' या गाण्यासाठी मिळाला.<ref name="filmfareawards" />
== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|0471469|{{लेखनाव}}}}
* {{संकेतस्थळ|http://www.indianviolin.com/bground/kavita.htm|एल. सुब्रमण्यम व कविता एस. यांचे अधिकृत संकेतस्थळ|इंग्लिश}}
{{DEFAULTSORT:सुब्रमण्यम्, कविता कृष्णमूर्ती}}
[[वर्ग:तमिळ व्यक्ती]]
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:पार्श्वगायक]]
[[वर्ग:मराठी गायक]]
[[वर्ग:हिंदी गायक]]
[[वर्ग:इ.स. १९५८ मधील जन्म]]
[[वर्ग:लता मंगेशकर पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
9hj4b2w54n0h4lx8ew73rlve3r1hsxf
रवी पटवर्धन
0
33537
2702836
2089249
2026-08-16T08:07:59Z
अभय नातू
206
संदर्भ
2702836
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = रवी पटवर्धन
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = रवी पटवर्धन
| पूर्ण_नाव = रवींद्र पटवर्धन
| जन्म_दिनांक = [[६ सप्टेंबर]] [[इ.स. १९३७|१९३७]]
| जन्म_स्थान = [[मुंबई]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक = [[६ डिसेंबर]] [[इ.स. २०२०|२०२०]]
| मृत्यू_स्थान = [[ठाणे]], [[महाराष्ट्र]]
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[अभिनय]], नाट्यसृष्टी
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| भाषा = [[मराठी]], [[हिंदी]]
| कारकीर्द_काळ = १९४४ - २०२०
| प्रमुख_नाटके = आरण्यक, कथा कुणाची व्यथा कुणाला, बेकेट, सुंदर मी होणार
| प्रमुख_चित्रपट = उंबरठा, सिंहासन, अंकुश, तेजाब
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम = [[अग्गंबाई सासूबाई]], आमची माती आमची माणसं
| पुरस्कार = नाट्यपरिषदेचे पुरस्कार, राज्य नाट्य स्पर्धा पुरस्कार
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव = नीता पटवर्धन
| अपत्ये = २ पुत्र, १ कन्या
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''रवी पटवर्धन''' ([[६ सप्टेंबर]], [[इ.स. १९३७|१९३७]] - [[६ डिसेंबर]], [[इ.स. २०२०|२०२०]]) हे एक ज्येष्ठ मराठी नाट्य-चित्रपट अभिनेते होते.<ref>{{cite news |title=ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे निधन |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |date=६ डिसेंबर २०२० |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> भारदस्त व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशा झुपकेदार मिशा आणि आवाजातील खास जरब यामुळे त्यांना गावचा ‘पाटील’, ‘पोलीस आयुक्त’, ‘न्यायाधीश’ किंवा खलनायकी/नकारात्मक प्रवृत्तीच्याच भूमिका मिळत गेल्या असल्या तरी त्यांनी नाटकांत सर्व प्रकारच्या भूमिका केल्या आहेत.<ref name="maharashtratimes">{{cite news |title=रवी पटवर्धन यांचे जीवन आणि अभिनय कारकीर्द |url=https://www.maharashtratimes.com/ |work=[[महाराष्ट्र टाइम्स]] |date=६ डिसेंबर २०२० |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> रवी पटवर्धनांनी दीडशेहून अधिक नाटकांत आणि २००हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.<ref name="maharashtratimes" />
[[नारायण श्रीपाद राजहंस|बालगंधर्व]] हे १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवाचे अध्यक्ष होते, तर [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्रे]] हे स्वागताध्यक्ष होते. त्या नाट्यमहोत्सवातल्या बालनाट्यात अवघ्या साडेसहा वर्षांच्या वयाच्या रवी पटवर्धनांनी अभिनय केला होता.<ref name="maharashtratimes" />
आरण्यक हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये [[रत्नाकर मतकरी|रत्नाकर मतकरींसोबत]] केले आणि वयाच्या ८२ व्या वर्षीही ते या नाटकात धृतराष्ट्राची भूमिका करत आले होते.<ref>{{cite news |title=आरण्यक नाटकातील धृतराष्ट्राची भूमिका आणि रवी पटवर्धन |url=https://www.sakal.com/ |work=[[सकाळ]] |date=६ डिसेंबर २०२० |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> वयपरत्वे येणाऱ्या विस्मरणाच्या मोठ्या धोक्यावर विजय मिळवून, मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी स्वसंमोहन शास्त्राचा अभ्यास केला व स्वतःच्या अनेक व्याधींवर मात केली.
वयाच्या ८० व्या वर्षी भगवद्गीतेचे ७०० श्लोक पाठ करून ते [[शृंगेरी]] मठाच्या परीक्षेला बसले. शंकराचार्यांनी घेतलेल्या त्या परीक्षेत रवी पटवर्धन प्रथम आले.<ref name="maharashtratimes" />
रवी पटवर्धन मुंबईच्या रिझर्व्ह बँकेत नोकरी करत होते. ते [[ठाणे]] येथे राहत होते.<ref name="loksatta" /> बँकेतील सहकारी आणि व्यवस्थापनाच्या सहकार्यामुळे त्यांना नोकरी सांभाळून नाटकाची आवड जपता आली.
== कथा कुणाची व्यथा कुणाला ==
१९६४ मध्ये राज्य नाट्य स्पर्धेत गो.म. पारखी यांचे ‘कथा कोणाची व्यथा कुणाला’ हे नाटक सादर झाले. त्यात पटवर्धन होते. रिझर्व्ह बँकेच्या स्नेहसंमेलनात हे नाटक सादर करण्याची त्यांनी लेखक पारखी यांच्याकडे परवानगी मागितली आणि हा प्रयोग केला. यशवंत पगार यांच्या ‘श्रीरंगसाधना’ या नाट्यसंस्थेतर्फे त्याच सुमारास हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आले, ज्यामध्ये पटवर्धनांनी ‘मुकुंद प्रधान’ ही मुख्य भूमिका साकारली.
== अन्य नाटके ==
पुढे 'प्रपंच करावा नेटका', १९७० मधील ‘नाट्यनिकेतन’च्या [[वसंत सबनीस]] लिखित व [[मो.ग. रांगणेकर]] दिग्दर्शित ‘हृदयस्वामिनी’ नाटकात त्यांनी काम केले; त्यावेळी त्यांच्यासोबत [[शांता जोग]] होत्या.
इंडियन नॅशनल थिएटरने [[वि.वा. शिरवाडकर]] लिखित ‘बेकेट’ हे नाटक रंगभूमीवर आणले, ज्याचे दिग्दर्शन सतीश दुभाषी यांनी केले होते. त्यात पटवर्धनांना ‘बेकेट’ची भूमिका मिळाली. या नाटकानंतर [[वि.वा. शिरवाडकर]] यांच्याशी त्यांचे स्नेहाचे संबंध जुळले आणि त्यांच्या ‘कौंतेय’, ‘आनंद’, ‘वीज म्हणाली धरतीला’ या नाटकांतून त्यांना भूमिका मिळाल्या. पुढे [[विजया मेहता]] यांच्या ‘मुद्राराक्षस’ आणि जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित ‘जबरदस्त’ या नाटकात त्यांनी काम केले.
== दूरचित्रवाणी मालिका ==
दूरदर्शनवरील ‘आमची माती आमची माणसं’ या कार्यक्रमात ‘गप्पागोष्टी’ नावाचा उपकार्यक्रम असे. त्यात रवी पटवर्धन ‘वस्ताद पाटील’ साकारायचे. हा कार्यक्रम इतका लोकप्रिय झाला की ‘[[बीबीसी]]’नेही त्याची दखल घेतली होती.<ref name="maharashtratimes" />
== रंगभूमी / नाटके ==
{| class="wikitable sortable" style="width:100%; text-align:left;"
! नाटक !! भूमिका !! विशेष / संदर्भ
|-
| अपराध मीच केला || — || नाट्य प्रयोग
|-
| आनंद || बाबू मोशाय || नाटक
|-
| आरण्यक || धृतराष्ट्र || [[रत्नाकर मतकरी]] लिखित<ref name="sakal" />
|-
| एकच प्याला || सुधाकर || स्व-निर्मिती देखील
|-
| कथा कुणाची व्यथा कुणाला || मुकुंद प्रधान || व्यावसायिक रंगभूमी
|-
| कोंडी || मेयर || नाटक
|-
| कौंतेय || — || [[वि.वा. शिरवाडकर]] लिखित
|-
| जबरदस्त || पोलीस कमिशनर || जोशी-अभ्यंकर खटल्यावर आधारित
|-
| तुघलक || बर्नी || नाटक
|-
| तुझे आहे तुजपाशी || काकाजी || [[पु. ल. देशपांडे]] लिखित
|-
| तुफानाला घर हवंय || आप्पासाहेब, बापू || स्व-निर्मिती देखील
|-
| पूर्ण सत्य || — || नाटक
|-
| प्रपंच करावा नेटका || — || श्रीरंगसाधना
|-
| प्रेमकहाणी || मुकुंदा || नाटक
|-
| बेकेट || बेकेट || दिग्दर्शन: सतीश दुभाषी
|-
| भाऊबंदकी || — || मुंबई मराठी साहित्य संघ (१९६५)
|-
| मला काही सांगायचंय || बाप्पाजी || नाटक
|-
| मुद्राराक्षस || अमात्य राक्षस || दिग्दर्शन: [[विजया मेहता]]
|-
| विकत घेतला न्याय || सिटी पोलीस ऑफिसर || नाटक
|-
| विषवृक्षाची छाया || गुरुनाथ || नाटक
|-
| वीज म्हणाली धरतीला || — || [[वि.वा. शिरवाडकर]] लिखित
|-
| शापित || रिटायर्ड कर्नल || नाटक
|-
| शिवपुत्र संभाजी || औरंगजेब || ऐतिहासिक नाटक
|-
| सहा रंगांचे धनुष्य || शेख || नाटक
|-
| सुंदर मी होणार || महाराज || [[वि.वा. शिरवाडकर]] लिखित
|-
| स्वगत || जयप्रकाश नारायण || एकपात्री प्रयोग
|-
| हृदयस्वामिनी || मुकुंद || लेखक: [[वसंत सबनीस]]
|}
== चित्रपट सूची ==
{| class="wikitable sortable" style="width:100%; text-align:left;"
! वर्ष !! चित्रपट !! भाषा !! भूमिका / टीप
|-
| १९७९ || [[सिंहासन (चित्रपट)|सिंहासन]] || मराठी || [[जब्बार पटेल]] दिग्दर्शित<ref>{{cite web |title=Sinhasan Film Details |url=https://www.imdb.com/ |publisher=[[आयएमडीबी]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
| १९८१ || [[उंबरठा (चित्रपट)|उंबरठा]] || मराठी || [[स्मार्टी|स्मिता पाटील]] यांच्यासोबत<ref name="imdb" />
|-
| १९८६ || अंकुश || हिंदी || [[एन. चंद्रा]] दिग्दर्शित<ref name="imdb" />
|-
| १९८७ || प्रतिघात || हिंदी || प्रमुख भूमिका
|-
| १९८८ || तेजाब || हिंदी || [[अनिल कपूर]] यांच्यासोबत<ref name="imdb" />
|-
| १९८८ || बिनकामाचा नवरा || मराठी || विनोदी चित्रपट
|-
| १९९१ || नरसिंह || हिंदी || [[एन. चंद्रा]] दिग्दर्शित
|-
| १९९२ || हमला || हिंदी || सहाय्यक भूमिका
|-
| १९९३ || झाँझर || हिंदी || चित्रपट
|-
| १९९९ || तक्षक || हिंदी || [[गोविंद निहलानी]] दिग्दर्शित
|-
| २००० || अशा असाव्या सुना || मराठी || कौटुंबिक चित्रपट
|-
| २००३ || ज्योतिबा फुले || मराठी || चरित्रपट
|-
| २०१० || दयानिधी संत भगवान बाबा || मराठी || धार्मिक चित्रपट
|-
| २०१२ || हरी ओम विठ्ठला || मराठी || चित्रपट
|}
== दूरचित्रवाणी मालिका ==
{| class="wikitable" style="width:100%; text-align:left;"
! मालिका / कार्यक्रम !! वाहिनी / माध्यम !! भूमिका / टीप
|-
| आमची माती आमची माणसं (गप्पागोष्टी) || [[दूरदर्शन]] || वस्ताद पाटील<ref name="maharashtratimes" />
|-
| [[अग्गंबाई सासूबाई]] || [[झी मराठी]] || आबासाहेब कुलकर्णी (आजोबा)<ref name="loksatta" />
|-
| एक वाडा झपाटलेला || मराठी वाहिनी || मालिका
|-
| तेरा पन्ने || दूरदर्शन || हिंदी मालिका ([[हेमा मालिनी]] सोबत)
|-
| महाश्वेता || दूरदर्शन || हिंदी मालिका (शिक्षक)
|-
| लाल गुलाबाची भेट || दूरदर्शन || टेलिफिल्म (लेखक: [[रत्नकर मतकरी]])
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:पटवर्धन, रवी}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]
[[वर्ग:इ.स. १९३७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०२० मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
ts7oqxkaz7gzo3xuwe21t3g61lilj2x
सेस्को वॅन डर व्लिएट
0
39307
2702692
1764854
2026-08-16T01:32:24Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702692
wikitext
text/x-wiki
'''सेस्को वॅन डर व्लिएट''' हा {{fh|NED}}कडून [[हॉकी]] खेळलेला खेळाडू आहे.<ref>{{cite web |title=एचसी रॉटर्डम संघ यादी |url=https://ehlhockey.tv/team/hc-rotterdam/ |publisher=युरो हॉकी लीग |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्याने भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा [[प्रीमियर हॉकी लीग]]मध्ये भाग घेतला होता.<ref name="rediff">{{cite news |title=प्रीमियर हॉकी लीगमधील विदेशी खेळाडू |url=https://www.rediff.com/sports/report/hock/20070103.htm |work=रेडिफ.कॉम |date=३ जानेवारी २००७ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> इ.स. २००७ मधील प्रीमियर हॉकी लीगच्या तिसऱ्या हंगामात तो [[मराठा वॉरियर्स]]कडून खेळला.<ref name="rediff" /> याशिवाय तो [[डच हॉकी लीग]]मधील [[एससीएचसी ॲम्स्टरडॅम]] आणि [[एचसी रॉटरडॅम]] कडून मध्यफळीतून खेळला.<ref>{{cite web |title=एससीएचसी विरुद्ध ॲम्स्टरडॅम हॉकी छायाचित्र |url=https://www.imago-images.com/sp/0031311322 |publisher=इमागो इमेजस |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:प्रीमियर हॉकी लीगमधील खेळाडू]]
[[वर्ग:नेदरलँड्सचे हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
2wdch2r0pjxeybz9fgw1f2v5qbs182i
जूस्ट व्हान डेन बोगार्ट
0
39309
2702749
2193875
2026-08-16T05:07:20Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[जूस्ट वॅन डेन बोगार्ट]] वरुन [[जूस्ट व्हान डेन बोगार्ट]] ला हलविला: शुद्धलेखन
2193875
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
[[वर्ग:नेदरलँड्सचे हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:रिकामी पाने]]
fjyqjhoygulf2gm176p1y0eejavpvqp
2702756
2702749
2026-08-16T05:09:47Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702756
wikitext
text/x-wiki
'''जूस्ट वॅन डेन बोगार्ट''' ह {{fh|NED}}कडून [[हॉकी]] खेळलेला खेळाडू आहेत.<ref>{{cite news |title=प्रीमियर हॉकी लीगमधील विदेशी खेळाडू |url=https://www.rediff.com/sports/report/hock/20070103.htm |work=रेडिफ.कॉम |date=३ जानेवारी २००७ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हा भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा [[प्रीमियर हॉकी लीग]]मध्ये स्पर्धेत [[मराठा वॉरियर्स]] या संघाकडून खेळला.<ref name="rediff" /> याशिवाय हा डच हॉकी लीगमधील प्रमुख क्लबांकडून मध्यफळीतील खेळाडू म्हणून खेळला.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:डच हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:नेदरलँड्सचे हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:प्रीमियर हॉकी लीगमधील खेळाडू]]
s62uzaiubzn2b2l8k6ymrxq0960kw6t
2702757
2702756
2026-08-16T05:10:28Z
अभय नातू
206
संदर्भ
2702757
wikitext
text/x-wiki
'''जूस्ट वॅन डेन बोगार्ट''' ह {{fh|NED}}कडून [[हॉकी]] खेळलेला खेळाडू आहेत.<ref name="rediff">{{cite news |title=प्रीमियर हॉकी लीगमधील विदेशी खेळाडू |url=https://www.rediff.com/sports/report/hock/20070103.htm |work=रेडिफ.कॉम |date=३ जानेवारी २००७ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हा भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा [[प्रीमियर हॉकी लीग]]मध्ये स्पर्धेत [[मराठा वॉरियर्स]] या संघाकडून खेळला.<ref name="rediff" /> याशिवाय हा डच हॉकी लीगमधील प्रमुख क्लबांकडून मध्यफळीतील खेळाडू म्हणून खेळला.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:डच हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:नेदरलँड्सचे हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:प्रीमियर हॉकी लीगमधील खेळाडू]]
klwnok8j8i9wjb46rrynt1o35zje1zk
2702758
2702757
2026-08-16T05:11:04Z
अभय नातू
206
माहिती
2702758
wikitext
text/x-wiki
'''जूस्ट वॅन डेन बोगार्ट''' ह {{fh|NED}}कडून [[हॉकी]] खेळलेला खेळाडू आहेत.<ref name="rediff">{{cite news |title=प्रीमियर हॉकी लीगमधील विदेशी खेळाडू |url=https://www.rediff.com/sports/report/hock/20070103.htm |work=रेडिफ.कॉम |date=३ जानेवारी २००७ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हा भारतातील व्यावसायिक हॉकी स्पर्धा [[प्रीमियर हॉकी लीग]]मध्ये स्पर्धेत [[मराठा वॉरियर्स]] या संघाकडून खेळला.<ref name="rediff" /> याशिवाय हा डच हॉकी लीगमधील प्रमुख क्लबांकडून मध्यफळीतील खेळाडू म्हणून खेळला.
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:नेदरलँड्सचे हॉकी खेळाडू]]
[[वर्ग:प्रीमियर हॉकी लीगमधील खेळाडू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
mgjwd46xm683ed2n0z67u9g3k9ypr12
आसईची लढाई
0
45173
2702681
2674191
2026-08-16T00:49:17Z
अभय नातू
206
संदर्भ
2702681
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = आसईची लढाई
| या युद्धाचा भाग = [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
| चित्र = Battle of Assaye2.jpg
| चित्र रुंदी = 200 px
| चित्रवर्णन = आसईची लढाई
| दिनांक = [[२३ सप्टेंबर]] [[इ.स. १८०३|१८०३]]
| स्थान = [[आसई]], [[जालना जिल्हा]], [[महाराष्ट्र]]<br /> [http://www.wikimapia.org/#lat=20.233892&lon=75.8900356&z=15&l=5&m=a विकीमॅपीया]
| परिणती = ब्रिटिश विजय
| सद्यस्थिती =
| प्रादेशिक बदल =
| पक्ष१ = [[Image:Flag of the Maratha Empire.svg|22px|border]] [[मराठा साम्राज्य|मराठा संस्थानिक]]
| पक्ष२ = [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]]
| सेनापती१ = [[शिंदे घराणे|दौलतराव शिंदे]] <br />[[रघूजी भोसले (दुसरे)]]
| सेनापती२ = [[आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन|आर्थर वेलेस्ली]]
| सैन्यबळ१ = ३०,००० [[घोडदळ]]<br /> १०० [[तोफ|तोफा]] <br /> २०,००० [[पायदळ सैनिक]]
| सैन्यबळ२ = ४,५०० घोडदळ<br /> २० [[तोफ|तोफा]] <br /> ४,५०० पायदळ सैनिक
| बळी१ = १,२०० ठार व ४,८०० जखमी
| बळी२ = ४२८ ठार व १,१५६ जखमी
| टिपा =
}}
'''आसईची लढाई''' मराठे व इंग्रज यांच्यात [[२३ सप्टेंबर]], [[इ.स. १८०३|१८०३]] रोजी [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्यातील]] [[आसई]] येथे झाली.<ref>{{cite web |title=Battle of Assaye |url=https://www.britannica.com/event/Battle-of-Assaye |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> यात मराठ्यांचे संख्याबळ जास्त असूनही इंग्रजांचा विजय झाला.<ref name="wells">{{cite book |last=Weller |first=Jac |title=Wellington in India |publisher=Greenhill Books |year=1993 |isbn=978-1853673979}}</ref>
== पार्श्वभूमी ==
[[दुसरे बाजीराव पेशवे|दुसरा बाजीराव पेशवा]] हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते.<ref>{{cite book |last=सरदेसाई |first=गोविंद सखाराम |title=मराठी रियासत |publisher=पॉप्युलर प्रकाशन |year=१९८९}}</ref> मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता [[इंदूर]] व [[ग्वाल्हेर]] येथे गेलेले होते. [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांच्या]] निधनानंतर मराठ्यांच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येऊ लागले. दुसऱ्या बाजीरावाचा [[यशवंतराव होळकर|होळकरांनी]] [[२५ ऑक्टोबर]], [[इ.स. १८०२|१८०२]] रोजी पुण्याच्या जवळ पराभव केला.<ref name="sardesai">{{cite book |last=Choksey |first=R. D. |title=A History of British Diplomacy at the Court of the Peshwas |publisher=Metropolitan Book Co. |year=1969}}</ref> पराभवानंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व बाजीराव पळून इंग्रजांकडे आश्रयासाठी गेला व तह केला. हा तह [[वसईचा तह]] या नावाने ओळखला जातो.<ref name="sardesai" /> या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्तास्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. अशा प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व [[ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी]] विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे [[दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]] सुरू झाले.<ref>{{cite book |last=Cooper |first=Randolf G. S. |title=The Anglo-Maratha Campaigns and the Contest for India |publisher=Cambridge University Press |year=2003 |isbn=978-0521824446}}</ref>
मराठ्यांचे नेतृत्व शिंद्यांकडे होते तर इंग्रजांचे नेतृत्व [[आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन|आर्थर वेलेस्ली]] याने केले.<ref name="wells" />
== युद्ध ==
[[चित्र:Battle of Assaye Marathi.svg|thumb|left|200 px|आसईच्या लढाईतील दोन्ही सैन्यांची व्यूहरचना]]इंग्रजांनी युद्धात उतरायचे ठरवल्यावर त्यांना मराठ्यांवर आक्रमण करणे भाग होते. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम [[नागपूरचे भोसले|नागपूरच्या भोसल्यांवर]] आक्रमण करावयाचे ठरवले. [[शिंदे घराणे|शिंद्यांनी]] पण आपली सेना शत्रूला शक्यतो लवकर संपवावे यासाठी भोसल्यांच्या मदतीला आणली.<ref name="wells" /> मराठे व इंग्रज या दोन्ही फौजा चांगल्या जागा व वेळेच्या शोधात होत्या. मराठ्यांकडे ४०-५० हजार नियमित सैनिक होते व बराच मोठा [[तोफखाना]] होता. मोठे संख्याबळ व तोफखान्याच्या जोरावर इंग्रजांवर मात करू असा विश्वास मराठ्यांच्या सरदारांना होता, तर वेलेस्लीला त्याच्या शिस्तबद्ध इंग्रज लष्करावर विश्वास होता. इंग्रज सैन्य मराठ्यांच्या फौजेला गाठून हरवायच्या बेतात होते तर मराठ्यांना अजूनही पारंपरिक [[गनिमी कावा|गनिमी काव्याच्या]] पद्धतीवर विश्वास होता.<ref name="cooper">{{cite book |last=Biddulph |first=John |title=The Nineteenth Headlines in India: The Battle of Assaye |publisher=John Murray |year=1905}}</ref>
इंग्रजांचे सैन्य दोन मुख्य तुकड्यांमध्ये विभागले होते. एक तुकडी घेऊन कर्नल स्टीव्हन्सनने पश्चिमेकडून चाल केली तर वेलेस्लीने दुसरी तुकडी घेऊन दुसऱ्या बाजूने चाल करायचे व दोन्ही बाजूंनी मराठ्यांना गाठून कोंडीत पकडायचे ठरविले. परंतु वेलेस्लीला मराठ्यांची गाठ लवकर पडली. [[२३ सप्टेंबर]] [[इ.स. १८०३|१८०३]] रोजी दोन्ही सेना आमने-सामने आल्या.<ref name="wells" />
मराठ्यांची सेना [[केळणा नदी|केळणा]] व [[जुई नदी]]च्या संगमापाशी स्थित होती.<ref name="cooper" /> मराठा सेनापतींच्या अंदाजानुसार वेलेस्लीला नदी ओलांडावी लागेल व त्याचा फायदा आपण घेऊ असा विश्वास होता. युद्धनीतीच्या दृष्टीने मराठ्यांची स्थिती वरचढ होती. वेलेस्लीकडे सेना कमी होती तसेच कुमक येण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागली असती, परंतु वेलेस्लीने आक्रमणाचा निर्णय घेतला. त्याने केळणा नदीच्या कडेकडेने नदी कुठे पार करता येईल याचा अंदाज घेतला. स्थानिक वाटाड्यांनुसार जवळ कुठेही नदी उथळ नव्हती, परंतु आष्टीजवळ त्याला उथळ जागा सापडली. ७४ व्या व ७८ व्या हायलँडर तुकडीच्या जोरावर इंग्रजांनी जोरदार हल्ला चढवला.<ref name="wells" /> प्रगत बंदुका व तोफांमुळे मराठ्यांच्या सेनेला मागे हटावे लागले. या युद्धात सुमारे ६,००० मराठे सैनिक कामी आले किंवा जखमी झाले, तर ब्रिटिशांचे १,५०० हून अधिक सैनिक मारले गेले व जखमी झाले.<ref name="wells" /> मराठ्यांचा इंग्रजांविरुद्धचा हा एक प्रबळ प्रतिकार होता. [[आर्थर वेलेस्ली, ड्युक ऑफ वेलिंग्टन|वेलेस्लीच्या]] मते हे त्याच्या कारकिर्दीतील त्याने लढलेले सर्वोत्तम व सर्वात कठीण युद्ध होय.<ref>{{cite book |last=Holmes |first=Richard |title=Wellington: The Iron Duke |publisher=HarperCollins |year=2002 |isbn=978-0007137503}}</ref>
== कारणमीमांसा ==
मराठ्यांचे संख्याबळ अधिक असूनही त्यांचा पराभव झाला. इंग्रजांची उच्च दर्जाची शस्त्रास्त्रे, आधुनिक शिस्त व युद्धपद्धती यांत इंग्रज वरचढ होते.<ref name="cooper" /> तसेच मराठ्यांचे गनिमी काव्याचे तंत्र युरोपीय आमने-सामनेच्या तोफखाना युद्धतंत्रापुढे प्रभावी ठरू शकले नाही. मराठ्यांकडे [[महादजी शिंदे|महादजी शिंद्यांनंतर]] त्यांच्या तोडीचा एकसंध नेतृत्व देणारा सेनापती नव्हता, त्याचा मोठा फटका मराठ्यांना बसला.<ref>{{cite book |last=Sardesai |first=G. S. |title=New History of the Marathas: Volume 3 |publisher=Phoenix Publications |year=1948}}</ref>
== साहित्यात ==
[[बर्नार्ड कॉर्नवेल]] यांच्या 'शार्पेज सिरीज' अंतर्गत ''शार्पेज ट्रायम्फ: रिचर्ड शार्पे अँड द बॅटल ऑफ असायी, सप्टेंबर १८०३'' मध्ये या युद्धाचे नाट्यमय वर्णन आले आहे.<ref>{{cite book |last=Cornwell |first=Bernard |title=Sharpe's Triumph: Richard Sharpe and the Battle of Assaye, September 1803 |publisher=HarperCollins |year=1998 |isbn=978-0002256308}}</ref> यात रिचर्ड शार्पे वेलेस्ली यांचा मोठ्या बहादुरीने जीव वाचवतो असे चित्रित केले आहे.<ref name="cornwell" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:मराठा साम्राज्य सहभागी असलेल्या लढाया]]
[[वर्ग:युनायटेड किंग्डमचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १८०३]]
[[वर्ग:दुसरे इंग्रज-मराठा युद्ध]]
[[वर्ग:जालना जिल्ह्याचा इतिहास]]
o1iwr1iwlg2wucjzvo4xzcl0s9k8iwc
परभणी लोकसभा मतदारसंघ
0
50814
2702819
2627332
2026-08-16T06:48:39Z
अभय नातू
206
/* २०२४ लोकसभा निवडणुका */
2702819
wikitext
text/x-wiki
'''परभणी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] ४८ [[लोकसभा]] मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यामधील]] ४ व [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्यामधील]] २ असे एकूण ६ [[महाराष्ट्र विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
==विधानसभा मतदारसंघ==
{| class="wikitable"
|-
| [[परभणी जिल्हा]]
|
* [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[परभणी विधानसभा मतदारसंघ]]
* [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथरी विधानसभा मतदारसंघ]]
|-
| [[जालना जिल्हा]]
|
* [[परतूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[घनसावंगी विधानसभा मतदारसंघ]]
|}
== खासदार ==
{{लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
|खा१=-
|प१=-
|खा२=एन.के. पनगरकर
|प२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा३=[[शिवाजीराव देशमुख]]
|प३=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा४=[[शिवाजीराव देशमुख]]
|प४=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा५=[[शिवाजीराव देशमुख]]
|प५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा६=शेषराव देशमुख
|प६=[[शेकाप]]
|खा७=[[आर.एन. यादव]]
|प७=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा८=[[आर.एन. यादव]]
|प८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा९=[[अशोक आनंद देशमुख]]
|प९=[[शिवसेना]]
|खा१०=[[अशोक आनंद देशमुख]]
|प१०=[[शिवसेना]]
|खा११=[[सुरेश रामराव जाधव]]
|प११=[[शिवसेना]]
|खा१२=[[सुरेश वरपुडकर]]
|प१२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१३=[[सुरेश रामराव जाधव]]
|प१३=[[शिवसेना]]
|खा१४= तुकाराम रेंगे
|प१४=[[शिवसेना]]
|खा१५=[[गणेशराव दुधगांवकर]]
|प१५=[[शिवसेना]]
|खा१६=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१६=[[शिवसेना]]
|खा१७=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१७=[[शिवसेना]]
|खा१८=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१८=[[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]]
}}
==निवडणूक निकाल==
=== २०२४ लोकसभा निवडणुका ===
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४ लोकसभा निवडणुक]] : [[परभणी लोकसभा मतदारसंघ|परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल]]
! colspan="2" | पक्ष
! उमेदवार
! प्राप्त मते
! %
! ±%
|-
| bgcolor=#22409A|
| [[बहुजन समाज पक्ष]]
| आलमगीर मोहम्मद खान
|
|
|
|-
| bgcolor=#FD7D24|
| [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]]
| [[संजय हरीभाऊ जाधव]]
| ६,०१,३४३
|
|
|-
| bgcolor=yellow|
| [[राष्ट्रीय समाज पक्ष]]
| [[महादेव जानकर|महादेव जगन्नाथ जानकर]]
| ४,६७,२८२
|
|
|-
| bgcolor=#9966CC|
| [[बळीराजा पक्ष]]
| कैलास बळीराम पवार-नाईक
|
|
|
|-
| bgcolor=#DA1884|
| [[बहुजन भारत पक्ष]]
| डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
|
|
|
|-
| bgcolor=#FFBF00|
| [[महाराष्ट्र विकास आघाडी]]
| दशरथ प्रभाकर राठोड
|
|
|
|-
| bgcolor=#0000FF|
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| पंजाबराव उत्तमराव डख
|
|
|
|-
| bgcolor=#cb0922|
| [[भारतीय साम्यवादी पक्ष]]
| राजन क्षीरसागर
|
|
|
|-
| bgcolor=#A1CAF1|
| [[बहुजन मुक्ती पक्ष]]
| ॲड. विनोद छगनराव अंभोरे
|
|
|
|-
| bgcolor=#7C0A02|
| [[जय सेवालाल बहुजन विकास पक्ष]]
| श्रीराम बंसीलाल जाधव
|
|
|
|-
| bgcolor=#0c6b4b|
| [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]]
| शेख सलीम शेख इब्राहिम
|
|
|
|-
| bgcolor=#E50600|
| [[भारतीय सामाजिक प्रजातांत्रिक पक्ष]]
| सय्यद इर्शाद अली सय्यद लायख अली
|
|
|
|-
| bgcolor=#848482|
| [[स्वराज्य शक्ती सेना]]
| संगिता व्येंकटराव गिरी
|
|
|
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| समीर गणेशराव दुधगावकर
|
|
|
|-
| bgcolor=#F8F8FF|
| [[नोटा (मतदान)|नोटा]]
| −
|
|
|
|-
| colspan="3" |बहुमत
| १,३४,०६१
|
|
|-
| colspan="3"|झालेले मतदान
|
|
|
|-
|
| colspan="2" |प्राप्त/कायम
|उलटफेर
|
|
|}
===२००९ लोकसभा निवडणुका===
{{माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल
| शीर्षक = {{AutoLink|भारतीय सामान्य मतदान २००९|सामान्य मतदान २००९}}
|state=uncollapse
| मतदारसंघ = परभणी
| पक्ष१ = शिवसेना
| उमेदवार१ =गणेशराव दुधगांवकर
| मते१ = 385387
| टक्केवारी१ = 44.26
| बदल१ =
| पक्ष२ = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
| उमेदवार२ = सुरेश वारपुडकर
| मते२ = 319969
| टक्केवारी२ = 36.75
| बदल२ =
| पक्ष३ = बहुजन समाज पक्ष
| उमेदवार३ = राजश्री बाबासाहेब जामगे
| मते३ = 64611
| टक्केवारी३ = 7.42
| बदल३ =
| पक्ष४ = राष्ट्रीय समाज पक्ष
| उमेदवार४ = बबन मुळे
| मते४ =11861
| टक्केवारी४ = 1.36
| बदल४ =
| पक्ष५ =अपक्ष
| उमेदवार५ = रामराव राठोड
| मते५ = 10718
| टक्केवारी५ = 1.23
| बदल५ =
| पक्ष६ = लोक विकास पक्ष
| उमेदवार६ = एक्रामोद्दीन सय्यद
| मते६ = 9198
| टक्केवारी६ =1.06
| बदल६ =
| पक्ष७ =भारिप बहुजन महासंघ
| उमेदवार७ = गंगाधर भांड
| मते७ = 8677
| टक्केवारी७ = 1
| बदल७ =
| पक्ष८ = स्वतंत्र भारत पक्ष
| उमेदवार८ = मानवेंद्र काचोळे
| मते८ = 8496
| टक्केवारी८ = 0.98
| बदल८ =
| पक्ष९ = अपक्ष
| उमेदवार९ = लक्ष्मण शिंदे
| मते९ = 8077
| टक्केवारी९ = 0.93
| बदल९ =
| पक्ष१० = अपक्ष
| उमेदवार१० = सुधाकर साल्वे
| मते१० =7418
| टक्केवारी१० = 0.85
| बदल१० =
| पक्ष११ = अपक्ष
| उमेदवार११ = जमील अहमद
| मते११ = 5638
| टक्केवारी११ = 0.65
| बदल११ =
| पक्ष१२ = प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष
| उमेदवार१२ = अजीम खान
| मते१२ = 5443
| टक्केवारी१२ = 0.63
| बदल१२ =
| पक्ष१३ = क्रांतीसेना महाराष्ट्र
| उमेदवार१३ = व्यंकटराव काळे
| मते१३ = 5419
| टक्केवारी१३ = 0.62
| बदल१३ =
| पक्ष१४ = अपक्ष
| उमेदवार१४ = किशनराव देशमुख
| मते१४ = 4402
| टक्केवारी१४ = 0.51
| बदल१४ =
| बहुमत_मते = 65418
| बहुमत_टक्केवारी = 7.51
| बहुमत_बदल =
| हजेरी_मते = 870726
| हजेरी_टक्केवारी =
| हजेरी_बदल =
| विजय_राखला = १ <!-- set it to १ if there is no change in party-->
| विजयी = शिवसेना
| पराभूत =
| बदलाव =
}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |title=भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ |access-date=2009-06-08 |archive-date=2009-05-17 |archive-url=https://web.archive.org/web/20090517000258/http://www.eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |url-status=dead }}</ref>
===२०१४ लोकसभा निवडणुका===
{{Election box begin | title=[[२०१४ लोकसभा निवडणुका]]}}
{{Election box candidate with party link|
|party = शिवसेना
|candidate = [[संजय जाधव]]
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|candidate = विजय भांबळे
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = आम आदमी पार्टी
|candidate = सलमा कुलकर्णी
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box majority|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box turnout|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box end}}
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
==संदर्भ==
<references/>
==बाह्य दुवे==
{{भारतीय निवडणूक आयोग||S13/partycomp31.htm}}
{{महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:जालना जिल्हा]]
[[वर्ग:परभणी लोकसभा मतदारसंघ| ]]
[[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]]
r9qzozyf436wl9qq6wb00dl9eg4ztfm
2702857
2702819
2026-08-16T08:42:47Z
अभय नातू
206
/* २०२४ लोकसभा निवडणुका */
2702857
wikitext
text/x-wiki
'''परभणी''' हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] ४८ [[लोकसभा]] मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यामधील]] ४ व [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्यामधील]] २ असे एकूण ६ [[महाराष्ट्र विधानसभा|विधानसभा]] मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत.
==विधानसभा मतदारसंघ==
{| class="wikitable"
|-
| [[परभणी जिल्हा]]
|
* [[जिंतूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[परभणी विधानसभा मतदारसंघ]]
* [[गंगाखेड विधानसभा मतदारसंघ]]
* [[पाथरी विधानसभा मतदारसंघ]]
|-
| [[जालना जिल्हा]]
|
* [[परतूर विधानसभा मतदारसंघ]]
* [[घनसावंगी विधानसभा मतदारसंघ]]
|}
== खासदार ==
{{लोकसभा मतदारसंघ खासदार सूची
|खा१=-
|प१=-
|खा२=एन.के. पनगरकर
|प२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा३=[[शिवाजीराव देशमुख]]
|प३=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा४=[[शिवाजीराव देशमुख]]
|प४=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा५=[[शिवाजीराव देशमुख]]
|प५=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|खा६=शेषराव देशमुख
|प६=[[शेकाप]]
|खा७=[[आर.एन. यादव]]
|प७=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा८=[[आर.एन. यादव]]
|प८=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस(आय)]]
|खा९=[[अशोक आनंद देशमुख]]
|प९=[[शिवसेना]]
|खा१०=[[अशोक आनंद देशमुख]]
|प१०=[[शिवसेना]]
|खा११=[[सुरेश रामराव जाधव]]
|प११=[[शिवसेना]]
|खा१२=[[सुरेश वरपुडकर]]
|प१२=[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|खा१३=[[सुरेश रामराव जाधव]]
|प१३=[[शिवसेना]]
|खा१४= तुकाराम रेंगे
|प१४=[[शिवसेना]]
|खा१५=[[गणेशराव दुधगांवकर]]
|प१५=[[शिवसेना]]
|खा१६=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१६=[[शिवसेना]]
|खा१७=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१७=[[शिवसेना]]
|खा१८=[[संजय हरीभाऊ जाधव]]
|प१८=[[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]]
}}
==निवडणूक निकाल==
=== २०२४ लोकसभा निवडणुका ===
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|+ [[२०२४ लोकसभा निवडणुका|२०२४ लोकसभा निवडणूक]] : [[परभणी लोकसभा मतदारसंघ|परभणी लोकसभा मतदारसंघ निकाल]]<ref>{{cite web |title=Lok Sabha Election 2024 Results - Parbhani |url=https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/candidateswise-S1339.htm |publisher=[[भारत निवडणूक आयोग]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
! colspan="2" | पक्ष
! उमेदवार
! प्राप्त मते
! %
! ±%
|-
| bgcolor=#FD7D24|
| [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]]
| [[संजय हरीभाऊ जाधव]]
| ६,०१,३४३
| ४६.३७
| −५.४९
|-
| bgcolor=yellow|
| [[राष्ट्रीय समाज पक्ष]]
| [[महादेव जानकर|महादेव जगन्नाथ जानकर]]
| ४,६७,२८२
| ३६.०३
| +३६.०३
|-
| bgcolor=#0000FF|
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| पंजाबराव उत्तमराव डख
| ८९,६६०
| ६.९१
| −५.२६
|-
| bgcolor=#0c6b4b|
| [[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन]]
| शेख सलीम शेख इब्राहिम
| २२,९८७
| १.७७
| —
|-
| bgcolor=#cb0922|
| [[भारतीय साम्यवादी पक्ष]]
| राजन क्षीरसागर
| १२,३११
| ०.९५
| −०.०२
|-
| bgcolor=#22409A|
| [[बहुजन समाज पक्ष]]
| आलमगीर मोहम्मद खान
| ७,३८५
| ०.५७
| −०.०६
|-
| bgcolor=#A8C3BC|
| [[अपक्ष]]
| समीर गणेशराव दुधगावकर
| ६,८६१
| ०.५३
| —
|-
| bgcolor=#DA1884|
| [[बहुजन भारत पक्ष]]
| डॉ. गोवर्धन भिवाजी खंडागळे
| १,३१४
| ०.१०
| —
|-
| bgcolor=#9966CC|
| [[बळीराजा पक्ष]]
| कैलास बळीराम पवार-नाईक
| १,२०३
| ०.०९
| —
|-
| bgcolor=#7C0A02|
| [[जय सेवालाल बहुजन विकास पक्ष]]
| श्रीराम बंसीलाल जाधव
| १,२००
| ०.०९
| —
|-
| bgcolor=#A1CAF1|
| [[बहुजन मुक्ती पक्ष]]
| ॲड. विनोद छगनराव अंभोरे
| १,१४९
| ०.०९
| —
|-
| bgcolor=#848482|
| [[स्वराज्य शक्ती सेना]]
| संगिता व्येंकटराव गिरी
| १,०३१
| ०.०८
| —
|-
| bgcolor=#FFBF00|
| [[महाराष्ट्र विकास आघाडी]]
| दशरथ प्रभाकर राठोड
| ९३८
| ०.०७
| —
|-
| bgcolor=#E50600|
| [[भारतीय सामाजिक प्रजातांत्रिक पक्ष]]
| सय्यद इर्शाद अली सय्यद लायख अली
| ७२८
| ०.०६
| —
|-
| bgcolor=#F8F8FF|
| [[नोटा (मतदान)|नोटा]]
| −
| ४,१९९
| ०.३२
| −०.०४
|-
| colspan="3" | बहुमत
| १,३४,०६१
| १०.३४
| −१.५८
|-
| colspan="3" | झालेले मतदान
| १२,९६,९३०
| ६२.२२
| −०.८१
|-
| bgcolor=#FD7D24|
| colspan="2" | प्राप्त/कायम
| [[शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)]] कायम
|
|
|}
===२००९ लोकसभा निवडणुका===
{{माहितीचौकट लोकसभा मतदारसंघ निकाल
| शीर्षक = {{AutoLink|भारतीय सामान्य मतदान २००९|सामान्य मतदान २००९}}
|state=uncollapse
| मतदारसंघ = परभणी
| पक्ष१ = शिवसेना
| उमेदवार१ =गणेशराव दुधगांवकर
| मते१ = 385387
| टक्केवारी१ = 44.26
| बदल१ =
| पक्ष२ = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
| उमेदवार२ = सुरेश वारपुडकर
| मते२ = 319969
| टक्केवारी२ = 36.75
| बदल२ =
| पक्ष३ = बहुजन समाज पक्ष
| उमेदवार३ = राजश्री बाबासाहेब जामगे
| मते३ = 64611
| टक्केवारी३ = 7.42
| बदल३ =
| पक्ष४ = राष्ट्रीय समाज पक्ष
| उमेदवार४ = बबन मुळे
| मते४ =11861
| टक्केवारी४ = 1.36
| बदल४ =
| पक्ष५ =अपक्ष
| उमेदवार५ = रामराव राठोड
| मते५ = 10718
| टक्केवारी५ = 1.23
| बदल५ =
| पक्ष६ = लोक विकास पक्ष
| उमेदवार६ = एक्रामोद्दीन सय्यद
| मते६ = 9198
| टक्केवारी६ =1.06
| बदल६ =
| पक्ष७ =भारिप बहुजन महासंघ
| उमेदवार७ = गंगाधर भांड
| मते७ = 8677
| टक्केवारी७ = 1
| बदल७ =
| पक्ष८ = स्वतंत्र भारत पक्ष
| उमेदवार८ = मानवेंद्र काचोळे
| मते८ = 8496
| टक्केवारी८ = 0.98
| बदल८ =
| पक्ष९ = अपक्ष
| उमेदवार९ = लक्ष्मण शिंदे
| मते९ = 8077
| टक्केवारी९ = 0.93
| बदल९ =
| पक्ष१० = अपक्ष
| उमेदवार१० = सुधाकर साल्वे
| मते१० =7418
| टक्केवारी१० = 0.85
| बदल१० =
| पक्ष११ = अपक्ष
| उमेदवार११ = जमील अहमद
| मते११ = 5638
| टक्केवारी११ = 0.65
| बदल११ =
| पक्ष१२ = प्रजातांत्रिक धर्मनिरपेक्ष पक्ष
| उमेदवार१२ = अजीम खान
| मते१२ = 5443
| टक्केवारी१२ = 0.63
| बदल१२ =
| पक्ष१३ = क्रांतीसेना महाराष्ट्र
| उमेदवार१३ = व्यंकटराव काळे
| मते१३ = 5419
| टक्केवारी१३ = 0.62
| बदल१३ =
| पक्ष१४ = अपक्ष
| उमेदवार१४ = किशनराव देशमुख
| मते१४ = 4402
| टक्केवारी१४ = 0.51
| बदल१४ =
| बहुमत_मते = 65418
| बहुमत_टक्केवारी = 7.51
| बहुमत_बदल =
| हजेरी_मते = 870726
| हजेरी_टक्केवारी =
| हजेरी_बदल =
| विजय_राखला = १ <!-- set it to १ if there is no change in party-->
| विजयी = शिवसेना
| पराभूत =
| बदलाव =
}}
<ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |title=भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ |access-date=2009-06-08 |archive-date=2009-05-17 |archive-url=https://web.archive.org/web/20090517000258/http://www.eciresults.nic.in/frmPCWiseResult.aspx |url-status=dead }}</ref>
===२०१४ लोकसभा निवडणुका===
{{Election box begin | title=[[२०१४ लोकसभा निवडणुका]]}}
{{Election box candidate with party link|
|party = शिवसेना
|candidate = [[संजय जाधव]]
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
|candidate = विजय भांबळे
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box candidate with party link|
|party = आम आदमी पार्टी
|candidate = सलमा कुलकर्णी
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box majority|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box turnout|
|votes =
|percentage =
|change =
}}
{{Election box end}}
==हे सुद्धा पहा==
*[[भारतीय लोकसभा मतदारसंघ सूची]]
==संदर्भ==
<references/>
==बाह्य दुवे==
{{भारतीय निवडणूक आयोग||S13/partycomp31.htm}}
{{महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील लोकसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:परभणी जिल्हा]]
[[वर्ग:जालना जिल्हा]]
[[वर्ग:परभणी लोकसभा मतदारसंघ| ]]
[[वर्ग:लोकसभा मतदारसंघ]]
jtgcaabmrdtzdffaulcxukf2sye2ntp
अँकरेज (अलास्का)
0
61564
2702854
2698071
2026-08-16T08:40:44Z
अभय नातू
206
संदर्भ
2702854
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = ॲंकरेज
| स्थानिक = Anchorage
| चित्र = Anchorage on an April evening.jpg
| चित्र_वर्णन = एप्रिलच्या संध्याकाळी ॲंकरेज शहराचे दृश्य
| ध्वज = Flag of Anchorage, Alaska.svg
| चिन्ह = Seal of Anchorage, Alaska.svg
| नकाशा१ = अलास्का
| देश = अमेरिका
| राज्य = [[चित्र:Flag of Alaska.svg|सीमा|20 px]] [[अलास्का]]
| स्थापना = १९१४
| महापौर =
| क्षेत्रफळ = ५,०७९
| उंची = ३१
| लोकसंख्या = २,९१,८२६
| घनता = ६६.४
| वेळ = [[युनिव्हर्सल टाइम कॉर्जिनेटेड|यूटीसी]] - ९:००
| वेब = [http://www.muni.org/ www.muni.org]
| latd = 61 | latm = 13 | lats = | latNS = N
| longd = 149 | longm = 53 | longs = | longEW = W
}}
'''ॲंकरेज''' ({{lang-en|Anchorage}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[अलास्का]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या ॲंकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. ॲंकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.
== वस्तीविभागणी ==
{{अमेरिकेची जनगणना
|1920= 1856
|1930= 2277
|1940= 3495
|1950= 11254
|1960= 44397
|1970= 48081
|1980= 174431
|1990= 226338
|2000= 260283
|2010= 291826
|estyear=2014
|estimate=301010
|estref=<ref name="USCensusEst2014">{{cite web |url=http://www.census.gov/popest/data/cities/totals/2014/SUB-EST2014.html |title=माहिती व रहिवासी लोकसंख्येचा अंदाज: १ एप्रिल २०१० ते १ जुलै २०१४ |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=४ जून २०१५}}</ref>
|footnote=<center>अमेरिकेची दशवार्षिक जनगणना<ref>{{cite web |url=http://www.census.gov/prod/www/decennial.html |title=अमेरिकेची दशवार्षिक जनगणना |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=३० जून २०१३}}</ref><br>२०१३ अंदाज<ref name="2013 Pop Estimate"><br>मॉफॅट, रायली. ''पॉप्युलेशन हिस्टरी ऑफ वेस्टर्न यू.एस. सिटीज अँड टाउन्स, १८५०-१९९०''. [[लॅनहॅम, मॅरीलँड|लॅनहॅम]]: स्केअरक्रो, १९९६, पान १.</ref>
}}
{| class="wikitable sortable collapsible" style="font-size: 90%;"
|-
! वांशिक विभागणी !! २०१०<ref>{{cite web |url=http://quickfacts.census.gov/qfd/states/02/02020.html |title=ॲंकरेज म्युनिसिपालिटी, अलास्का संख्याबळ |work=स्टेट अँड काउंटी क्विकफॅक्ट्स |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=२९ जून २०१५ |archive-url=https://web.archive.org/web/20110803224049/http://quickfacts.census.gov/qfd/states/02/02020.html |archive-date=३ ऑगस्ट २०११ |url-status=dead}}</ref> !! १९९०<ref name="pop"/> !! १९७०<ref name="pop"/> !! १९५०<ref name="pop"/>
|-
| [[श्वेतवर्णीय]] || ६६.०% || ८०.७% || ८७.२% || ९७.२%
|-
| —[[बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय]] || ६२.६% || ७८.७% || उपलब्ध नाही || उपलब्ध नाही
|-
| [[आफ्रिकन अमेरिकन]] || ५.६% || ६.४% || ५.९% || उपलब्ध नाही
|-
| [[स्थानिक अमेरिकन]] आणि [[स्थानिक अलास्कन]] || ७.९% || ६.४% || १.८% || १.२%
|-
| [[हिस्पॅनिक अमेरिकन]] || ७.६% || ४.१% || २.४%<ref>१५% नमुन्यावरून</ref> || उपलब्ध नाही
|-
| [[आशियाई अमेरिकन]] || ८.१% || ४.८% || १.०% || उपलब्ध नाही
|}
२०१० च्या जनगणनेनुसार ॲंकरेजची लोकसंख्या २,९१,८२६ होती. यांच्यातील वांशिकता व उपवांशिकता याप्रमाणे होती:<ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_DP_DPDP1&prodType=table |title=जनगणना तक्ता रिपोर्ट |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_SF1_QTP8&prodType=table |title=जनगणना तक्ता डेटा |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_SF1_QTP7&prodType=table |title=जनगणना वांशिकता आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
* [[श्वेतवर्णीय]]: ६६.०% ([[बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय]]: ६२.६%, १९८० ची टक्केवारी ८३.६%)<ref name="pop">{{cite web |title=निवडक शहरांचे वांशिक व हिस्पॅनिक मूळ माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |url=http://www.census.gov/population/www/documentation/twps0076/twps0076.html |access-date=२० एप्रिल २०१२}}</ref>
* [[बहुवांशिक अमेरिकन]]: ८.१%
* [[आशियाई अमेरिकन]]: ८.१% (३.३% [[फिलिपिनो अमेरिकन|फिलिपिनो]], १.२% [[कोरियन अमेरिकन|कोरियन]], १.१% [[ह्मोंग अमेरिकन|ह्मोंग]], ०.५% [[लाओशियन अमेरिकन|लाओशियन]]).
* [[स्थानिक अलास्कन रहिवासी]]: ७.९% (१.४% [[इनुपियात लोक|इनुपियात]], १.१% [[युपइक लोक|युपइक]], ०.८% [[ॲल्यूत लोक|ॲल्यूत]]).
* [[आफ्रिकन अमेरिकन]]: ५.६%
* इतर वंश: २.३%
* प्रशांत महासागरोत्पन्न: २.०% (१.४% [[सामोअन अमेरिकन|सामोअन]])
* [[हिस्पॅनिक अमेरिकन]]: ७.६% (४.४% [[मेक्सिकन अमेरिकन|मेक्सिकन]], १.२% [[पोर्तोरिकन अमेरिकन|पोर्तोरिकन]], ०.५% [[डॉमिनकन अमेरिकन|डॉमिनकन]], ०.४% [[स्पॅनिश अमेरिकन|स्पॅनिश]])
मूळ देशानुसार पाहता २०१० मध्ये १७.३% नागरिक जर्मन, १०.८% आयरिश, ९.१% इंग्लिश, ६.९% स्कँडिनेव्हियन (३.६% नॉर्वेजियन, २.२% स्वीडिश, ०.६% डेनिश) आणि ५.६% फ्रेंच किंवा फ्रेंच कॅनेडियन वंशाचे होते.<ref name="census2">{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_DP02&prodType=table |title=सामाजिक वैशिष्ट्यांची आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_3YR_B04003&prodType=table |title=मूळ देशांनुसार वस्तीविभागणी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
२०१० च्या सर्वेक्षणानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी ८२.३% लोक घरात फक्त [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]], ३.८% फक्त [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] आणि ३% लोक इतर युरोपीय भाषा बोलत असत. ९.१ टक्के लोक घरात आशियाई किंवा महासागरीय भाषांपैकी एक बोलत तर १.८% लोक इतर भाषा बोलत असत.<ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_C16001&prodType=table |title=भाषिक वापर माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
शहरातील घरकुलांचे मध्यम कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ७३,००४ अमेरिकन डॉलर तर कुटुंबाचे मध्यम उत्पन्न ८५,८२९ डॉलर होते. दरडोई वार्षिक उत्पन्न ३४,६७८ डॉलर होते. एकूण कुटुंबांपैकी ५.१% कुटुंबे तर ७.९% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती.<ref name="census1">{{cite web |url=http://quickfacts.census.gov/qfd/states/02/0203000.html |title=ॲंकरेज म्युनिसिपालिटी माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१३ ऑक्टोबर २०१२ |archive-url=https://web.archive.org/web/20120905020052/http://quickfacts.census.gov/qfd/states/02/0203000.html |archive-date=५ सप्टेंबर २०१२ |url-status=dead}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_DP03&prodType=table |title=आर्थिक वैशिष्ट्यांची आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref> शहरात २५ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ३३.७% लोकांकडे पदवी किंवा त्याहून उच्च शिक्षण होते, तर ९२.१% लोकांकडे हायस्कूल डिप्लोमा किंवा समकक्ष शिक्षण होते.<ref name="census2"/>
७ सप्टेंबर २००६ पर्यंतच्या नोंदींनुसार ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्टमधील विद्यार्थ्यांकडून एकुणात ९४ भाषा बोलल्या जात होत्या.<ref>{{cite web |url=http://www.asdk12.org/aboutasd/languages.asp |title=ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्टबद्दल - आमचे विद्यार्थी बोलत असलेल्या भाषा |publisher=ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्ट ऑनलाइन |access-date=१ एप्रिल २००९ |archive-url=https://web.archive.org/web/20081219202251/http://www.asdk12.org/aboutasd/languages.asp |archive-date=१९ डिसेंबर २००८ |url-status=dead}}</ref>
=== भाषा ===
२०१० मध्ये २,२०,३०४ व्यक्ती (८३.७%) घरात फक्त इंग्रजी बोलणाऱ्या होत्या. ४३,०१० व्यक्तींची (१६.३%) मातृभाषा इंग्रजी नव्हती. यांतील ११,७६९ (४.४%) स्पॅनिश बोलत असत. ६,६५४ व्यक्ती (२.५३%) [[टॅगालॉग भाषा|टॅगालॉग]], ४,१०८ (१.५६%) प्रशांत महासागरातील भाषा, ३,६३६ (१.३८%) स्थानिक अलास्कन भाषा, २,९९४ (१.१४%) कोरियन, १,६४६ (०.६३%) जर्मन, १,५०२ (०.५७%) ह्मोंग, १,३०७ (०.५०%) [[रशियन भाषा|रशियन]] तसेच १,१८५ व्यक्ती (०.४५%) [[जपानी भाषा|जपानी]] भाषा घरात बोलत असत.<ref>{{cite web |url=http://www.mla.org/cgi-shl/docstudio/docs.pl?map_data_results |title=ॲंकोरेज म्युनिसिपालिटी काउंटी, अलास्का भाषा डेटा |publisher=[[मॉडर्न लॅंग्वेज असोसियेशन]] |access-date=१० ऑगस्ट २०१३}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
* [[टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.muni.org/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.anchorage.net पर्यटन]
* {{wikivoyage|Anchorage|ॲंकरेज}}
{{कॉमन्स वर्ग|Anchorage, Alaska|ॲंकरेज}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:ॲंकरेज (अलास्का)]]
[[वर्ग:अलास्कामधील शहरे]]
76mgr89dapeibos00058paq0kn3c8tl
2702855
2702854
2026-08-16T08:40:45Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन ([[सदस्य:KiranBOT II/typos#गट २|अधिक माहिती]])
2702855
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = ॲंकरेज
| स्थानिक = Anchorage
| चित्र = Anchorage on an April evening.jpg
| चित्र_वर्णन = एप्रिलच्या संध्याकाळी ॲंकरेज शहराचे दृश्य
| ध्वज = Flag of Anchorage, Alaska.svg
| चिन्ह = Seal of Anchorage, Alaska.svg
| नकाशा१ = अलास्का
| देश = अमेरिका
| राज्य = [[चित्र:Flag of Alaska.svg|सीमा|20 px]] [[अलास्का]]
| स्थापना = १९१४
| महापौर =
| क्षेत्रफळ = ५,०७९
| उंची = ३१
| लोकसंख्या = २,९१,८२६
| घनता = ६६.४
| वेळ = [[युनिव्हर्सल टाइम कॉर्जिनेटेड|यूटीसी]] - ९:००
| वेब = [http://www.muni.org/ www.muni.org]
| latd = 61 | latm = 13 | lats = | latNS = N
| longd = 149 | longm = 53 | longs = | longEW = W
}}
'''ॲंकरेज''' ({{lang-en|Anchorage}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] देशाच्या [[अलास्का]] राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे. अलास्काच्या दक्षिण-मध्य भागात वसलेल्या ॲंकरेजची लोकसंख्या सुमारे ३ लाख इतकी आहे. ॲंकरेज शहरामध्ये अलास्काच्या एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक राहतात.
== वस्तीविभागणी ==
{{अमेरिकेची जनगणना
|1920= 1856
|1930= 2277
|1940= 3495
|1950= 11254
|1960= 44397
|1970= 48081
|1980= 174431
|1990= 226338
|2000= 260283
|2010= 291826
|estyear=2014
|estimate=301010
|estref=<ref name="USCensusEst2014">{{cite web |url=http://www.census.gov/popest/data/cities/totals/2014/SUB-EST2014.html |title=माहिती व रहिवासी लोकसंख्येचा अंदाज: १ एप्रिल २०१० ते १ जुलै २०१४ |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=४ जून २०१५}}</ref>
|footnote=<center>अमेरिकेची दशवार्षिक जनगणना<ref>{{cite web |url=http://www.census.gov/prod/www/decennial.html |title=अमेरिकेची दशवार्षिक जनगणना |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=३० जून २०१३}}</ref><br>२०१३ अंदाज<ref name="2013 Pop Estimate"><br>मॉफॅट, रायली. ''पॉप्युलेशन हिस्टरी ऑफ वेस्टर्न यू.एस. सिटीज अँड टाउन्स, १८५०-१९९०''. [[लॅनहॅम, मॅरीलँड|लॅनहॅम]]: स्केअरक्रो, १९९६, पान १.</ref>
}}
{| class="wikitable sortable collapsible" style="font-size: 90%;"
|-
! वांशिक विभागणी !! २०१०<ref>{{cite web |url=http://quickfacts.census.gov/qfd/states/02/02020.html |title=ॲंकरेज म्युनिसिपालिटी, अलास्का संख्याबळ |work=स्टेट अँड काउंटी क्विकफॅक्ट्स |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=२९ जून २०१५ |archive-url=https://web.archive.org/web/20110803224049/http://quickfacts.census.gov/qfd/states/02/02020.html |archive-date=३ ऑगस्ट २०११ |url-status=dead}}</ref> !! १९९०<ref name="pop"/> !! १९७०<ref name="pop"/> !! १९५०<ref name="pop"/>
|-
| [[श्वेतवर्णीय]] || ६६.०% || ८०.७% || ८७.२% || ९७.२%
|-
| —[[बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय]] || ६२.६% || ७८.७% || उपलब्ध नाही || उपलब्ध नाही
|-
| [[आफ्रिकन अमेरिकन]] || ५.६% || ६.४% || ५.९% || उपलब्ध नाही
|-
| [[स्थानिक अमेरिकन]] आणि [[स्थानिक अलास्कन]] || ७.९% || ६.४% || १.८% || १.२%
|-
| [[हिस्पॅनिक अमेरिकन]] || ७.६% || ४.१% || २.४%<ref>१५% नमुन्यावरून</ref> || उपलब्ध नाही
|-
| [[आशियाई अमेरिकन]] || ८.१% || ४.८% || १.०% || उपलब्ध नाही
|}
२०१० च्या जनगणनेनुसार ॲंकरेजची लोकसंख्या २,९१,८२६ होती. यांच्यातील वांशिकता व उपवांशिकता याप्रमाणे होती:<ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_DP_DPDP1&prodType=table |title=जनगणना तक्ता रिपोर्ट |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_SF1_QTP8&prodType=table |title=जनगणना तक्ता डेटा |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=DEC_10_SF1_QTP7&prodType=table |title=जनगणना वांशिकता आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
* [[श्वेतवर्णीय]]: ६६.०% ([[बिगर-हिस्पॅनिक श्वेतवर्णीय]]: ६२.६%, १९८० ची टक्केवारी ८३.६%)<ref name="pop">{{cite web |title=निवडक शहरांचे वांशिक व हिस्पॅनिक मूळ माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |url=http://www.census.gov/population/www/documentation/twps0076/twps0076.html |access-date=२० एप्रिल २०१२}}</ref>
* [[बहुवांशिक अमेरिकन]]: ८.१%
* [[आशियाई अमेरिकन]]: ८.१% (३.३% [[फिलिपिनो अमेरिकन|फिलिपिनो]], १.२% [[कोरियन अमेरिकन|कोरियन]], १.१% [[ह्मोंग अमेरिकन|ह्मोंग]], ०.५% [[लाओशियन अमेरिकन|लाओशियन]]).
* [[स्थानिक अलास्कन रहिवासी]]: ७.९% (१.४% [[इनुपियात लोक|इनुपियात]], १.१% [[युपइक लोक|युपइक]], ०.८% [[ॲल्यूत लोक|ॲल्यूत]]).
* [[आफ्रिकन अमेरिकन]]: ५.६%
* इतर वंश: २.३%
* प्रशांत महासागरोत्पन्न: २.०% (१.४% [[सामोअन अमेरिकन|सामोअन]])
* [[हिस्पॅनिक अमेरिकन]]: ७.६% (४.४% [[मेक्सिकन अमेरिकन|मेक्सिकन]], १.२% [[पोर्तोरिकन अमेरिकन|पोर्तोरिकन]], ०.५% [[डॉमिनकन अमेरिकन|डॉमिनकन]], ०.४% [[स्पॅनिश अमेरिकन|स्पॅनिश]])
मूळ देशानुसार पाहता २०१० मध्ये १७.३% नागरिक जर्मन, १०.८% आयरिश, ९.१% इंग्लिश, ६.९% स्कँडिनेव्हियन (३.६% नॉर्वेजियन, २.२% स्वीडिश, ०.६% डेनिश) आणि ५.६% फ्रेंच किंवा फ्रेंच कॅनेडियन वंशाचे होते.<ref name="census2">{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_DP02&prodType=table |title=सामाजिक वैशिष्ट्यांची आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_3YR_B04003&prodType=table |title=मूळ देशांनुसार वस्तीविभागणी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
२०१० च्या सर्वेक्षणानुसार ५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांपैकी ८२.३% लोक घरात फक्त [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]], ३.८% फक्त [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] आणि ३% लोक इतर युरोपीय भाषा बोलत असत. ९.१ टक्के लोक घरात आशियाई किंवा महासागरीय भाषांपैकी एक बोलत तर १.८% लोक इतर भाषा बोलत असत.<ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_C16001&prodType=table |title=भाषिक वापर माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref>
शहरातील घरकुलांचे मध्यम कौटुंबिक वार्षिक उत्पन्न ७३,००४ अमेरिकन डॉलर तर कुटुंबाचे मध्यम उत्पन्न ८५,८२९ डॉलर होते. दरडोई वार्षिक उत्पन्न ३४,६७८ डॉलर होते. एकूण कुटुंबांपैकी ५.१% कुटुंबे तर ७.९% लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली होती.<ref name="census1">{{cite web |url=http://quickfacts.census.gov/qfd/states/02/0203000.html |title=ॲंकरेज म्युनिसिपालिटी माहिती |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१३ ऑक्टोबर २०१२ |archive-url=https://web.archive.org/web/20120905020052/http://quickfacts.census.gov/qfd/states/02/0203000.html |archive-date=५ सप्टेंबर २०१२ |url-status=dead}}</ref><ref>{{cite web |url=http://factfinder2.census.gov/faces/tableservices/jsf/pages/productview.xhtml?pid=ACS_10_1YR_DP03&prodType=table |title=आर्थिक वैशिष्ट्यांची आकडेवारी |publisher=[[युनायटेड स्टेट्स जनगणना ब्यूरो]] |access-date=१५ ऑक्टोबर २०१२}}</ref> शहरात २५ वर्षांवरील लोकसंख्येपैकी ३३.७% लोकांकडे पदवी किंवा त्याहून उच्च शिक्षण होते, तर ९२.१% लोकांकडे हायस्कूल डिप्लोमा किंवा समकक्ष शिक्षण होते.<ref name="census2"/>
७ सप्टेंबर २००६ पर्यंतच्या नोंदींनुसार ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्टमधील विद्यार्थ्यांकडून एकूणात ९४ भाषा बोलल्या जात होत्या.<ref>{{cite web |url=http://www.asdk12.org/aboutasd/languages.asp |title=ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्टबद्दल - आमचे विद्यार्थी बोलत असलेल्या भाषा |publisher=ॲंकरेज स्कूल डिस्ट्रिक्ट ऑनलाइन |access-date=१ एप्रिल २००९ |archive-url=https://web.archive.org/web/20081219202251/http://www.asdk12.org/aboutasd/languages.asp |archive-date=१९ डिसेंबर २००८ |url-status=dead}}</ref>
=== भाषा ===
२०१० मध्ये २,२०,३०४ व्यक्ती (८३.७%) घरात फक्त इंग्रजी बोलणाऱ्या होत्या. ४३,०१० व्यक्तींची (१६.३%) मातृभाषा इंग्रजी नव्हती. यांतील ११,७६९ (४.४%) स्पॅनिश बोलत असत. ६,६५४ व्यक्ती (२.५३%) [[टॅगालॉग भाषा|टॅगालॉग]], ४,१०८ (१.५६%) प्रशांत महासागरातील भाषा, ३,६३६ (१.३८%) स्थानिक अलास्कन भाषा, २,९९४ (१.१४%) कोरियन, १,६४६ (०.६३%) जर्मन, १,५०२ (०.५७%) ह्मोंग, १,३०७ (०.५०%) [[रशियन भाषा|रशियन]] तसेच १,१८५ व्यक्ती (०.४५%) [[जपानी भाषा|जपानी]] भाषा घरात बोलत असत.<ref>{{cite web |url=http://www.mla.org/cgi-shl/docstudio/docs.pl?map_data_results |title=ॲंकोरेज म्युनिसिपालिटी काउंटी, अलास्का भाषा डेटा |publisher=[[मॉडर्न लॅंग्वेज असोसियेशन]] |access-date=१० ऑगस्ट २०१३}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
* [[टेड स्टीवन्स ॲंकरेज आंतरराष्ट्रीय विमानतळ]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.muni.org/ अधिकृत संकेतस्थळ]
* [http://www.anchorage.net पर्यटन]
* {{wikivoyage|Anchorage|ॲंकरेज}}
{{कॉमन्स वर्ग|Anchorage, Alaska|ॲंकरेज}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:ॲंकरेज (अलास्का)]]
[[वर्ग:अलास्कामधील शहरे]]
h037003rhfq52zojrk6a6p6ku8hxobc
आशुतोष राणा
0
63294
2702844
2570816
2026-08-16T08:24:06Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702844
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|राणा, आशुतोष]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]]
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते]]
cdcbwdzuch7v1ng025hlbee2w0o4nd6
2702845
2702844
2026-08-16T08:24:14Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702845
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|राणा, आशुतोष]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]]
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेते]]
dy6laxlbg029jaa3osqiv45wvz1vmsm
2702846
2702845
2026-08-16T08:24:23Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702846
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
{{विस्तार}}
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेते|राणा, आशुतोष]]
[[वर्ग:इ.स. १९६७ मधील जन्म]]
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:कन्नड चित्रपट अभिनेते]]
cvfge49w961i9u3m07tg8k66omln6le
हृषिकेश मुखर्जी
0
63492
2702817
2673514
2026-08-16T06:13:07Z
अभय नातू
206
/* कारकीर्द */
2702817
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
== पूर्वजीवन ==
हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म ३० सप्टेंबर १९२२ रोजी [[कोलकाता]] येथे एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला.<ref>{{cite news |title=हृषिकेश मुखर्जी यांचा जीवनप्रवास |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref> त्यांनी कोलकाता विद्यापीठातून [[रसायनशास्त्र|रसायनशास्त्रात]] पदवी प्राप्त केली आणि सुरुवातीच्या काळात काही काळ विज्ञान व गणिताचे अध्यापन केले.<ref>{{cite book |last=जैन |first=मधू |title=हिंदी सिनेमाचे सुवर्णयुग |publisher=प्रभात प्रकाशन |year=२००५}}</ref> तथापि, त्यांचा खरा ओढा चित्रपटसृष्टीकडे असल्याने त्यांनी कोलकात्याच्या न्यू थिएटर्समध्ये चित्रपट संपादन आणि लॅब तंत्रज्ञ म्हणून कामाला सुरुवात केली.<ref name="britannica">{{cite web |title=Hrishikesh Mukherjee Biography |url=https://www.britannica.com/ |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref> इ.स. १९५१ मध्ये ते ज्येष्ठ दिग्दर्शक [[बिमल रॉय]] यांच्यासोबत [[मुंबई|मुंबईला]] आले, जिथे त्यांनी बिमल रॉय यांच्या [[दो बिघा जमीन (१९५३ चित्रपट)|दो बिघा जमीन]] आणि [[देवदास (१९५५ चित्रपट)|देवदास]] यांसारख्या प्रसिद्ध चित्रपटांचे सहाय्यक दिग्दर्शक आणि संपादक म्हणून काम केले.<ref name="britannica" />
== कारकीर्द ==
=== निवडक चित्रपट ===
{| class="wikitable sortable"
|+ ऋषिकेश मुखर्जी यांचे महत्त्वपूर्ण चित्रपट
! वर्ष !! चित्रपटाचे नाव !! प्रमुख कलाकार !! नोंदी !! संदर्भ
|-
| १९५७ || [[मुसाफिर (१९५७ चित्रपट)|मुसाफिर]] || [[दिलीप कुमार]], [[किशोर कुमार]], सुचित्रा सेन || दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. || <ref>{{Cite web |url=https://www.imdb.com/title/tt0050734/ |title=Musafir (1957) - Hrishikesh Mukherjee's Debut |publisher=IMDb |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९५९ || [[अनाडी (चित्रपट)|अनाडी]] || [[राज कपूर]], [[नूतन]] || पहिला मोठा व्यावसायिक यशस्वी चित्रपट; ५ फिल्मफेर पुरस्कार. || <ref>{{Cite web |url=https://www.filmfare.com/features/classic-filmfare-anari-1959-158.html |title=Classic Filmfare: Anari (1959) |publisher=Filmfare |access-date=2026-03-03 }}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
| १९६० || [[अनुराधा (चित्रपट)|अनुराधा]] || [[बलराज सहानी]], लीला नायडू || समीक्षकांनी वाखाणलेला: राष्ट्रपती सुवर्णपदक (सर्वोत्कृष्ट चित्रपट). || <ref>{{Cite web |url=https://www.ndtv.com/entertainment/hrishikesh-mukherjees-best-films-621584 |title=Best of Hrishikesh Mukherjee: Anuradha |publisher=NDTV |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९६६ || [[अनुपमा (१९६६ चित्रपट)|अनुपमा]] || [[धर्मेंद्र]], [[शर्मिला टागोर]] || मध्यमवर्गीय कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित महत्त्वाचा चित्रपट. || <ref>{{Cite web |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/anupama-1966/article21291883.ece |title=Anupama (1966) - A Masterpiece |publisher=The Hindu |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७१ || [[आनंद (चित्रपट)|आनंद]] || [[राजेश खन्ना]], [[अमिताभ बच्चन]] || सर्वकालीन महान चित्रपट: व्यावसायिक यश आणि समीक्षकांची पसंती. || <ref>{{Cite web |url=https://www.britannica.com/topic/Anand-film-by-Mukherjee |title=Anand: Film by Hrishikesh Mukherjee |publisher=Encyclopedia Britannica |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७१ || [[गुड्डी]] || [[जया बच्चन]], [[उत्पल दत्त]] || जया बच्चन यांचा पदार्पणातील चित्रपट; प्रचंड यशस्वी. || <ref>{{Cite web |url=https://www.firstpost.com/entertainment/guddi-at-50-celebrating-the-film-that-introduced-jaya-bhaduri-10001231.html |title=Guddi at 50: Celebrating Hrishikesh Mukherjee's classic |publisher=Firstpost |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७३ || [[अभिमान (१९७३ चित्रपट)|अभिमान]] || [[अमिताभ बच्चन]], [[जया बच्चन]] || वैवाहिक जीवनातील अहंकारावर भाष्य करणारा यशस्वी चित्रपट. || <ref>{{Cite web |url=https://www.filmfare.com/features/45-years-of-abhiman-29658.html |title=45 Years of Abhimaan |publisher=Filmfare |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७५ || [[चुपके चुपके (१९७५ चित्रपट)|चुपके चुपके]] || [[धर्मेंद्र]], [[अमिताभ बच्चन]], [[शर्मिला टागोर]] || व्यावसायिक यशस्वी: हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट निखळ विनोदी चित्रपट. || <ref>{{Cite web |url=https://www.news18.com/news/movies/chupke-chupke-turns-46-interesting-facts-about-hrishikesh-mukherjees-comedy-3630284.html |title=Chupke Chupke turns 46 |publisher=News18 |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७९ || [[गोल माल (१९७९ चित्रपट)|गोल माल]] || [[अमोल पालेकर]], [[उत्पल दत्त]] || उत्कृष्ट पटकथा आणि विनोदासाठी आजही लोकप्रिय. || <ref>{{Cite web |url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/gol-maal-turns-40-amole-palekar-film-hrishikesh-mukherjee-1505963-2019-04-20 |title=Gol Maal turns 40 |publisher=India Today |access-date=2026-03-03 }}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
| १९८० || [[खूबसूरत (१९८० चित्रपट)|खूबसूरत]] || [[रेखा (अभिनेत्री)|रेखा]], राकेश रोशन || समीक्षकांची पसंती; रेखा यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार. || <ref>{{Cite web |url=https://www.vogue.in/culture-and-living/content/rekha-khubsoorat-hrishikesh-mukherjee |title=Why Khoobsurat is still relevant |publisher=Vogue India |access-date=2026-03-03 }}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
| १९९८ || [[झूठ बोले कौवा काटे]] || [[अनिल कपूर]], [[जुही चावला]] || दिग्दर्शक म्हणून शेवटचा प्रदर्शित झालेला चित्रपट. || <ref>{{Cite web |url=https://www.rediff.com/entertai/1998/dec/03jhoot.htm |title=Jhoot Bole Kauwa Kaate: Review |publisher=Rediff |access-date=2026-03-03}}</ref>
|}
=== दूरचित्रवाणी ===
{| class="wikitable sortable"
|+ ऋषिकेश मुखर्जी यांच्या दूरदर्शन मालिका
! वर्ष !! मालिकेचे नाव !! प्रमुख कलाकार !! नोंदी !! संदर्भ
|-
| १९८६ || हम हिंदुस्तानी || [[उत्पल दत्त]], [[ए. के. हंगल]], आलोक नाथ || कौटुंबिक आणि सामाजिक मूल्यांवर आधारित मालिका. || <ref>{{Cite web |url=https://www.imdb.com/title/tt1515234/ |title=Hum Hindustani (TV Series) |publisher=IMDb |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९९२ || तलाश || [[शफी इनामदार]], [[मृणाल कुलकर्णी]] || एक संवेदनक्षम सामाजिक कथा. || <ref>{{Cite web |url=https://www.nettv4u.com/about/hindi/tv-serials/talash |title=Talaash Hindi TV Serial |publisher=NetTV4u |access-date=2026-03-03 }}{{मृत दुवा|date=March 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
| १९९५ || धूप छांव || विविध कलाकार || मानवी स्वभावाचे विविध पैलू मांडणारी मालिका. || <ref>{{Cite web |url=https://www.cinestaan.com |title=Hrishikesh Mukherjee TV Shows |publisher=Cinestaan |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९९८ || रिश्ते || विविध कलाकार || नातेसंबंधांवर आधारित लघुकथांची मालिका. || <ref>{{Cite web |url=https://www.zee5.com |title=Rishtey TV Series on Zee |publisher=Zee5 |access-date=2026-03-03}}</ref>
|}
== पुरस्कार आणि सन्मान ==
मुखर्जी यांना त्यांच्या चित्रपटसृष्टीतील प्रदीर्घ आणि अमूल्य योगदानाबद्दल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
=== नागरी सन्मान ===
{| class="wikitable"
! वर्ष !! पुरस्कार !! देणारी संस्था/सरकार !! नोंदी
|-
| १९७२ || [[पद्मश्री]] || [[भारत सरकार]] || कला क्षेत्रातील योगदानाबद्दल.
|-
| १९९९ || [[दादासाहेब फाळके पुरस्कार]] || भारत सरकार || भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान.<ref>{{Cite web |url=[https://pib.gov.in](https://pib.gov.in) |title=Dadasaheb Phalke Award Winners |publisher=Press Information Bureau |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| २००१ || [[पद्मविभूषण]] || भारत सरकार || भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान.<ref>{{Cite web |url=[https://www.padmaawards.gov.in/SelectionGuidelines.aspx](https://www.padmaawards.gov.in/SelectionGuidelines.aspx) |title=Padma Awards Directory |publisher=Ministry of Home Affairs |access-date=2026-03-03}}</ref>
|}
=== निवक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार ===
{| class="wikitable sortable"
! वर्ष !! पुरस्कार !! चित्रपट !! वर्ग
|-
| १९६० || सुवर्णपदक || [[अनुराधा (चित्रपट)|अनुराधा]] || सर्वोत्कृष्ट चित्रपट<ref>{{Cite web |url=[https://www.dff.gov.in](https://www.google.com/search?q=https://www.dff.gov.in) |title=8th National Film Awards PDF |publisher=Directorate of Film Festivals |access-date=2026-03-03}}</ref>
|-
| १९७१ || रौप्य पदक || [[आनंद (चित्रपट)|आनंद]] || सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
|-
| १९७० || रौप्य पदक || [[सत्यकाम]] || सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
|-
| १९६९ || रौप्य पदक || आशीर्वाद || सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
|}
=== निवडक फिल्मफेर पुरस्कार ===
हृषिकेश मुखर्जी यांनी ९+ फिल्मफेर पुरस्कार जिंकले आहेत, त्यातील काही महत्त्वाचे खालीलप्रमाणे:
* १९५६: सर्वोत्कृष्ट संकलन ([[नौकरी (१९७८ चित्रपट)|नौकरी]])
* १९५९: सर्वोत्कृष्ट संकलन ([[मधुमती]])
* १९७२: सर्वोत्कृष्ट चित्रपट ([[आनंद (चित्रपट)|आनंद]])
* १९७२: सर्वोत्कृष्ट कथा (आनंद)
* १९७२: सर्वोत्कृष्ट संकलन (आनंद)
* १९८१: सर्वोत्कृष्ट चित्रपट ([[खूबसूरत (१९८० चित्रपट)|खूबसूरत]])
* १९९४: जीवनगौरव पुरस्कार (दक्षिण विभाग)
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:मुखर्जी, हृषिकेश}}
[[वर्ग:हिंदी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:भारतीय चित्रपट दिग्दर्शक]]
[[वर्ग:पद्मविभूषण पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:इ.स. १९२२ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
i6syoqqsrlda9xoof38ouyjnocb1gio
रामोशी
0
63715
2702570
2692082
2026-08-15T12:38:25Z
~2026-44808-19
186276
/* */ Ditected wrong district name as Changed Aurangabad to Chh. Sambhajinagar.
2702570
wikitext
text/x-wiki
''बेरड किंवा रामोशी'' हा समाज [[ऋषी वाल्मिकी]] यांचे वंशज आहेत, ऋषी वाल्मिकी यांनी रामायण लिहिली. या समाजाला [[श्रीराम]] यांनी आशिर्वाद दिला होता.श, म्हणून या समाजाला "रामवंशी" असे संबोधले जायचे. नंतरच्या काळात '''रामवंशी''' या शब्दाचा अपभ्रंश ''रामोशी'' असा झाला.
* रामोशी हा [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] कमी लोक संख्या असलेला समाज आहे. त्यांची वस्ती मुख्यतः पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, [[कोल्हापूर]], अहमदनगर आणि छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यांत आढळते.
** कर्नाटक राज्यातही त्यांची तुरळक वस्ती आहे, तेथे त्यांना ‘''बेडर''’ या नावाने ओळखतात. महाराष्ट्र शासनाच्या विमुक्त जाती/भटक्या जमाती (VJNT)या विभागात "बेरड" १ नंबरला व "रामोशी" ११ नंबरला दाखविलेला आहे.
* ब्रिटिश राजवटीत ही जमात गुन्हेगार जमात म्हणून ओळखली जात असे, म्हणून पुढे स्वातंत्र्योत्तर काळात ती [[महाराष्ट्रातील विमुक्त जातींची यादी|विमुक्त जमात]] म्हणून मान्यता पावली.
या समाजाची महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्या २,०९,८७५ (१९८१) होती. रामोशी स्वतःला रामवंशी असे म्हणतात, रानावनात भटकंती असल्याने '''रानवाशी''' या शब्दाचा मूळ नावाचा अपभ्रंश होऊन रामोशी हे ज्ञातिमान बनले असावे. (त्याविषयीच्या काही दंतकथा प्रचलित आहेत).
* मराठा अंमलात गावगाड्याच्या ग्रामव्यवस्थेत त्यांना बलुतेदार म्हणून मान्यता दिलेली होती. बारा बलुतेदाराप्रमाणे त्यांना पारंपरिक खास व्यवसाय नसला, तरी त्याकाळी गावाच्या रक्षणाची जबाबदारी रामोशांवर असे, हा त्यांचा व्यवसाय मानला गेला. त्याचा मोबदला गावचे शेतकरी, पाटील व ग्रामस्थ त्यांना देत असत. त्याला बलुते असे म्हणले जाई. काही गावांमध्ये त्यांना इनाम म्हणूनही जमिनी दिल्या गेल्या.
== जिवन / चालीरीती ==
रामोशी हिंदू असून मराठी भाषिक आहेत. त्यांच्या बोलीभाषेत काही तेलुगू व कन्नड शब्द आढळतात. त्यांची एक सांकेतिक भाषा आहे.
* रामोशी पुरुष धोतर, सदरा, डोईला पागोटे असा पेहराव करतो. गळ्यात काळ्या दोऱ्यात ओवलेले ताईत, मनगटावर काळा दोरा, कानात सोन्याच्या बाळ्या व एका हातात चांदीचे कडे यांमुळे पाहताक्षणी रामोशी ओळखता येतो.
* स्त्रिया नऊवारी काठपदरी इरखलवजा हातमागाचे लुगडे आणि चोळी घालतात.
या समाजात मलमे, बुधावले, आडके, जाधव, नाईक, मंडले, शिरतोडे, मदने, चव्हाण,गुडगुडे, यलमार, घळगे, शितोळे, गुजले, भंडलकर, माकर, खोमणे अशी आडनावे आढळतात.
यांच्यात आते व मामे बहिणीशी लग्न-संबंध होतो. एकाच आडनावाच्या कुळात व समान कुलदैवते असणाऱ्या कुटुंबात विवाह होत नाही.
रामोशी-बेरड पूर्वी विवाह होत नव्हते, आता मात्र कालौघात दोन्ही उपजातीत रोटी-बेटी व्यवहार होऊ लागलेत.
* या समाजात जातिवंत रामोशी आणि '''कडू''' असे दोन प्रकार आजही प्रचलित आहेत.
ज्याने समाज सोडून इतर समाजात रोटी बेटी व्यवहार केलेला नाही, त्यांना 'जातिवंत' म्हणतात व ज्यांचे इतर समाजाशी रोटी-बेटी व्यवहार झालेत त्यांना 'कडू' समजतात.
* जातिवंत समाज बांधव कडूंशी रोटी बेटी व्यवहार करीत नाहीत.
"काही लोक अद्याप जातिवंत म्हणून टिकवून ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. खायला अन्न नसू दे पण, जात आणि खानदान सोडायचं नाही. हा विचार कृतीतून जपताना ते दिसतात.
जंगम अथवा ब्राह्मण लग्न, विधवा-विवाह आणि घटस्फोटास मान्यता आहे.
गोमांस सोडून इतर सर्व प्रकारचे मांस ते खातात.
खंडोबा हे रामोश्यांचे कुलदैवत आहे. याशिवाय राम, कृष्ण, शंकर, वेताळ, बहिरोबा, म्हसोबा, जनाई, तुकाई, काळोबाई या देवदेवतांना ते भजतात.
* शुभकार्याला '''जय-मल्हार''' या उद्घोषाने प्रारंभ करतात. खंडोबाच्या जत्रेत देवाची पालखी उचलण्याचा पहिला मान रामोश्यांना दिला जातो.
=== समाजातील नामवंत/प्रतिष्ठित ===
# [[उमाजी नाईक]]
# [[भीमराव गस्ती]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील जमाती]]
px6uzkh1zeyzcsil4xlycm45s1uswo3
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
0
63825
2702728
2085060
2026-08-16T04:40:47Z
~2026-44573-30
186301
/* */
2702728
wikitext
text/x-wiki
{{चौकट महाविद्यालय
|name= डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
|image=
|motto=
|ब्रीदवाक्य =
|endowment=
|president=
|established= २० ऑक्टोबर, [[इ.स. १९६९|१९६९]]
|type=
|staff=
|students=
|undergrad=
|postgrad=
|colors=
|शहर = [[अकोला]]
|राज्य = [[महाराष्ट्र]]
|देश = [[भारत]]
|campus=
|मानचिन्ह =
|website= [http://pdkv.mah.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]
}}
अकोल्याचे '''डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ''' हे [[विदर्भ|विदर्भातील]] एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस [[अकोला]] शहरात आहे व [[नागपूर]] येथे उपकेंद्र आहे.
'''इतिहास:'''
कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विदयापिठ स्थापनेत वसंतराव नाईक यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत
वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर १९६९ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ. पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा, १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे.
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:अकोला]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
iz3u1nmn5r5meyztzs0etpkx11vuc2y
2702729
2702728
2026-08-16T04:41:59Z
~2026-44573-30
186301
/* */
2702729
wikitext
text/x-wiki
{{चौकट महाविद्यालय
|name= डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
|image=
|motto=
|ब्रीदवाक्य =
|endowment=
|president=
|established= २० ऑक्टोबर, [[इ.स. १९६९|१९६९]]
|type=
|staff=
|students=
|undergrad=
|postgrad=
|colors=
|शहर = [[अकोला]]
|राज्य = [[महाराष्ट्र]]
|देश = [[भारत]]
|campus=
|मानचिन्ह =
|website= [http://pdkv.mah.nic.in/ अधिकृत संकेतस्थळ]
}}
अकोल्याचे '''डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ''' हे [[विदर्भ|विदर्भातील]] एक मोठे कृषी विद्यापीठ आहे. विदर्भातील एकूण ११ जिल्हे ह्या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात. देशमुख कृषी विद्यापीठाचा मुख्य कॅम्पस [[अकोला]] शहरात आहे व [[नागपूर]] येथे उपकेंद्र आहे.
'''इतिहास:'''
कृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासाठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी महाराष्ट्रात पहिल्यांदाच चार कृषी विदयापिठाची स्थापना केली. त्यापैकी असलेले हे एक कृषी विद्यापीठ. कृषी विद्यापीठ स्थापनेत [[वसंतराव नाईक]] यांची फार मोठी दूरदृष्टी होती. शेती आणि शेतकऱ्यांवरील त्यांच्या निर्व्याज प्रेमातून देशात पहिल्यांदाच ही कृषी विद्यापीठ उभारली गेली. महाराष्ट्रातील प्रादेशिक समतोल साधत
वसंतराव नाईक सरकारने अकोला येथे २० ऑक्टोबर, १९६९ला कृषी विद्यापीठ स्थापन केले. या विद्यापिठास डॉ.पंजाबराव देशमुख यांचे नाव देण्यात आले आहे. विद्यापिठ कायदा, १९८३ अन्तर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यात कृषी शिक्षण, शोध आणि बिज कार्यक्रम आदीचे कार्य विद्यापिठावर सोपवण्यात आले आहे.
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:अकोला]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
521bv2l7dylp70pwkgpok1r94crbp7i
देवडांगरी
0
65457
2702847
2106204
2026-08-16T08:27:04Z
अभय नातू
206
माहिती
2702847
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट वनस्पती
| नाव = देवडांगरी
| चित्र = Pey-p-pirkku (Tamil- பேய்ப்பீர்க்கு) (2855888180).jpg
| चित्र_शीर्षक = देवडांगरीची फुले व फळ
| राज्य = वनस्पती
| विभाग = आवृतबीज (Angiosperms)
| वर्ग = द्विबीजपत्री (Eudicots)
| गण = कुकुरबिटेल्स (Cucurbitales)
| कुल = कुकुरबिटेसी (Cucurbitaceae)
| प्रजाती = लुफा (Luffa)
| जाती = एल. एकिनाटा (L. echinata)
| द्विपद_नाव = Luffa echinata
| द्विपद_नाव_लेखक = Roxb.
}}
'''देवडांगरी''' (शास्त्रीय नाव: ''Luffa echinata''; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: जीमूत) ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक कुकुरबिटेसी (वेल) कुळातील आयुर्वेदिक [[औषधी वनस्पती]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५}}</ref> या वनस्पतीला मराठीत 'देवदाली' किंवा 'कुकडवेल' म्हणूनही ओळखले जाते.<ref name="eflora">{{cite web |title=Luffa echinata - Bitter Sponge Gourd |url=https://efloraofindia.com/efi/luffa-echinata/ |publisher=eFloraofIndia |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> ही प्रामुख्याने पावसाळ्यात शेतशिवारात व जंगलात वेलीच्या स्वरूपात वाढते.<ref name="eflora" /> या वनस्पतीची फळे लहान, गोलाकार आणि काटेरी (केसाळ) असतात. आयुर्वेदात कावीळ, यकृताचे विकार आणि श्वसनरोगांवर औषध म्हणून या वनस्पतीच्या फळांचा व मुळांचा वापर केला जातो.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ४) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६७}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:भारतातील वनस्पती]]
fhy9s3pn4hf8k4p8vgsmf0g7wwq3kub
2702848
2702847
2026-08-16T08:27:18Z
अभय नातू
206
साचा
2702848
wikitext
text/x-wiki
{{औषधी वनस्पती
| नाव = देवडांगरी
| चित्र = Pey-p-pirkku (Tamil- பேய்ப்பீர்க்கு) (2855888180).jpg
| चित्र_शीर्षक = देवडांगरीची फुले व फळ
| राज्य = वनस्पती
| विभाग = आवृतबीज (Angiosperms)
| वर्ग = द्विबीजपत्री (Eudicots)
| गण = कुकुरबिटेल्स (Cucurbitales)
| कुल = कुकुरबिटेसी (Cucurbitaceae)
| प्रजाती = लुफा (Luffa)
| जाती = एल. एकिनाटा (L. echinata)
| द्विपद_नाव = Luffa echinata
| द्विपद_नाव_लेखक = Roxb.
}}
'''देवडांगरी''' (शास्त्रीय नाव: ''Luffa echinata''; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: जीमूत) ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक कुकुरबिटेसी (वेल) कुळातील आयुर्वेदिक [[औषधी वनस्पती]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५}}</ref> या वनस्पतीला मराठीत 'देवदाली' किंवा 'कुकडवेल' म्हणूनही ओळखले जाते.<ref name="eflora">{{cite web |title=Luffa echinata - Bitter Sponge Gourd |url=https://efloraofindia.com/efi/luffa-echinata/ |publisher=eFloraofIndia |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> ही प्रामुख्याने पावसाळ्यात शेतशिवारात व जंगलात वेलीच्या स्वरूपात वाढते.<ref name="eflora" /> या वनस्पतीची फळे लहान, गोलाकार आणि काटेरी (केसाळ) असतात. आयुर्वेदात कावीळ, यकृताचे विकार आणि श्वसनरोगांवर औषध म्हणून या वनस्पतीच्या फळांचा व मुळांचा वापर केला जातो.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ४) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६७}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:भारतातील वनस्पती]]
ouldze0l7mx2x6y2niaw4g8sc4wk87k
2702849
2702848
2026-08-16T08:28:46Z
अभय नातू
206
साचा
2702849
wikitext
text/x-wiki
{| class="wikitable floatright" style="width: 300px; font-size: 90%; margin-left: 1em;"
|+ style="font-size: 110%; font-weight: bold; background-color: #cd7f32; color: white;" | देवडांगरी
|-
| colspan="2" style="text-align: center;" | [[चित्र:Pey-p-pirkku (Tamil- பேய்ப்பீர்க்கு) (2855888180).jpg|250px|देवडांगरीची फुले व फळ]]<br>देवडांगरीची फुले व फळ
|-
! colspan="2" style="background-color: #f0e68c; text-align: center;" | शास्त्रीय वर्गीकरण
|-
| '''सृष्टी / राज्य''' || वनस्पती (Plantae)
|-
| '''विभाग''' || आवृतबीज (Angiosperms)
|-
| '''वर्ग''' || द्विबीजपत्री (Eudicots)
|-
| '''गण''' || कुकुरबिटेल्स (Cucurbitales)
|-
| '''कुल''' || कुकुरबिटेसी (Cucurbitaceae)
|-
| '''प्रजाती''' || लुफा (Luffa)
|-
| '''जाती''' || एल. एकिनाटा (L. echinata)
|-
! colspan="2" style="background-color: #f0e68c; text-align: center;" | द्विपद नाव
|-
| colspan="2" style="text-align: center;" | '''''Luffa echinata'''''<br><small>Roxb.</small>
|}
'''देवडांगरी''' (शास्त्रीय नाव: ''Luffa echinata''; [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: जीमूत) ही [[भारत|भारतात]] उगवणारी एक कुकुरबिटेसी (वेल) कुळातील आयुर्वेदिक [[औषधी वनस्पती]] आहे.<ref>{{cite book |last=मणि |first=वेट्टम |title=पौराणिक कोष |publisher=मोतीलाल बनारसीदास |year=१९७५}}</ref> या वनस्पतीला मराठीत 'देवदाली' किंवा 'कुकडवेल' म्हणूनही ओळखले जाते.<ref name="eflora">{{cite web |title=Luffa echinata - Bitter Sponge Gourd |url=https://efloraofindia.com/efi/luffa-echinata/ |publisher=eFloraofIndia |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> ही प्रामुख्याने पावसाळ्यात शेतशिवारात व जंगलात वेलीच्या स्वरूपात वाढते.<ref name="eflora" /> या वनस्पतीची फळे लहान, गोलाकार आणि काटेरी (केसाळ) असतात. आयुर्वेदात कावीळ, यकृताचे विकार आणि श्वसनरोगांवर औषध म्हणून या वनस्पतीच्या फळांचा व मुळांचा वापर केला जातो.<ref>{{cite book |last=जोशी |first=महादेवशास्त्री |title=भारतीय संस्कृतीकोश (खंड ४) |publisher=भारतीय संस्कृतीकोश मंडळ |year=१९६७}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:भारतातील वनस्पती]]
2vgx87kkypmcreq8mfs2mooah0v9qlm
सैद्धांतिक भाषाशास्त्र
0
66844
2702742
1240842
2026-08-16T04:50:52Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[तात्त्विक भाषाशास्त्र]] वरुन [[सैद्धांतिक भाषाशास्त्र]] ला हलविला: अचूक नाव
1240842
wikitext
text/x-wiki
{{भाषाशास्त्र}}
{{साचा:सामाजिकशास्त्र शाखा}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
oetd1kjsszh7l2pehs96ljn4mov6s1w
2702746
2702742
2026-08-16T04:53:57Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702746
wikitext
text/x-wiki
'''सैद्धांतिक भाषाशास्त्र''' किंवा '''सामान्य भाषाशास्त्र''' ही [[भाषाशास्त्र|भाषाशास्त्राची]] एक शाखा आहे. हे शास्त्र खुद्द [[भाषा|भाषेच्या]] स्वरूपाचा शोध घेते. भाषा म्हणजे काय; ती कशी कार्य करते; क्षेत्र-विशिष्ट मानसिक अवयव म्हणून [[सार्वत्रिक व्याकरण]] (''युनिव्हर्सल ग्रामर'') अस्तित्त्वात आहे का; असेल तर ते कसे कार्य करते; भाषेची अद्वितीय वैशिष्ट्ये कोणती आहेत; भाषेचा इतर संज्ञानात्मक प्रक्रियेंशी कसा संबंध आहे; यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या शास्त्रशाखेत केला जातो. सैद्धांतिक भाषाशास्त्रज्ञ प्रामुख्याने भाषिक ज्ञानाच्या प्रतिकृती (मॉडेल्स) तयार करण्यात आणि शेवटी भाषाशास्त्रीय सिद्धांत विकसित करतात.
१९६० च्या दशकापासून ''सैद्धांतिक भाषाशास्त्र'' ही संज्ञा सहसा ''सामान्य भाषाशास्त्र'' याच अर्थाने वापरली जात आहे; जरी ती [[उपयोजित भाषाशास्त्र|उपयोजित भाषाशास्त्राच्या]] विरुद्ध संकल्पना मानली जात असली आणि भाषा वर्णन हे मूळतः सैद्धांतिकच असते असे अनेकदा म्हटले जात असले तरीही. त्यामुळे नेहमीची पारिभाषिक संज्ञा पूर्णपणे स्पष्ट आणि सुसंगत नाही.
२० व्या शतकाच्या पहिल्या अर्धात ''सामान्य भाषाशास्त्र'' ही संज्ञा अधिक प्रचलित होती (उदाहरणार्थ [[फर्डिनँड डी सोस्यूर|फर्डिनँड डी सोस्यूरचे]] प्रसिद्ध पुस्तक ''कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स''), ज्याची तुलना ''भाषा-विशिष्ट भाषाशास्त्र'' (ज्याला बहुधा [[वर्णनात्मक भाषाशास्त्र]] म्हटले जाते) याच्याशी केली जाऊ शकत होती.
ध्वनिविज्ञान (''फोनॉलॉजी''), [[रूपविज्ञान (भाषाशास्त्र)|रूपविज्ञान]] (''मॉर्फॉलॉजी''), वाक्यविज्ञान (''सिंटॅक्स'') आणि अर्थविज्ञान (''सिमँटिक्स'') हे क्षेत्र सामान्यतः सैद्धांतिक भाषाशास्त्राचा गाभा मानले जातात. जरी [[ध्वनिशास्त्र]] (फोनेटिक्स) हे बहुधा ध्वनिविज्ञानाला मार्गदर्शन करत असले, तरी त्याला बऱ्याचदा सैद्धांतिक भाषाशास्त्राच्या कक्षेतून वगळले जाते.
{{भाषाशास्त्र}}
{{सामाजिकशास्त्र शाखा}}
jq2xbjuswn5ehgtlg3uc3qcfjb2i6rh
2702747
2702746
2026-08-16T04:54:14Z
अभय नातू
206
साचा
2702747
wikitext
text/x-wiki
{{भाषाशास्त्र}}
'''सैद्धांतिक भाषाशास्त्र''' किंवा '''सामान्य भाषाशास्त्र''' ही [[भाषाशास्त्र|भाषाशास्त्राची]] एक शाखा आहे. हे शास्त्र खुद्द [[भाषा|भाषेच्या]] स्वरूपाचा शोध घेते. भाषा म्हणजे काय; ती कशी कार्य करते; क्षेत्र-विशिष्ट मानसिक अवयव म्हणून [[सार्वत्रिक व्याकरण]] (''युनिव्हर्सल ग्रामर'') अस्तित्त्वात आहे का; असेल तर ते कसे कार्य करते; भाषेची अद्वितीय वैशिष्ट्ये कोणती आहेत; भाषेचा इतर संज्ञानात्मक प्रक्रियेंशी कसा संबंध आहे; यांसारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या शास्त्रशाखेत केला जातो. सैद्धांतिक भाषाशास्त्रज्ञ प्रामुख्याने भाषिक ज्ञानाच्या प्रतिकृती (मॉडेल्स) तयार करण्यात आणि शेवटी भाषाशास्त्रीय सिद्धांत विकसित करतात.
१९६० च्या दशकापासून ''सैद्धांतिक भाषाशास्त्र'' ही संज्ञा सहसा ''सामान्य भाषाशास्त्र'' याच अर्थाने वापरली जात आहे; जरी ती [[उपयोजित भाषाशास्त्र|उपयोजित भाषाशास्त्राच्या]] विरुद्ध संकल्पना मानली जात असली आणि भाषा वर्णन हे मूळतः सैद्धांतिकच असते असे अनेकदा म्हटले जात असले तरीही. त्यामुळे नेहमीची पारिभाषिक संज्ञा पूर्णपणे स्पष्ट आणि सुसंगत नाही.
२० व्या शतकाच्या पहिल्या अर्धात ''सामान्य भाषाशास्त्र'' ही संज्ञा अधिक प्रचलित होती (उदाहरणार्थ [[फर्डिनँड डी सोस्यूर|फर्डिनँड डी सोस्यूरचे]] प्रसिद्ध पुस्तक ''कोर्स इन जनरल लिंग्विस्टिक्स''), ज्याची तुलना ''भाषा-विशिष्ट भाषाशास्त्र'' (ज्याला बहुधा [[वर्णनात्मक भाषाशास्त्र]] म्हटले जाते) याच्याशी केली जाऊ शकत होती.
ध्वनिविज्ञान (''फोनॉलॉजी''), [[रूपविज्ञान (भाषाशास्त्र)|रूपविज्ञान]] (''मॉर्फॉलॉजी''), वाक्यविज्ञान (''सिंटॅक्स'') आणि अर्थविज्ञान (''सिमँटिक्स'') हे क्षेत्र सामान्यतः सैद्धांतिक भाषाशास्त्राचा गाभा मानले जातात. जरी [[ध्वनिशास्त्र]] (फोनेटिक्स) हे बहुधा ध्वनिविज्ञानाला मार्गदर्शन करत असले, तरी त्याला बऱ्याचदा सैद्धांतिक भाषाशास्त्राच्या कक्षेतून वगळले जाते.
{{सामाजिकशास्त्र शाखा}}
o4i0ylt60tcnwpfes87gybu7yhoimlf
तमन्ना भाटिया
0
67026
2702823
2627034
2026-08-16T07:16:08Z
~2026-41550-22
186305
/* */
2702823
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेत्री
|पार्श्वभूमी_रंग =
|नाव = तमन्ना भाटिया
|चित्र = Tamannaah Bhatia at a song launch from the film Vedaa (cropped).jpg
|चित्र_रुंदी = 200px
|चित्र_शीर्षक = २०२४ मध्ये तमन्ना भाटिया
|जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1989|12|21|link=no}}
|जन्म_स्थान = [[मुंबई]], भारत
|मृत्यू_दिनांक =
|मृत्यू_स्थान =
|कार्यक्षेत्र = [[चलचित्र]]
|भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
|कारकीर्द_काळ = सन २००५-पासून
|पुरस्कार =
|वडील_नाव =
|आई_नाव =
|पती_नाव =कृष्णा भाटिया सोलापूर
|अपत्ये =2
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
}}
'''तमन्ना भाटिया''' (जन्म २१ डिसेंबर १९८९) एक [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] [[अभिनेत्री]] आहे जी प्रामुख्याने [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[तमिळ भाषा|तमिळ]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमध्ये काम करते. त्यांनी ८९ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि तीन संतोषम चित्रपट पुरस्कार, दोन सिम्मा पुरस्कार आणि कलाईममानी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
== पूर्वायुष्य ==
तमन्ना भाटियाचा{{efn|[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Tamannaah Bhatia, उच्चारले {{IPA-all|/ˈtəmənːaː ˈbʱaːʈijaː/||Tamannaah Bhatia.oga}}; ती सामान्यतः या नावाने ओळखली जाते आणि तिचे पूर्ण नाव तमन्ना संतोष भाटिया आहे.<ref>{{Cite web |date=23 January 2014 |title=Tamannaah Bejeweled Private Limited Company Profile, Tamannaah Bejeweled Private Limited News on The Economic Times |url=https://economictimes.indiatimes.com/company/tamannaah-bejeweled-private-limited/U27310MH2014PTC252422?from=mdr |access-date=5 August 2025 |website=The Economic Times}}</ref>}} जन्म २१ डिसेंबर १९८९ रोजी बॉम्बे (आता [[मुंबई]]) येथे झाला.<ref>{{Cite news |date=21 December 2022 |title=Happy Birthday Tamannaah!Interesting landmarks in Baahubali actress' career |url=https://m.economictimes.com/news/new-updates/happy-birthday-tamannaah-interesting-landmarks-in-baahubali-actress-career/articleshow/96398377.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230520112948/https://m.economictimes.com/news/new-updates/happy-birthday-tamannaah-interesting-landmarks-in-baahubali-actress-career/articleshow/96398377.cms |archive-date=20 May 2023 |access-date=25 May 2023 |work=The Economic Times}}</ref> तिचे पालक संतोष आणि रजनी भाटिया आहेत.<ref>{{Cite news |date=10 May 2020 |title=Exclusive: Tamannaah says she doesn't remember the last time she celebrated Mother's Day with her mom |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-says-she-doesnt-remember-the-last-time-she-celebrated-mothers-day-with-her-mom/articleshow/75648552.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181231/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-says-she-doesnt-remember-the-last-time-she-celebrated-mothers-day-with-her-mom/articleshow/75648552.cms |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref><ref>{{Cite news |date=29 October 2020 |title=Exclusive!Tamannaah Bhatia thanks her father for managing her work!Says she's successful only because of her parents |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-bhatia-thanks-her-father-for-managing-her-work-says-shes-successful-only-because-of-her-parents/articleshow/78906831.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20211125095200/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-bhatia-thanks-her-father-for-managing-her-work-says-shes-successful-only-because-of-her-parents/articleshow/78906831.cms |archive-date=25 November 2021 |access-date=25 November 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> तिला आनंद भाटिया नावाचा मोठा भाऊ आहे.<ref>{{Cite web |date=5 July 2017 |title=Anand Bhatia and Kartika Chaudhary Mumbai Celebrity Wedding |url=https://www.weddingsutra.com/celebrity-weddings/celeb-weddings/anand-bhatia-and-kartika-chaudhary-mumbai/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210628094017/https://www.weddingsutra.com/celebrity-weddings/celeb-weddings/anand-bhatia-and-kartika-chaudhary-mumbai/ |archive-date=28 June 2021 |access-date=28 June 2021 |website=WeddingSutra}}</ref> ती सिंधी हिंदू वंशाची आहे आणि तिचे शालेय शिक्षण मुंबईतील माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये झाले.<ref>{{Cite web |title='I'm Sindhi': Tamannaah Bhatia Denies She Paid Twice Market Rate For New Flat |url=https://www.ndtv.com/entertainment/im-sindhi-tamannaah-bhatia-denies-she-paid-twice-market-rate-for-new-flat-2066862 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181917/https://www.ndtv.com/entertainment/im-sindhi-tamannaah-bhatia-denies-she-paid-twice-market-rate-for-new-flat-2066862 |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |publisher=NDTV}}</ref><ref>{{Cite web |title=When Tamannaah turned student |url=https://english.mathrubhumi.com/movies-music/movie-news/when-tamannaah-turned-student-movies-bollywood-queen-1.2310157 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709183257/https://english.mathrubhumi.com/movies-music/movie-news/when-tamannaah-turned-student-movies-bollywood-queen-1.2310157 |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |website=Mathrubhumi}}</ref> तिने वयाच्या तेराव्या वर्षी अभिनयाचा अभ्यास सुरू केला आणि एक वर्षासाठी पृथ्वी थिएटरमध्ये प्रवेश केला, जिथे तिने स्टेज परफॉर्मन्समध्ये भाग घेतला.<ref>{{Cite web |last=Menon |first=Neelima |date=27 June 2014 |title=The Tamannaah Bhatia Interview : Of Baahubali and Bollywood |url=https://silverscreenindia.com/movies/features/of-baahubali-and-bollywood-the-tamannaah-bhatia-interview/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181944/https://silverscreenindia.com/movies/features/of-baahubali-and-bollywood-the-tamannaah-bhatia-interview/ |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |website=Silverscreen India}}</ref>
== अभिनय कारकीर्द ==
[[चित्र:Tamannaah on the sets of Super Dancer 2.jpg|200px|इवलेसे|डावे|२०१६मध्ये तमन्ना भाटिया]]
तमन्ना भाटियाने ''चांद सा रोशन चेहेरा'' (२००५) या हिंदी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.<ref>{{Cite news |date=26 May 2008 |title=More Happy Days |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/More-Happy-Days/articleshow/3070781.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150515101951/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/More-Happy-Days/articleshow/3070781.cms |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> ''श्री'' (२००५) या चित्रपटातून तिने तेलुगु चित्रपटात आणि ''केडी'' (२००६) सोबत तमिळ चित्रपटात पदार्पण केले. २००७ मध्ये, ''हॅप्पी डेज'' आणि ''कल्लुरी'' ने तिच्या अभिनय कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणून चिन्हांकित केले आणि तिच्या अभिनयाला दोन्ही चित्रपटांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी म्हणून समीक्षकांची प्रशंसा मिळाली.<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=31 December 2007 |title=I want to make a mark in the South |url=http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150515102805/http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |website=रिडिफ.कॉम}}</ref> चित्रपटांच्या व्यावसायिक यशाने तिची तेलुगु आणि तमिळमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून कारकीर्द प्रस्थापित केली.<ref>{{Cite news |last=Aggarwal |first=Divya |date=27 April 2008 |title=South for Stardom |url=http://timesofindia.indiatimes.com/india/South-for-Stardom/articleshow/2986729.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150515102851/http://timesofindia.indiatimes.com/india/South-for-Stardom/articleshow/2986729.cms |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref>
''कोंचम इष्टम कोंचम कष्टम'' (२००९), ''१००% लव'' (२०११), ''ऊसरावेल्ली'' (२०११), ''रच्चा'' (२०१२), ''तड़खा'' (२०१३), ''बाहुबली: द बिगिनिंग'' (२०१५), ''बंगाल टाइगर'' (२०१५), ''ऊपिरि'' (२०१६), ''बाहुबली २: द कन्क्लूजन'' (२०१७), ''एफ२: फन एंड फ्रस्ट्रेशन'' (२०१९), ''सई रा नरसिम्हा रेड्डी'' (२०१९) आणि ''एफ३: फन एंड फ्रस्ट्रेशन'' (२०२२) हे तमन्ना यांचे उल्लेखनीय तेलुगु चित्रपट आहेत. ''अयन'' (२००९), ''पैया'' (२०१०), ''सिरुथाई'' (२०११), ''वीरम'' (२०१४), ''धर्मा दुरई'' (२०१६), ''देवी'' (२०१६), ''स्केच'' (२०१८) आणि ''जेलर'' (२०२३) हे तिचे उल्लेखनीय तमिळ चित्रपट आहेत. याशिवाय तिने ''११-तं अवर'' (२०२१), ''नोव्हेंबर स्टोरी'' (२०२१), ''जी करदा'' (२०२३), ''आखरी सच'' (२०२३) आणि ''डू यू वाना पार्टनर'' (२०२५) सारख्या स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
== अभिनय संचिका ==
{|class="wikitable"
|+ style="text-align:left;" |संकेत
|{{Pending|{{dagger|alt=चित्रपट किंवा टीव्ही शो जे अद्याप प्रदर्शित झाले नाहीत.}}}}
|चित्रपट किंवा टीव्ही शो जे अद्याप प्रदर्शित झाले नाहीत.
|}
=== चित्रपट ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
!scope="col" |वर्ष
!scope="col" |चित्रपट
!scope="col" |पात्र
!scope="col" |भाषा
!scope="col" class="unsortable" |नोंदी
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२००५
|''चाँद सा रोशन चेहरा''
|जिया ओबरोई
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=2 March 2005 |title="I want to do movies where I can take my full family to watch it" |url=http://www.sify.com/movies/bollywood/interview.php?id=13684356&cid=2398 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160429033528/http://www.sify.com/movies/bollywood/interview.php?id=13684356&cid=2398 |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=Sify}}</ref><br /><ref>{{Cite news |last=K. Jha |first=Subhash |date=9 March 2005 |title=Chand Sa Roshan Chehra |url=http://timesofindia.indiatimes.com/bollywood/Chand-Sa-Roshan-Chehra/articleshow/1045785.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161122055147/http://timesofindia.indiatimes.com/bollywood/Chand-Sa-Roshan-Chehra/articleshow/1045785.cms |archive-date=22 November 2016 |access-date=22 November 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''श्री''
|संध्या
|[[तेलुगू भाषा|तेलुगू]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=4 December 2005 |title=Yet another one on warring lords |url=http://www.thehindu.com/2005/12/04/stories/2005120402090200.htm |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160429034054/http://www.thehindu.com/2005/12/04/stories/2005120402090200.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२००६
|''केडी''
|प्रियंका
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Sekhar |first=Arunkumar |date=3 June 2019 |title=Tamannaah: Women don't need validation from anyone |url=https://www.cinemaexpress.com/stories/interviews/2019/jun/03/tamannaah-women-dont-need-validation-from-anyone-12013.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201021104841/https://www.cinemaexpress.com/stories/interviews/2019/jun/03/tamannaah-women-dont-need-validation-from-anyone-12013.html |archive-date=21 October 2020 |access-date=31 March 2022 |website=Cinema Express}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२००७
|''व्यापारी''
|सावित्री
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Iyer |first=Sriram |date=2 April 2007 |title=Poor detailing ruins Vyapari |url=http://www.rediff.com/movies/review/ssvyapari/20070402.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150604092451/http://www.rediff.com/movies/review/ssvyapari/20070402.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''हैप्पी डेज''
|मधु
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref name="HD K">{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=31 December 2007 |title='I want to make a mark in the South' |url=http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20150604060705/http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''कल्लूरी''
|शोभना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=8 December 2007 |title=Kalloori (Tamil) |url=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2611847.cms |archive-url=https://web.archive.org/web/20160429162739/http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2611847.cms |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२००८
|''कालिदासु''
|अर्चना
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=11 April 2008 |title=Review : Kalidasu |url=http://www.sify.com/movies/kalidasu-review-telugu-pclw8Ebegedbc.html |archive-url=https://web.archive.org/web/20160429162324/http://www.sify.com/movies/kalidasu-review-telugu-pclw8Ebegedbc.html |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=Sify}}</ref>
|-
|''रेडी''
|स्वप्ना
|तेलुगू
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=c4XlDzSGaic |title=Ready |date=2008 |last=Srinu Vaitla (director) |type=motion picture |language=te |publisher=Shemaroo Telugu |place=India |archive-url=https://web.archive.org/web/20150821202833/https://www.youtube.com/watch?v=c4XlDzS1Gaic |archive-date=21 August 2015 |url-status=live}}</ref><br /><ref name="choosy">{{Cite news |date=27 June 2008 |title=Choosy Tamanna! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Choosy-Tamanna/articleshow/3168746.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20150604060703/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Choosy-Tamanna/articleshow/3168746.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''नेत्रु इन्द्र नालै''
|rowspan=2 |वर्षा
|तमिळ
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट; अतिथि पात्र
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="choosy" />
|-
|''निन्ना नेडु रेपू''
|तेलुगू
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२००९
|''पाटिकातवन''
|गायत्री
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=23 January 2009 |title=A smooth take-off ... and that's it – Padikkadhavan |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/A-smooth-take-off-%E2%80%A6-and-thatrsquos-it-Padikkadhavan/article15936850.ece |archive-url=https://web.archive.org/web/20161230101849/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/A-smooth-take-off-%E2%80%A6-and-thatrsquos-it-Padikkadhavan/article15936850.ece |archive-date=30 December 2016 |access-date=30 December 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''कोंचम इष्टम कोंचम कष्टम''
|गीता सुब्रमण्यम
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=5 February 2009 |title=A feel-good entertainer |url=http://www.rediff.com/movies/2009/feb/05review-koncham-ishtam-koncham-kashtam.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150604092450/http://www.rediff.com/movies/2009/feb/05review-koncham-ishtam-koncham-kashtam.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''अयन''
|यमुना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=3 April 2009 |title=Ayan is a must-watch |url=http://www.rediff.com/movies/2009/apr/03review-ayan.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429163905/http://www.rediff.com/movies/2009/apr/03review-ayan.htm |archive-date=29 April 2016 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''आनंद तांडवम''
|मधुमिता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=10 April 2009 |title=Anandha Thandavam, not as good as the novel |url=http://www.rediff.com/movies/review/review-anandha-thandavam/20090410.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150515111252/http://www.rediff.com/movies/review/review-anandha-thandavam/20090410.htm |archive-date=15 May 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''कंडेन कातलई''
|अंजलि
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Devi Rani |first=Bhama |date=30 October 2009 |title=Kanden Kadhalai Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Kanden-Kadhalai/movie-review/5185662.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20150515125605/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Kanden-Kadhalai/movie-review/5185662.cms |archive-date=15 May 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१०
|''पैया''
|चारुलता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=2 April 2010 |title=Nothing entertaining about this Paiyya |url=http://www.rediff.com/movies/review/review-south-give-paiyaa-a-miss/20100402.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429165442/http://www.rediff.com/movies/review/review-south-give-paiyaa-a-miss/20100402.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''सुरा''
|पूर्णिमा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=7 May 2010 |title=Swimming in known waters – Sura |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/swimming-in-known-waters-sura/article3020849.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160429165617/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/swimming-in-known-waters-sura/article3020849.ece |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''तिल्लालंकडी''
|निषा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=30 July 2010 |title=Comedy of errors |url=http://www.thehindu.com/features/cinema/comedy-of-errors/article542126.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160429165834/http://www.thehindu.com/features/cinema/comedy-of-errors/article542126.ece |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="6" style="text-align: center; font-weight: normal;" |२०११
|''सिरुथाई''
|स्वेता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Venkateswaran |first=N. |date=29 January 2011 |title=Siruthai Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Siruthai/movie-review/7385327.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20171116195437/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Siruthai/movie-review/7385327.cms |archive-date=16 November 2017 |access-date=29 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''को''
|style="text-align:center;" | —
|तमिळ
|"अग नग" गाण्यात पाहुण्यांची पात्र
|style="text-align:center;"|<ref>{{Cite news |last=Pillai |first=Sreedhar |date=1 March 2011 |title=It's cameo craze for Kollywood actors! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Its-cameo-craze-for-Kollywood-actors/articleshow/7595016.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150604061406/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Its-cameo-craze-for-Kollywood-actors/articleshow/7595016.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''१००% लव''
|महालक्ष्मी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=6 May 2011 |title=Review: 100 Percent Love is a cute love story |url=http://www.rediff.com/movies/review/south-movie-review-hundred-percent-love/20110506.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429170312/http://www.rediff.com/movies/review/south-movie-review-hundred-percent-love/20110506.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''बद्रीनाथ''
|अलकनंदा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=12 June 2011 |title=Badrinath Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Badrinath/movie-review/8815564.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170923225019/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Badrinath/movie-review/8815564.cms |archive-date=23 September 2017 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''वेनकेइ''
|राधिका
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=8 July 2011 |title=Review: Venghai is tedious |url=http://www.rediff.com/movies/report/review-venghai/20110708.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429170422/http://www.rediff.com/movies/report/review-venghai/20110708.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''ऊसरावेल्ली''
|निहारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=7 October 2011 |title=Oosaravelli Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Oosaravelli/movie-review/10268736.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170303135754/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/oosaravelli/movie-review/10268736.cms |archive-date=3 March 2017 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१२
|''रच्चा''
|चैत्रा "अम्मू"
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Dundoo |first=Sangeetha Devi |date=6 April 2012 |title=Tailor-made for fans |url=http://www.thehindu.com/features/cinema/tailormade-for-fans/article3284127.ece |archive-url=https://web.archive.org/web/20141120095904/http://www.thehindu.com/features/cinema/tailormade-for-fans/article3284127.ece |archive-date=20 November 2014 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''इंनदुकनटें प्रेमांत''
|श्रीनिधि / श्रावंती{{efn|name=dualrole|तमन्ना भाटियाने दोन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.}}
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Chowdary |first=Y. Sunita |date=10 June 2012 |title='Spirited' attempt |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/article3510137.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160430042345/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/article3510137.ece |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''रिबेल''
|नंदिनी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Pasupulate |first=Karthik |date=28 September 2012 |title=Rebel Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Rebel/movie-review/16588511.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160430042823/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Rebel/movie-review/16588511.cms |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''कैमरामैन गंगाथो रामबाबू''
|गंगा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=A. S. |first=Sashidhar |date=18 October 2012 |title=Cameraman Ganga tho Rambabu (CGTR) Telugu movie review highlights |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/Cameraman-Ganga-tho-Rambabu-CGTR-Telugu-movie-review-highlights/articleshow/16860731.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150604093647/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/Cameraman-Ganga-tho-Rambabu-CGTR-Telugu-movie-review-highlights/articleshow/16860731.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१३
|''हिम्मतवाला''
|रेखा सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=29 March 2013 |title=Himmatwala Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/Himmatwala/movie-review/19255289.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20171108005028/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/Himmatwala/movie-review/19255289.cms |archive-date=8 November 2017 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''तडाखा''
|पल्लवी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Dundoo |first=Sangeetha Devi |date=11 May 2013 |title=Mindless but entertaining |url=http://www.thehindu.com/features/cinema/mindless-but-entertaining/article4702512.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160430043337/http://www.thehindu.com/features/cinema/mindless-but-entertaining/article4702512.ece |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१४
|''वीरम''
|कोपेरुंदेवी "कोपू"
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Seshagiri |first=Sangeetha |date=11 January 2014 |title='Veeram' Review Roundup: Complete Masala Entertainer for Ajith's Fans |url=http://www.ibtimes.co.in/039veeram039-review-roundup-complete-masala-entertainer-for-ajith039s-fans-533864 |archive-url=https://web.archive.org/web/20160430043518/http://www.ibtimes.co.in/039veeram039-review-roundup-complete-masala-entertainer-for-ajith039s-fans-533864 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|''हमशक्ल''
|शनाया
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Sharma |first=Suparna |date=18 June 2014 |title=Humshakals movie review: Sajid Khan gives us the third degree |url=http://www.deccanchronicle.com/140621/entertainment-movie-review/article/humshakals-movie-review-sajid-khan-gives-us-third-degree |archive-url=https://web.archive.org/web/20160430043644/http://www.deccanchronicle.com/140621/entertainment-movie-review/article/humshakals-movie-review-sajid-khan-gives-us-third-degree |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''अल्लुडु सीनू''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"लब्बार बोम्म" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=FYFhWd5a3Bc |title=Labbar Bomma Full Video Song |date=11 April 2015 |publisher=Aditya Music |access-date=30 April 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20201228142303/https://www.youtube.com/watch?v=FYFhWd5a3Bc&gl=US&hl=en |archive-date=28 December 2020 |url-status=live}}</ref>
|-
|''एंटरटेनमेंट''
|साक्षी
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Singh |first=Suhani |date=8 August 2014 |title=Movie review: Entertainment is a bagful of boring tricks |url=http://indiatoday.intoday.in/story/entertainment-movie-review-akshay-kuamr-tamannaah-bhatia-sajid-farhad/1/376088.html |archive-url=https://web.archive.org/web/20160430050719/http://indiatoday.intoday.in/story/entertainment-movie-review-akshay-kuamr-tamannaah-bhatia-sajid-farhad/1/376088.html |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |website=[[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]}}</ref>
|-
|''आगडू''
|सरोजा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Seshagiri |first=Sangeetha |date=19 September 2014 |title='Aagadu' Review Roundup: Out and Out Mahesh Babu Film |url=http://www.ibtimes.co.in/aagadu-review-roundup-out-out-mahesh-babu-film-609446 |archive-url=https://web.archive.org/web/20150604094315/http://www.ibtimes.co.in/aagadu-review-roundup-out-out-mahesh-babu-film-609446 |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=International Business Times}}</ref>
|-
!rowspan="7" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१५
|''नन्बेंदा''
|खुद
|तमिळ
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=K. R. |first=Manigandan |date=4 May 2014 |title=Tamannaah does a cameo in Udhay's film |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Tamannaah-does-a-cameo-in-Udhays-film/articleshow/34591461.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160430051020/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Tamannaah-does-a-cameo-in-Udhays-film/articleshow/34591461.cms |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|rowspan="2" |''बाहुबली: द बिगनिंग''
|rowspan="2" |अवंतिका
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name=":0">{{Cite news |last=H. Hooli |first=Shekhar |date=18 May 2015 |title=Revealed: Tamannah as Avantika in 'Baahubali' 9th Poster Released on 18 May |url=http://www.ibtimes.co.in/revealed-tamannah-avantika-baahubali-9th-poster-released-18-may-632858 |archive-url=https://web.archive.org/web/20160430051149/http://www.ibtimes.co.in/revealed-tamannah-avantika-baahubali-9th-poster-released-18-may-632858 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|तमिळ
|-
|''वसुवुम सरवणनुम ओन्ना पड़िचवांगा''
|ऐश्वर्या बालकृष्णन
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Purushothaman |first=Kirubhakar |date=14 August 2015 |title=VSOP review: Vasuvum Saravananum Onna Padichavanga is a U-rated obscenity |url=http://indiatoday.intoday.in/story/vsop-review-vasuvum-saravananum-onna-padichavanga-is-a-u-rated-obscenity/1/458689.html |archive-url=https://web.archive.org/web/20160430074939/http://indiatoday.intoday.in/story/vsop-review-vasuvum-saravananum-onna-padichavanga-is-a-u-rated-obscenity/1/458689.html |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |website=India Today}}</ref>
|-
|''साइज़ जीरो''
|rowspan=2 |खुद
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट; अतिथि पात्र
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="Size Zero">{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=16 November 2015 |title=Big stars root for Size Zero |url=http://www.deccanchronicle.com/151116/entertainment-tollywood/article/big-stars-root-size-zero |archive-url=https://web.archive.org/web/20160430080359/http://oustic.com/151116/entertainment-tollywood/article/big-stars-root-size-zero |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''इन्जी इदुप्पषगी''
|तमिळ
|-
|''बंगाल टाइगर''
|मीरा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=26 September 2015 |title=Tamannaah looks stunning |url=http://www.deccanchronicle.com/150925/entertainment-tollywood/article/tamannaah-looks-stunning |archive-url=https://web.archive.org/web/20150926034502/http://www.deccanchronicle.com/150925/entertainment-tollywood/article/tamannaah-looks-stunning |archive-date=26 September 2015 |access-date=26 September 2015 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
!rowspan="11" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१६
|''स्पीडुन्नोडू''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"बैचलर बाबू" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=BbVmOAYMJUU |title=Bachelor Babu Promo Song |date=22 January 2016 |publisher=Aditya Music |access-date=30 April 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20160126031355/https://www.youtube.com/watch?v=BbVmOAYMJUU |archive-date=26 January 2016 |url-status=live}}</ref>
|-
|''ऊपिरि''
|rowspan=2 |कीर्ति
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="oopiri">{{Cite news |last=H. Hooli |first=Shekhar |date=22 March 2016 |title=Tamannaah says Keerthi in 'Oopiri' completely different from Avantika of 'Bahubali' |url=http://www.ibtimes.co.in/tamannaah-says-keerthi-oopiri-completely-different-avantika-bahubali-671688 |archive-url=https://web.archive.org/web/20160430081103/http://www.ibtimes.co.in/tamannaah-says-keerthi-oopiri-completely-different-avantika-bahubali-671688 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|''तोझा''
|तमिळ
|-
|''धर्मा दुरई''
|डॉ. सुभाषिनी
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangan |first=Baradwaj |date=19 August 2016 |title=Dharmadurai: terrific story that loses its way |url=http://www.thehindu.com/features/cinema/cinema-reviews/dharmadurai-review/article9008000.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161027095111/http://www.thehindu.com/features/cinema/cinema-reviews/dharmadurai-review/article9008000.ece |archive-date=27 October 2016 |access-date=27 October 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''रणवीर चिंग रिटर्नस''
|style="text-align:center;" | —
|हिंदी
|लघुपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Tewari |first=Saumya |date=23 August 2016 |title=Ranveer Singh adds ‘Desi Chinese flavour’ to Ching's Secret |url=https://www.livemint.com/Consumer/gGrlIlLjax9ChuZQ35FG1L/Ranveer-Singh-adds-Desi-Chinese-flavour-to-Chings-Secret.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230630053057/https://www.livemint.com/Consumer/gGrlIlLjax9ChuZQ35FG1L/Ranveer-Singh-adds-Desi-Chinese-flavour-to-Chings-Secret.html |archive-date=30 June 2023 |access-date=30 June 2023 |website=Mint}}</ref>
|-
|rowspan="2" |''जागुआर''
|rowspan="2" style="text-align:center;" | —
|[[कन्नड भाषा|कन्नड]]
|"सैम्पिग एन्ने" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=20 September 2016 |title=Tamannaah is now Sampige! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/kannada/movies/news/Tamannaah-is-now-Sampige/articleshow/54407247.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160927065655/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/kannada/movies/news/Tamannaah-is-now-Sampige/articleshow/54407247.cms |archive-date=27 September 2016 |access-date=27 September 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|तेलुगू
|"मंदार तैलम" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=NmE9VjA7BoQ |title=Mandara Thailam Full Video Song |date=18 November 2016 |publisher=Lahari Music |access-date=22 November 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20190927095026/https://www.youtube.com/watch?v=NmE9VjA7BoQ |archive-date=27 September 2019 |url-status=live}}</ref>
|-
|''देवी''
|rowspan=3|देवी / रूबी {{efn|name=dualrole}}
|तमिळ
|rowspan="3" |बहुभाषी चित्रपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Subramanian |first=Anupama |date=8 October 2016 |title=Devi(L) movie review: Good performances make it an entertaining fare |url=http://www.deccanchronicle.com/entertainment/movie-reviews/081016/devil-movie-review-good-performances-make-it-an-entertaining-fare.html |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161015112834/http://www.deccanchronicle.com/entertainment/movie-reviews/081016/devil-movie-review-good-performances-make-it-an-entertaining-fare.html |archive-date=15 October 2016 |access-date=15 October 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''अभिनेत्री''
|तेलुगू
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Nadadhur |first=Srivathsan |date=7 October 2016 |title=Abhinetri: Here to entertain |url=http://www.thehindu.com/features/cinema/Abhinetri-Here-to-entertain/article15474443.ece |url-status=dead |archive-url=https://archive.today/20180522040042/http://www.thehindu.com/features/cinema/Abhinetri-Here-to-entertain/article15474443.ece |archive-date=22 May 2018 |access-date=22 May 2018 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''तुतक तुतक तुतिया''
|हिंदी
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyavahare |first=Renuka |date=25 October 2016 |title=Tutak Tutak Tutiya Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/tutak-tutak-tutiya/movie-review/54698225.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20180522041622/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/tutak-tutak-tutiya/movie-review/54698225.cms |archive-date=22 May 2018 |access-date=22 May 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''कत्ति सनठई''
|दिव्या / भानु{{efn|name=character|तमन्ना भाटिया दोन वेगळ्या नावांनी एक व्यक्तिरेखा साकारत आहे.}}
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rangan |first=Baradwaj |date=23 December 2016 |title=Kaththi Sandai: A man of his sword |url=http://www.thehindu.com/entertainment/reviews/Kaththi-Sandai-A-man-of-his-sword/article16933033.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161224115005/http://www.thehindu.com/entertainment/reviews/Kaththi-Sandai-A-man-of-his-sword/article16933033.ece |archive-date=24 December 2016 |access-date=24 December 2016 |website=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१७
|rowspan="2" |''बाहुबली २: द कन्क्लूजन''
|rowspan="2" |अवंतिका
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="Bahubali 2">{{Cite news |last=Hooli |first=Shekhar H |date=29 April 2017 |title=Bahubali 2 review: Tamannaah Bhatia has less screen time than brand partners |url=http://www.ibtimes.co.in/bahubali-2-review-tamannaah-bhatia-has-less-screen-time-brand-partners-724863 |archive-url=https://archive.today/20170429162854/http://www.ibtimes.co.in/bahubali-2-review-tamannaah-bhatia-has-less-screen-time-brand-partners-724863 |archive-date=29 April 2017 |access-date=29 April 2017 |work=International Business Times}}</ref>
|-
|तमिळ
|-
|''अन्बानवन अशराधवन अदंगाधवन''
|रम्या
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Ramanujam |first=Srinivasa |date=23 June 2017 |title=AAA review: anything but 'sirappu' |url=http://www.thehindu.com/entertainment/movies/anbanavan-asaradhavan-adangadhavan-review/article19135495.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170713093236/http://www.thehindu.com/entertainment/movies/anbanavan-asaradhavan-adangadhavan-review/article19135495.ece |archive-date=13 July 2017 |access-date=13 July 2017 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''जय लव कुश''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"स्विंग सरा" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=15 September 2017 |title=Tamannaah Bhatia 'swings zara' in this item song from Jr NTR's Jai Lava Kusa. See pic |url=http://www.hindustantimes.com/regional-movies/tamannaah-bhatia-swings-zara-in-this-item-song-from-jr-ntr-s-jai-lava-kusa-see-pic/story-YoaVxXaGe4oyNjTbNWNmmM.html |url-status=dead |archive-url=https://archive.today/20170915150146/http://www.hindustantimes.com/regional-movies/tamannaah-bhatia-swings-zara-in-this-item-song-from-jr-ntr-s-jai-lava-kusa-see-pic/story-YoaVxXaGe4oyNjTbNWNmmM.html |archive-date=15 September 2017 |access-date=15 September 2017 |work=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१८
|''स्केच''
|अमुतवल्ली
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rajendran |first=Gopinath |date=12 January 2018 |title=Sketch: A mediocre plan |url=http://www.cinemaexpress.com/reviews/tamil/2018/jan/12/sketch-a-mediocre-plan-4021.html |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20180112162422/http://www.cinemaexpress.com/reviews/tamil/2018/jan/12/sketch-a-mediocre-plan-4021.html |archive-date=12 January 2018 |access-date=12 January 2018 |work=Cinema Express}}</ref>
|-
|''अ ब क''
|तमन्ना
|[[मराठी भाषा|मराठी]]
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyavahare |first=Renuka |date=7 June 2018 |title=AA BB KK Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/aa-bb-kk/movie-review/64494073.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20180609060522/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/aa-bb-kk/movie-review/64494073.cms |archive-date=9 June 2018 |access-date=8 June 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''ना नुव्वे''
|मीरा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Hooli |first=Shekhar H |date=13 June 2018 |title=Naa Nuvve movie review and rating by audience: Live updates |url=https://www.ibtimes.co.in/naa-nuvve-movie-review-rating-by-audience-live-updates-771878 |archive-url=https://web.archive.org/web/20180613145407/https://www.ibtimes.co.in/naa-nuvve-movie-review-rating-by-audience-live-updates-771878 |archive-date=13 June 2018 |access-date=13 June 2018 |work=International Business Times |location=India}}</ref>
|-
|''नेक्स्ट एंटी?''
|टाम्मी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=7 December 2018 |title='Next Enti' takes Telugu cinema to the next level (Film Review) |url=https://www.business-standard.com/article/news-ians/next-enti-takes-telugu-cinema-to-the-next-level-film-review-118120700321_1.html |url-status=live |archive-url=https://archive.today/20181207065531/https://www.business-standard.com/article/news-ians/next-enti-takes-telugu-cinema-to-the-next-level-film-review-118120700321_1.html |archive-date=7 December 2018 |access-date=7 December 2018 |work=Business Standard}}</ref>
|-
|''के.जी.एफ: चैप्टर १''
|मिल्की
|कन्नड
|"जोके नानू" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 December 2018 |title='KGF' movie song 'Joke Nanu Balliya Minchu' by Udupi teen Airaa is huge hit |url=http://www.daijiworld.com/news/newsDisplay.aspx?newsID=547561 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20181221164702/https://www.daijiworld.com/news/newsDisplay.aspx?newsID=547561 |archive-date=21 December 2018 |access-date=21 December 2018 |website=Daijiworld}}</ref>
|-
!rowspan="8" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१९
|''एफ२: फन एंड फ्रस्ट्रेशन''
|हारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rao |first=Siddharth |date=12 January 2019 |title=F2: A thorough laughter riot |url=https://telanganatoday.com/f2-fun-laced-with-frustration |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190112124347/https://telanganatoday.com/f2-fun-laced-with-frustration |archive-date=12 January 2019 |access-date=12 January 2019 |work=Telangana Today}}</ref>
|-
|''कन्ने कलैमाने''
|भारती
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=22 February 2019 |title=Kanne Kalaimaane review: May cater to rural audiences! |url=http://www.sify.com/movies/kanne-kalaimaane-review-may-cater-to-rural-audiences-review-tamil-tcwj2Deaaedba.html |url-status=dead |archive-url=https://archive.today/20190222044322/http://www.sify.com/movies/kanne-kalaimaane-review-may-cater-to-rural-audiences-review-tamil-tcwj2Deaaedba.html |archive-date=22 February 2019 |access-date=22 February 2019 |website=Sify}}</ref>
|-
|''देवी २''
|rowspan=2 |देवी
|तमिळ
|rowspan=2 |द्विभाषी चित्रपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Manoj Kumar |first=R |date=31 May 2019 |title=Devi 2 movie review: A sober version of Raghava Lawrence's Kanchana |url=https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/devi-2-movie-review-prabhudheva-tamannaah-bhatia-5758529/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190531104648/https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/devi-2-movie-review-prabhudheva-tamannaah-bhatia-5758529/ |archive-date=31 May 2019 |access-date=31 May 2019 |work=[[द इंडियन एक्सप्रेस]]}}</ref>
|-
|''अभिनेत्रि २''
|तेलुगू
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Roychoudhury |first=Shibaji |date=31 May 2019 |title=Devi 2 Twitter review: Fans laud Tamannaah Bhatia and Prabhudheva's horror comedy |url=https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/devi-2-twitter-review-fans-laud-tamannaah-bhatia-and-prabhudheva-s-horror-comedy/428714 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190531105450/https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/devi-2-twitter-review-fans-laud-tamannaah-bhatia-and-prabhudheva-s-horror-comedy/428714 |archive-date=31 May 2019 |access-date=31 May 2019 |website=Times Now}}</ref>
|-
|''खामोशी''
|सुर्भि
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Purkayastha |first=Pallabi Dey |date=14 June 2019 |title=Khamoshi Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/khamoshi/movie-review/69786352.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20190614095843/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/khamoshi/movie-review/69786352.cms |archive-date=14 June 2019 |access-date=14 June 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''सई रा नरसिम्हा रेड्डी''
|लक्ष्मी नरसिम्हा रेड्डी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Nyayapati |first=Neeshita |date=2 October 2019 |title=Sye Raa Narasimha Reddy Movie Review : Chiranjeevi's show all the way |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/sye-raa-narasimha-reddy/movie-review/71402442.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20191002043735/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/sye-raa-narasimha-reddy/movie-review/71402442.cms |archive-date=2 October 2019 |access-date=2 October 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''पेट्रोमैक्स''
|मीरा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Ramanujam |first=Srinivasa |date=11 October 2019 |title='Petromax' movie review: A silly, outdated horror comedy |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/petromax-movie-review-a-silly-outdated-horror-comedy/article29658248.ece |url-status=live |archive-url=https://archive.today/20191011155107/https://www.thehindu.com/entertainment/movies/petromax-movie-review-a-silly-outdated-horror-comedy/article29658248.ece |archive-date=11 October 2019 |access-date=11 October 2019 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''ॲक्शन''
|दिया
|तमिळ
|
|style="text-align: center;" |<ref>{{Cite news |date=15 November 201 |title=Action Movie Review: If you dig the corniness of the lines and the OTT-ness of the stunts, then you might be able to enjoy the film. |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/action/movie-review/72069574.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20191115101204/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/action/movie-review/72069574.cms |archive-date=15 November 2019 |access-date=15 November 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२०
|''सरिलेरू नीकेव्वरु''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"डांग डांग" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=24 January 2020 |title=Dang Dang from Sarileru Neekevvaru: Mahesh Babu, Tamannaah Bhatia's sizzling chemistry will win you over |url=https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/dang-dang-from-sarileru-neekevvaru-mahesh-babu-tamannaah-bhatias-sizzling-chemistry-will-win-you-over/544649 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20200125063621/https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/dang-dang-from-sarileru-neekevvaru-mahesh-babu-tamannaah-bhatias-sizzling-chemistry-will-win-you-over/544649 |archive-date=25 January 2020 |access-date=25 January 2020 |website=Times Now}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२१
|''सीठ्ठिमार''
|ज्वाला रेड्डी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyas |date=8 February 2020 |title=First Look Of Tamannaah As Kabaddi Coach Out |url=https://www.thehansindia.com/cinema/tollywood/first-look-of-tamannaah-as-kabaddi-coach-out-603595 |archive-url=https://archive.today/20200208050231/https://www.thehansindia.com/cinema/tollywood/first-look-of-tamannaah-as-kabaddi-coach-out-603595 |archive-date=8 February 2020 |access-date=8 February 2020 |work=The Hans India}}</ref>
|-
|''मैस्ट्रो''
|सिमरन
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=17 September 2021 |title=Maestro review: Telugu remake of Andhadhun works despite playing it safe |url=https://www.hindustantimes.com/entertainment/telugu-cinema/maestro-review-telugu-remake-of-andhadhun-works-despite-playing-it-safe-101631864719632.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210918080113/https://www.hindustantimes.com/entertainment/telugu-cinema/maestro-review-telugu-remake-of-andhadhun-works-despite-playing-it-safe-101631864719632.html |archive-date=18 September 2021 |access-date=17 September 2021 |website=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२२
|''घानि''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"कोटते" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 May 2022 |title=Tamannaah Bhatia advises 'THIS' to SS. Rajamouli! |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/tamannaah-bhatia-advises-this-to-ss-rajamouli/articleshow/91703748.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220529092319/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/tamannaah-bhatia-advises-this-to-ss-rajamouli/articleshow/91703748.cms |archive-date=29 May 2022 |access-date=29 May 2022 |website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''एफ३: फन एंड फ्रस्ट्रेशन'''
|हारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Nyayapati |first=Neeshita |date=27 May 2022 |title=F3: Fun & Frustration movie review highlights : Venkatesh, Varun Tej, Tamannaah, Mehreen Pirzada's film is mostly loud and sometimes funny |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/f3-fun-frustration-movie-review-highlights-venkatesh-varun-tej-tamannaah-mehreen-pirzadas-film-is-mostly-loud-and-sometimes-funny/articleshow/91827120.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220529092024/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/f3-fun-frustration-movie-review-highlights-venkatesh-varun-tej-tamannaah-mehreen-pirzadas-film-is-mostly-loud-and-sometimes-funny/articleshow/91827120.cms |archive-date=29 May 2022 |access-date=29 May 2022 |website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''बबली बाउंसर''
|बबली तंनवर
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Mathur |first=Abhimanyu |date=23 February 2022 |title=Babli Bouncer movie review: Even an earnest Tamannaah Bhatia can't save this cliche-infested waste of a good plot |url=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/babli-bouncer-movie-review-earnest-tamannaah-bhatia-can-t-save-this-cringefest-101663919317989.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220924064731/https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/babli-bouncer-movie-review-earnest-tamannaah-bhatia-can-t-save-this-cringefest-101663919317989.html |archive-date=24 September 2022 |access-date=23 February 2022 |work=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
|''प्लान ए प्लान बी''
|निराली वोरा
|Hindi
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Ramachandran |first=Naman |date=16 August 2021 |title=Riteish Deshmukh, Tamannaah Bhatia Star in Netflix India's Quirky Romance 'Plan A Plan B' (EXCLUSIVE) |url=https://variety.com/2021/streaming/news/riteish-deshmukh-tamannaah-bhatia-netflix-plan-a-plan-b-1235041306/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210817044003/https://variety.com/2021/streaming/news/riteish-deshmukh-tamannaah-bhatia-netflix-plan-a-plan-b-1235041306/ |archive-date=17 August 2021 |access-date=17 August 2021 |website=Variety}}</ref>
|-
|''गुर्थुंदा सीथाकालम''
|निधि
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=9 December 2022 |title='Gurthunda Seethakalam' movie review: A dull ode to life and romance |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/gurthunda-seethakalam-telugu-movie-review-a-dull-ode-to-life-and-romance/article66242426.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20221209113700/https://www.thehindu.com/entertainment/movies/gurthunda-seethakalam-telugu-movie-review-a-dull-ode-to-life-and-romance/article66242426.ece |archive-date=9 December 2022 |access-date=9 December 2022 |website=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२३
|''लस्ट स्टोरीज २''
|शांति
|हिंदी
|भाग: "सेक्स विद एक्स"
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=6 June 2023 |title='Lust Stories 2' teaser: Kajol, Tamannaah Bhatia, Vijay Varma perk up anthology |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/lust-stories-2-teaser-kajol-tamannaah-bhatia-vijay-varma-perk-up-anthology/article66936984.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230606080659/https://www.thehindu.com/entertainment/movies/lust-stories-2-teaser-kajol-tamannaah-bhatia-vijay-varma-perk-up-anthology/article66936984.ece |archive-date=6 June 2023 |access-date=6 June 2023 |work=[[द हिंदू]] |language=en-IN}}</ref>
|-
|''जेलर''
|कमन्ना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=21 August 2023 |title=Tamannaah to pair up with Ajith in 'Vidaamuyarchi' |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-to-pair-up-with-ajith-in-vidaamuyarchi/articleshow/102900230.cms?from=mdr |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230901045432/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-to-pair-up-with-ajith-in-vidaamuyarchi/articleshow/102900230.cms?from=mdr |archive-date=1 September 2023 |access-date=1 September 2023 |work=द टाइम्स ऑफ इंडिया |issn=0971-8257}}</ref>
|-
|''भोला शंकर''
|लास्या
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 August 2022 |title=Chiranjeevi's 'Bhola Shankar' to release on April 14, 2023 |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/chiranjeevis-bhola-shankar-to-release-on-april-14-2023/article65793888.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220822194546/https://www.thehindu.com/entertainment/movies/chiranjeevis-bhola-shankar-to-release-on-april-14-2023/article65793888.ece |archive-date=22 August 2022 |access-date=26 August 2022 |website=[[द हिंदू]] |agency=PTI}}</ref>
|-
|''बांद्रा''
|तारा जानकी
|[[मल्याळम भाषा|मल्याळम]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=8 November 2023 |title=Tamannaah Bhatia to play Tara Janaki in 'Bandra', check out the new post here! |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/tamannaah-bhatia-to-play-tara-janaki-in-bandra-check-out-the-new-post-here/articleshow/105065131.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20231109062808/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/tamannaah-bhatia-to-play-tara-janaki-in-bandra-check-out-the-new-post-here/articleshow/105065131.cms |archive-date=2023-11-09 |access-date=9 November 2023 |website=द टाइम्स ऑफ इंडिया |language=en}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२४
|''अरणमनै ४''
|सेल्वी
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=1 March 2023 |title=Raashii Khanna and Tamannaah to play female leads in Aranmanai 4 |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/raashii-khanna-and-tamannaah-to-play-female-leads-in-aranmanai-4/articleshow/98324349.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230514132354/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/raashii-khanna-and-tamannaah-to-play-female-leads-in-aranmanai-4/articleshow/98324349.cms |archive-date=14 May 2023 |access-date=19 May 2023 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''स्त्री २''
|क्षमा
|हिंदी
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Juneja |first=Apeksha |date=24 July 2024 |title=Stree 2 song Aaj Ki Raat OUT: Tamannaah Bhatia oozes oomph in dance number; Rajkummar Rao, Pankaj Tripathi, Aparshakti, Amar, Abhishek get flirty |url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/stree-2-song-aaj-ki-raat-out-tamannaah-bhatia-oozes-oomph-in-dance-number-rajkummar-rao-pankaj-tripathi-aparshakti-amar-abhishek-get-flirty-1331654 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240724132020/https://www.pinkvilla.com/entertainment/news/stree-2-song-aaj-ki-raat-out-tamannaah-bhatia-oozes-oomph-in-dance-number-rajkummar-rao-pankaj-tripathi-aparshakti-amar-abhishek-get-flirty-1331654 |archive-date=24 July 2024 |access-date=24 July 2024 |website=PINKVILLA}}</ref>
|-
|''वेदा''
|राशि
|हिंदी
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Mullappilly |first=Sreejith |date=16 August 2024 |title=Vedaa Movie Review: A mixed bag of kinetic action and message-heavy drama |url=https://www.cinemaexpress.com/hindi/review/2024/Aug/16/vedaa-movie-review-a-mixed-bag-of-kinetic-action-and-message-heavy-drama |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240816223630/https://www.cinemaexpress.com/hindi/review/2024/Aug/16/vedaa-movie-review-a-mixed-bag-of-kinetic-action-and-message-heavy-drama |archive-date=16 August 2024 |access-date=17 August 2024 |website=Cinema Express}}</ref>
|-
|''नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल''
|खुद
|[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|वृत्तचित्र फिल्म
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Chandar |first=Bhuvanesh |date=18 November 2024 |title='Nayanthara: Beyond the Fairy Tale' review: A self-made superstar's imperfect yet heartfelt tribute to love |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/nayanthara-beyond-the-fairy-tale-review-a-self-made-superstars-imperfect-yet-heartfelt-tribute-to-love/article68881519.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20241118160139/https://www.thehindu.com/entertainment/movies/nayanthara-beyond-the-fairy-tale-review-a-self-made-superstars-imperfect-yet-heartfelt-tribute-to-love/article68881519.ece |archive-date=18 November 2024 |access-date=18 November 2024 |website=The Hindu}}</ref>
|-
|''सिकंदर का मुकद्दर''
|कामिनी सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=India Today Entertainment Desk |date=23 October 2024 |title=Sikandar ka Muqaddar: Jimmy Sheirgill, Tamannaah promise a thrilling crime-drama |url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/sikandar-ka-muqaddar-jimmy-sheirgill-tamannaah-bhatia-avinash-tiwary-neeraj-pandey-netflix-2621701-2024-10-23 |access-date=23 October 2024 |website=India Today}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|''ओडेला २''
|भैरवी / भवानी{{efn|name=character}}
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Desk |first=India Today Entertainment |date=8 March 2024 |title='Odela 2': Tamannaah Bhatia is an ardent Shiva bhakt in first look from film |url=https://www.indiatoday.in/movies/regional-cinema/story/odela-2-tamannaah-bhatia-is-an-ardent-shiva-bhakt-in-first-look-from-film-2512196-2024-03-08 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240308071506/https://www.indiatoday.in/movies/regional-cinema/story/odela-2-tamannaah-bhatia-is-an-ardent-shiva-bhakt-in-first-look-from-film-2512196-2024-03-08 |archive-date=8 March 2024 |access-date=8 March 2024 |website=India Today}}</ref>
|-
|''रैड २''
|style="text-align: center;" | —
|हिंदी
|"नशा" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Sharma |first=Krishma |date=11 April 2025 |title=Raid 2 Nasha Song OUT: Tamannaah Bhatia is back with Aaj Ki Raat vibes in first sizzling track from Ajay Devgn, Riteish Deshmukh starrer |url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/raid-2-nasha-song-out-tamannaah-bhatia-is-back-with-aaj-ki-raat-vibes-in-first-sizzling-track-from-ajay-devgn-riteish-deshmukh-starrer-1381916 |access-date=11 April 2025 |website=Pinkvilla |archive-date=2025-04-30 |archive-url=https://web.archive.org/web/20250430234929/https://www.pinkvilla.com/entertainment/news/raid-2-nasha-song-out-tamannaah-bhatia-is-back-with-aaj-ki-raat-vibes-in-first-sizzling-track-from-ajay-devgn-riteish-deshmukh-starrer-1381916 |url-status=dead }}</ref>
|-
|{{Pending film|align=left|बाहुबली: द एपिक}}
|अवंतिका
|तेलुगु
|
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | last=Mukhopadhyay | first=Sounak | title=Baahubali: The Epic all set for theatrical release; is it the longest Telugu movie ever made? | website=mint | date=28 August 2025 | url=https://www.livemint.com/entertainment/baahubali-the-epic-all-set-for-theatrical-release-is-it-the-longest-telugu-movie-ever-made-11756373915983.html | access-date=4 October 2025 | archive-date=4 September 2025 | archive-url=https://web.archive.org/web/20250904050246/https://www.livemint.com/entertainment/baahubali-the-epic-all-set-for-theatrical-release-is-it-the-longest-telugu-movie-ever-made-11756373915983.html | url-status=live }}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" rowspan="4" |२०२६
|{{Pending film|align=left|ओ रोमियो}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Britto |first=Anita |date=4 August 2025 |title=Exclusive: Tamannaah Bhatia joins Shahid Kapoor in Vishal Bhardwaj’s Romeo |url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/tamannaah-bhatia-joins-shahid-kapoor-vishal-bhardwaj-romeo-action-thriller-2025-2765911-2025-08-04 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250805082607/https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/tamannaah-bhatia-joins-shahid-kapoor-vishal-bhardwaj-romeo-action-thriller-2025-2765911-2025-08-04 |archive-date=5 August 2025 |access-date=5 August 2025 |website=India Today}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|रेंजर}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=10 April 2025 |title=EXCLUSIVE: Tamannaah Bhatia starts shooting Ajay Devgn starrer Ranger in Ooty |url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-starts-shooting-ajay-devgn-starrer-ranger-ooty/ |access-date=10 April 2025 |website=Bollywood Hungama}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|आईपीएस मारिया}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Chowdhury |first=Srijani Roy |date=14 May 2025 |title=Exclusive: Tamannaah Bhatia and John Abraham wrap schedule of untitled project in Panchgani |url=https://www.filmfare.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-and-john-abraham-wrap-up-untitled-project-in-panchgani-73859.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250514160006/https://www.filmfare.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-and-john-abraham-wrap-up-untitled-project-in-panchgani-73859.html |archive-date=14 May 2025 |access-date=14 May 2025 |website=Filmfare.com}}</ref><ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=12ImOKOjbq0 |title=Milky Beauty के टैग, Item Number से लेकर Shahrukh तक पर Tamannaah से बात |date=3 August 2025 |type=Interview |language=Hi |publisher=The Lallantop |place=India |time=00:39:22, 02:00:50 |time-caption=About IPS Maria film |access-date=4 August 2025 |archive-url=https://web.archive.org/web/20250803044506/https://youtube.com/watch?v=12ImOKOjbq0 |archive-date=3 August 2025 |url-status=live |via=YouTube}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Narain |first=Yatamanyu |date=29 June 2025 |title=Vvan: Panchayat Director Deepak Kumar Mishra Joins Forces With Balaji & TVF For Sidharth Malhotra’s Next |url=https://www.news18.com/movies/bollywood/vvan-panchayat-director-deepak-kumar-mishra-joins-forces-with-balaji-tvf-for-sidharth-malhotras-next-ws-kl-9411091.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250629154858/https://www.news18.com/movies/bollywood/vvan-panchayat-director-deepak-kumar-mishra-joins-forces-with-balaji-tvf-for-sidharth-malhotras-next-ws-kl-9411091.html |archive-date=29 June 2025 |access-date=12 July 2025 |website=News18}}</ref>
|}
=== दूरचित्रवाहिनी ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
|-
!scope="col" |वर्ष
!scope="col" |शीर्षक
!scope="col" |पात्र
!scope="col" |भाषा
!scope="col" class="unsortable" |नोंदी
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०१३
|''सपने सुहाने लडकपन के''
|खुद
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|होली एपिसोडमध्ये पाहुण्यांची उपस्थिती
|style="text-align:center;"|<ref>{{Cite news |last=Phadke |first=Aparna |date=21 March 2013 |title=Ajay Devgn makes Holi cameo on small screen |url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Ajay-Devgn-makes-Holi-cameo-on-small-screen/articleshow/19109543.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20181210130206/https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Ajay-Devgn-makes-Holi-cameo-on-small-screen/articleshow/19109543.cms?from=mdr |archive-date=10 December 2018 |access-date=10 December 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२१
|''११- तं अवर''
|अरात्रिका रेड्डी
|[[तेलुगू भाषा|तेलुगू]]
|
|style="text-align:center;"|<ref name=":1">{{Cite news |date=21 December 2020 |title=Tamannaah's Telugu web series in January 2021 |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/11th-hour-telugu-web-series-starring-tamannaah-to-stream-mid-january-2021/article33383442.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201225124904/https://www.thehindu.com/entertainment/movies/11th-hour-telugu-web-series-starring-tamannaah-to-stream-mid-january-2021/article33383442.ece |archive-date=25 December 2020 |access-date=29 December 2020 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''नोव्हेंबर स्टोरी''
|अनुराधा गणेशन
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|
|style="text-align:center;"|<ref name=":2">{{Cite news |date=4 November 2020 |title=Tamannaah shares glimpse of recent photoshoot after recovering from COVID-19 |url=https://www.thenewsminute.com/article/tamannaah-shares-glimpse-recent-photoshoot-after-recovering-covid-19-136860 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201104070029/https://www.thenewsminute.com/article/tamannaah-shares-glimpse-recent-photoshoot-after-recovering-covid-19-136860 |archive-date=4 November 2020 |access-date=8 November 2020 |work=The News Minute}}</ref>
|-
|''मास्टर शेफ इंडिया – तेलुगु'
|मेजबान
|तेलुगु
|सीझन १, भाग १–१६
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=16 June 2021 |title=Tamannaah Bhatia to make TV debut as 'MasterChef Telugu' host |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/tamannaah-bhatia-to-make-tv-debut-as-masterchef-telugu-host/article34828051.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210628020014/https://www.thehindu.com/entertainment/movies/tamannaah-bhatia-to-make-tv-debut-as-masterchef-telugu-host/article34828051.ece |archive-date=28 June 2021 |access-date=28 June 2021 |work=[[द हिंदू]] |agency=PTI}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२३
|''जी करदा''
|लावण्य सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=2 June 2023 |title=OTT release of romance drama 'Jee Karda' starring Tamannaah on June 15 |url=https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/ott-release-of-romance-drama-jee-karda-starring-tamannaah-on-june-15/articleshow/100700565.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230604003251/https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/ott-release-of-romance-drama-jee-karda-starring-tamannaah-on-june-15/articleshow/100700565.cms |archive-date=4 June 2023 |access-date=3 June 2023 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''आखरी सच''
|अन्या स्वरूप
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=11 August 2023 |title=‘Aakhri Sach’ trailer: Tamannaah Bhatia plays an investigative officer in this thriller |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/aakhri-sach-trailer-tamannaah-bhatia-plays-an-investigative-officer-in-this-thriller/article67184103.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230811172330/https://www.thehindu.com/entertainment/movies/aakhri-sach-trailer-tamannaah-bhatia-plays-an-investigative-officer-in-this-thriller/article67184103.ece |archive-date=11 August 2023 |access-date=11 August 2023 |work=द हिंदू |language=en-IN |issn=0971-751X}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|''डू यू वाना पार्टनर''
|शिखा रॉय चौधुरी
|हिंदी
|
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | last=Dhingra | first=Snehal | title=Do You Wanna Partner: Tamannaah Bhatia, Diana Penty, Nakuul Mehta Collaborate For Quirky Series | website=Times Now | date=25 August 2025 | url=https://www.timesnownews.com/entertainment-news/web-series/do-you-wanna-partner-tamannaah-bhatia-diana-penty-nakuul-mehta-collaborate-for-quirky-series-when-and-where-to-watch-article-152519955 | access-date=25 August 2025}}</ref>
|}
=== चित्रफिती ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
|-
!scope="col" |वर्ष
!scope="col" |शीर्षक
!scope="col" |गायक
!scope="col" |अल्बम
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२००५
|"लफ्जो में"
|अभिजीत सावंत
|''आपका अभिजीत सावंत''
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Raul |first=Anish |date=21 October 2015 |title=7 Facts You Have To Know About Tamannaah Bhatia |url=http://www.mtvindia.com/blogs/news/play/7-facts-you-have-to-know-about-tamannaah-bhatia-52196377.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20180529065216/http://www.mtvindia.com/blogs/news/play/7-facts-you-have-to-know-about-tamannaah-bhatia-52196377.html |archive-date=29 May 2018 |access-date=29 May 2018 |website=MTV |location=India}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२२
|"तबाही"
|बादशाह
|''रेट्रोपांडा''
|style="text-align: center;" |<ref>{{Cite news |date=22 March 2022 |title=Badshah's 'Tabahi' brings augmented reality with new lens |url=https://www.daijiworld.com/news/newsDisplay?newsID=939701 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220331131254/https://www.daijiworld.com/news/newsDisplay?newsID=939701 |archive-date=31 March 2022 |access-date=31 March 2022 |work=Daijiworld}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|"गफूर"
|[[शिल्पा राव]], उज्वल गुप्ता
|''द बॅ***ड्स ऑफ बॉलीवुड''
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | title=Tamannaah Bhatia Shines in Aryan Khan’s Debut Series’ Track Ghafoor | website=Filmfare.com | date=19 September 2025 | url=https://www.filmfare.com/news/bollywood/tamannaah-bhatia-shines-in-aryan-khans-debut-series-track-ghafoor-77839.html | access-date=19 September 2025 | archive-date=19 September 2025 | archive-url=https://web.archive.org/web/20250919202303/https://www.filmfare.com/news/bollywood/tamannaah-bhatia-shines-in-aryan-khans-debut-series-track-ghafoor-77839.html | url-status=live }}</ref>
|}
== पुरस्कार ==
{{मुख्य|तमन्ना भाटियाला मिळालेल्या पुरस्कार आणि नामांकनांची यादी}}
== इतर उपक्रम ==
तिच्या अभिनय कारकीर्दीव्यतिरिक्त, ती इतर विविध उपक्रमांमध्ये सामील आहे.<ref>{{Cite web |date=21 May 2011 |title=Tamanna to endorse Chandrika soap - Telugu News |url=https://www.indiaglitz.com/tamanna-to-endorse-chandrika-soap-telugu-news-66916 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903190741/https://www.indiaglitz.com/tamanna-to-endorse-chandrika-soap-telugu-news-66916 |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023 |website=IndiaGlitz}}</ref><ref>{{Cite news |date=23 April 2012 |title=Coca Cola signs up Tamil actor Tamanna Bhatia for Fanta |url=https://economictimes.indiatimes.com/industry/services/advertising/coca-cola-signs-up-tamil-actor-tamanna-bhatia-for-fanta/articleshow/12836317.cms?from=mdr |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903190958/https://economictimes.indiatimes.com/industry/services/advertising/coca-cola-signs-up-tamil-actor-tamanna-bhatia-for-fanta/articleshow/12836317.cms?from=mdr |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023 |work=The Economic Times |issn=0013-0389}}</ref> मार्च २०१५ मध्ये, ती झी तेलुगूची ब्रँड एंबेसडर बनली आणि त्याच महिन्यात तिने स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड, वाइट एंड गोल्ड लाँच केला.<ref>{{Cite news |last=Rajamani |first=Radhika |date=31 March 2015 |title=Tamanaah is Zee Telugu's brand ambassador |url=https://www.rediff.com/movies/report/tamanaah-is-zee-telugus-brand-ambassador-south/20150331.htm |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20221119050900/https://www.rediff.com/movies/report/tamanaah-is-zee-telugus-brand-ambassador-south/20150331.htm |archive-date=19 November 2022 |access-date=19 November 2022 |work=Rediff}}</ref><ref>{{Cite news |date=16 January 2017 |title=Tamannaah launches her jewellery brand |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-launches-her-jewellery-brand/articleshow/46767930.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210916060506/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-launches-her-jewellery-brand/articleshow/46767930.cms |archive-date=16 September 2021 |access-date=16 September 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> सामाजिक कारणांना पाठिंबा देत जानेवारी २०१६ मध्ये ती बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेतही सामील झाली.<ref>{{Cite news |date=21 January 2016 |title=Tamannaah to endorse girl power |url=http://www.deccanchronicle.com/tollywood/200116/tamannaah-to-endorse-girl-power-1.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20160121144520/http://deccanchronicle.com/tollywood/200116/tamannaah-to-endorse-girl-power-1.html |archive-date=21 January 2016 |access-date=21 January 2016 |work=Deccan Chronicle}}</ref> तिचा साहित्यिक प्रवास ऑगस्ट २०२१ मध्ये पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेल्या, ''बॅक टू द रूट्स'' या तिच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाने सुरू झाला.<ref>{{Cite web |title=Tamannaah to co-author book promoting ancient Indian wellness practices |url=https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2021/aug/21/tamannaah-to-co-author-book-promoting-ancient-indian-wellness-practices-2347899.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210823131143/https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2021/aug/21/tamannaah-to-co-author-book-promoting-ancient-indian-wellness-practices-2347899.html |archive-date=23 August 2021 |access-date=23 August 2021 |website=The New Indian Express}}</ref> तिची उद्योजकता दाखवून, तमन्ना भाटिया सप्टेंबर २०२२ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स मध्ये इक्विटी पार्टनर बनली.<ref>{{Cite web |last=Paul |first=James |date=1 December 2022 |title=Tamannaah Bhatia Forays Into Entrepreneurship; Invests In Shark Tank India's Vineeta Singh's Cosmetic Brand |url=https://in.mashable.com/tech/42903/tamannaah-bhatia-forays-into-entrepreneurship-invests-in-shark-tank-indias-vineeta-singhs-cosmetic-b |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230605051945/https://in.mashable.com/tech/42903/tamannaah-bhatia-forays-into-entrepreneurship-invests-in-shark-tank-indias-vineeta-singhs-cosmetic-b |archive-date=5 June 2023 |access-date=5 June 2023 |website=Mashable India}}</ref> जानेवारी २०२३ मध्ये आईआईएफएल फाइनेंस आणि त्याच वर्षी जुलैमध्ये वीएलसीसी मध्ये सामील होऊन तिने तिच्या ब्रँड एंबेसडरच्या भूमिकांचा विस्तार केला.<ref>{{Cite web |last=www.ETBrandEquity.com |title=IIFL Finance signs Tamannaah Bhatia as brand ambassador - ET BrandEquity |url=https://brandequity.economictimes.indiatimes.com/news/advertising/iifl-finance-signs-tamannaah-bhatia-as-brand-ambassador/97488751 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230702111614/https://brandequity.economictimes.indiatimes.com/news/advertising/iifl-finance-signs-tamannaah-bhatia-as-brand-ambassador/97488751 |archive-date=2 July 2023 |access-date=2 July 2023 |website=ETBrandEquity.com}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 July 2023 |title=Tamannaah Bhatia joins VLCC as Brand Ambassador; advocates complete skincare with facial kits : Bollywood News - Bollywood Hungama |url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/tamannaah-bhatia-joins-vlcc-brand-ambassador-advocates-complete-skincare-facial-kits/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903184131/https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/tamannaah-bhatia-joins-vlcc-brand-ambassador-advocates-complete-skincare-facial-kits/ |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023}}</ref> ऑक्टोबर 2023 मध्ये, ती जपानी सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधने ब्रँड षिसेईडोची पहिली भारतीय एंबेसडर बनली.<ref>{{Cite web |last=Bhattacharya |first=Shreeja |date=11 October 2023 |title=Tamannaah Bhatia Makes History As Shiseido's First Indian Ambassador, Details Inside |url=https://www.news18.com/lifestyle/tamannaah-bhatia-makes-history-as-shiseidos-first-indian-ambassador-details-inside-8612400.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20231016043220/https://www.news18.com/lifestyle/tamannaah-bhatia-makes-history-as-shiseidos-first-indian-ambassador-details-inside-8612400.html |archive-date=16 October 2023 |access-date=12 October 2023 |website=News18}}</ref> जानेवारी 2024 मध्ये, ती सेलिकॉर गैजेट्स लिमिटेडची ब्रँड एंबेसडर बनली आणि मार्चमध्ये पेय पावडर कंपनी रसनाची.<ref>{{Cite web |last=Tyagi |first=Amit |date=26 January 2024 |title=cellecor gadgets limited tamannaah bhatia as the dazzling new ambassador. |url=https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240126032917/https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |archive-date=26 January 2024 |access-date=14 February 2024 |website=The Economic Times Hindi |language=hi}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 March 2024 |title=Tamannaah Bhatia becomes the brand ambassador of Rasna : Bollywood News |url=https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240314140657/https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |archive-date=14 March 2024 |access-date=15 March 2024 |website=Bollywood Hungama}}</ref> मे २०२५ मध्ये, ती कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड एंबेसडर म्हणून नियुक्त झाली, जिथे ती मायसूर सँडल साबणाचे दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनिधित्व करेल.<ref>{{Cite web |last=Tyagi |first=Amit |date=26 January 2024 |title=cellecor gadgets limited tamannaah bhatia as the dazzling new ambassador. |url=https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240126032917/https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |archive-date=26 January 2024 |access-date=14 February 2024 |website=The Economic Times Hindi}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 March 2024 |title=Tamannaah Bhatia becomes the brand ambassador of Rasna : Bollywood News |url=https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240314140657/https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |archive-date=14 March 2024 |access-date=15 March 2024 |website=Bollywood Hungama}}</ref> मई 2025 में, उन्हें कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंट्स लिमिटेड (केएसडीएल) का ब्रांड एंबेसडर नियुक्त किया गया, और वह दो साल के लिए मैसूर सैंडल साबुन का प्रतिनिधित्व करेंगी।<ref>{{Cite web |last=Devadiga |first=Yashaswi |date=22 May 2025 |title=Mysore Sandal Soap: ಮೈಸೂರು ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್ಗೆ ತಮನ್ನಾ ರಾಯಭಾರಿ!ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಖರ್ಚು, ನೆಟ್ಟಿಗರಿಂದ ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶ! |url=https://kannada.news18.com/news/entertainment/tamannaah-bhatia-become-mysore-sandal-soap-new-brand-ambassador-but-troll-in-social-media-yda-ws-kl-2083375.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250522100948/https://kannada.news18.com/news/entertainment/tamannaah-bhatia-become-mysore-sandal-soap-new-brand-ambassador-but-troll-in-social-media-yda-ws-kl-2083375.html |archive-date=22 May 2025 |access-date=22 May 2025 |website=News18 ಕನ್ನಡ |language=kn}}</ref><ref>{{Cite web |last=Shetty |first=Bhavishya |date=22 May 2025 |title=ಮೈಸೂರು ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್ಗೆ ಅಧಿಕೃತ ರಾಯಭಾರಿ ತಮನ್ನಾ ಭಾಟಿಯಾ: 2 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗೆ ಆಕೆ ಪಡೆಯುವ ಸಂಭಾವನೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾ? |url=https://zeenews.india.com/kannada/karnataka/tamannaah-bhatia-the-official-ambassador-for-mysore-sandal-soap-do-you-know-how-much-she-will-be-paid-for-a-period-of-2-years-309403 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250522100720/https://zeenews.india.com/kannada/karnataka/tamannaah-bhatia-the-official-ambassador-for-mysore-sandal-soap-do-you-know-how-much-she-will-be-paid-for-a-period-of-2-years-309403 |archive-date=22 May 2025 |access-date=22 May 2025 |website=Zee News Kannada |language=kn}}</ref>
== नोंदी ==
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Tamannaah Bhatia|तमन्ना भाटिया}}
*{{इन्स्टाग्राम|tamannaahspeaks|तमन्ना भाटिया}}
*{{आय.एम.डी.बी. नाव|nm1961459}}
*[https://www.rottentomatoes.com/celebrity/tamanna तमन्ना भाटिया] [[रोटेन टोमॅटो]]
*[https://www.bollywoodhungama.com/celebrity/tamannaah-bhatia/ तमन्ना भाटिया] बॉलीवुड हंगामा
{{DEFAULTSORT:भाटिया, तमन्ना}}
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:भारतातील महिला मॉडेल]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
5qc7b0dfsl9xvkjffpbf2qbqx1kx8db
2702824
2702823
2026-08-16T07:17:02Z
Saroj
73923
[[Special:Contributions/~2026-41550-22|~2026-41550-22]] ([[User talk:~2026-41550-22|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2627034
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अभिनेत्री
|पार्श्वभूमी_रंग =
|नाव = तमन्ना भाटिया
|चित्र = Tamannaah Bhatia at a song launch from the film Vedaa (cropped).jpg
|चित्र_रुंदी = 200px
|चित्र_शीर्षक = २०२४ मध्ये तमन्ना भाटिया
|जन्म_दिनांक = {{जन्म दिनांक आणि वय|1989|12|21|link=no}}
|जन्म_स्थान = [[मुंबई]], भारत
|मृत्यू_दिनांक =
|मृत्यू_स्थान =
|कार्यक्षेत्र = [[चलचित्र]]
|भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]]
|कारकीर्द_काळ = सन २००५-पासून
|पुरस्कार =
|वडील_नाव =
|आई_नाव =
|पती_नाव =
|अपत्ये =
|संकेतस्थळ =
|तळटिपा =
}}
'''तमन्ना भाटिया''' (जन्म २१ डिसेंबर १९८९) एक [[भारतीय व्यक्ती|भारतीय]] [[अभिनेत्री]] आहे जी प्रामुख्याने [[तेलुगू भाषा|तेलुगू]], [[तमिळ भाषा|तमिळ]] आणि [[हिंदी भाषा|हिंदी]] चित्रपटांमध्ये काम करते. त्यांनी ८९ चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे आणि तीन संतोषम चित्रपट पुरस्कार, दोन सिम्मा पुरस्कार आणि कलाईममानी पुरस्कार यासह अनेक पुरस्कार जिंकले आहेत.
== पूर्वायुष्य ==
तमन्ना भाटियाचा{{efn|[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: Tamannaah Bhatia, उच्चारले {{IPA-all|/ˈtəmənːaː ˈbʱaːʈijaː/||Tamannaah Bhatia.oga}}; ती सामान्यतः या नावाने ओळखली जाते आणि तिचे पूर्ण नाव तमन्ना संतोष भाटिया आहे.<ref>{{Cite web |date=23 January 2014 |title=Tamannaah Bejeweled Private Limited Company Profile, Tamannaah Bejeweled Private Limited News on The Economic Times |url=https://economictimes.indiatimes.com/company/tamannaah-bejeweled-private-limited/U27310MH2014PTC252422?from=mdr |access-date=5 August 2025 |website=The Economic Times}}</ref>}} जन्म २१ डिसेंबर १९८९ रोजी बॉम्बे (आता [[मुंबई]]) येथे झाला.<ref>{{Cite news |date=21 December 2022 |title=Happy Birthday Tamannaah!Interesting landmarks in Baahubali actress' career |url=https://m.economictimes.com/news/new-updates/happy-birthday-tamannaah-interesting-landmarks-in-baahubali-actress-career/articleshow/96398377.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230520112948/https://m.economictimes.com/news/new-updates/happy-birthday-tamannaah-interesting-landmarks-in-baahubali-actress-career/articleshow/96398377.cms |archive-date=20 May 2023 |access-date=25 May 2023 |work=The Economic Times}}</ref> तिचे पालक संतोष आणि रजनी भाटिया आहेत.<ref>{{Cite news |date=10 May 2020 |title=Exclusive: Tamannaah says she doesn't remember the last time she celebrated Mother's Day with her mom |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-says-she-doesnt-remember-the-last-time-she-celebrated-mothers-day-with-her-mom/articleshow/75648552.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181231/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-says-she-doesnt-remember-the-last-time-she-celebrated-mothers-day-with-her-mom/articleshow/75648552.cms |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref><ref>{{Cite news |date=29 October 2020 |title=Exclusive!Tamannaah Bhatia thanks her father for managing her work!Says she's successful only because of her parents |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-bhatia-thanks-her-father-for-managing-her-work-says-shes-successful-only-because-of-her-parents/articleshow/78906831.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20211125095200/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/exclusive-tamannaah-bhatia-thanks-her-father-for-managing-her-work-says-shes-successful-only-because-of-her-parents/articleshow/78906831.cms |archive-date=25 November 2021 |access-date=25 November 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> तिला आनंद भाटिया नावाचा मोठा भाऊ आहे.<ref>{{Cite web |date=5 July 2017 |title=Anand Bhatia and Kartika Chaudhary Mumbai Celebrity Wedding |url=https://www.weddingsutra.com/celebrity-weddings/celeb-weddings/anand-bhatia-and-kartika-chaudhary-mumbai/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210628094017/https://www.weddingsutra.com/celebrity-weddings/celeb-weddings/anand-bhatia-and-kartika-chaudhary-mumbai/ |archive-date=28 June 2021 |access-date=28 June 2021 |website=WeddingSutra}}</ref> ती सिंधी हिंदू वंशाची आहे आणि तिचे शालेय शिक्षण मुंबईतील माणेकजी कूपर एज्युकेशन ट्रस्ट स्कूलमध्ये झाले.<ref>{{Cite web |title='I'm Sindhi': Tamannaah Bhatia Denies She Paid Twice Market Rate For New Flat |url=https://www.ndtv.com/entertainment/im-sindhi-tamannaah-bhatia-denies-she-paid-twice-market-rate-for-new-flat-2066862 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181917/https://www.ndtv.com/entertainment/im-sindhi-tamannaah-bhatia-denies-she-paid-twice-market-rate-for-new-flat-2066862 |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |publisher=NDTV}}</ref><ref>{{Cite web |title=When Tamannaah turned student |url=https://english.mathrubhumi.com/movies-music/movie-news/when-tamannaah-turned-student-movies-bollywood-queen-1.2310157 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709183257/https://english.mathrubhumi.com/movies-music/movie-news/when-tamannaah-turned-student-movies-bollywood-queen-1.2310157 |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |website=Mathrubhumi}}</ref> तिने वयाच्या तेराव्या वर्षी अभिनयाचा अभ्यास सुरू केला आणि एक वर्षासाठी पृथ्वी थिएटरमध्ये प्रवेश केला, जिथे तिने स्टेज परफॉर्मन्समध्ये भाग घेतला.<ref>{{Cite web |last=Menon |first=Neelima |date=27 June 2014 |title=The Tamannaah Bhatia Interview : Of Baahubali and Bollywood |url=https://silverscreenindia.com/movies/features/of-baahubali-and-bollywood-the-tamannaah-bhatia-interview/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210709181944/https://silverscreenindia.com/movies/features/of-baahubali-and-bollywood-the-tamannaah-bhatia-interview/ |archive-date=9 July 2021 |access-date=30 June 2021 |website=Silverscreen India}}</ref>
== अभिनय कारकीर्द ==
[[चित्र:Tamannaah on the sets of Super Dancer 2.jpg|200px|इवलेसे|डावे|२०१६मध्ये तमन्ना भाटिया]]
तमन्ना भाटियाने ''चांद सा रोशन चेहेरा'' (२००५) या हिंदी चित्रपटातून तिच्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.<ref>{{Cite news |date=26 May 2008 |title=More Happy Days |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/More-Happy-Days/articleshow/3070781.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150515101951/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/More-Happy-Days/articleshow/3070781.cms |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> ''श्री'' (२००५) या चित्रपटातून तिने तेलुगु चित्रपटात आणि ''केडी'' (२००६) सोबत तमिळ चित्रपटात पदार्पण केले. २००७ मध्ये, ''हॅप्पी डेज'' आणि ''कल्लुरी'' ने तिच्या अभिनय कारकीर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणून चिन्हांकित केले आणि तिच्या अभिनयाला दोन्ही चित्रपटांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी म्हणून समीक्षकांची प्रशंसा मिळाली.<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=31 December 2007 |title=I want to make a mark in the South |url=http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150515102805/http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |website=रिडिफ.कॉम}}</ref> चित्रपटांच्या व्यावसायिक यशाने तिची तेलुगु आणि तमिळमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून कारकीर्द प्रस्थापित केली.<ref>{{Cite news |last=Aggarwal |first=Divya |date=27 April 2008 |title=South for Stardom |url=http://timesofindia.indiatimes.com/india/South-for-Stardom/articleshow/2986729.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150515102851/http://timesofindia.indiatimes.com/india/South-for-Stardom/articleshow/2986729.cms |archive-date=15 May 2015 |access-date=15 May 2015 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref>
''कोंचम इष्टम कोंचम कष्टम'' (२००९), ''१००% लव'' (२०११), ''ऊसरावेल्ली'' (२०११), ''रच्चा'' (२०१२), ''तड़खा'' (२०१३), ''बाहुबली: द बिगिनिंग'' (२०१५), ''बंगाल टाइगर'' (२०१५), ''ऊपिरि'' (२०१६), ''बाहुबली २: द कन्क्लूजन'' (२०१७), ''एफ२: फन एंड फ्रस्ट्रेशन'' (२०१९), ''सई रा नरसिम्हा रेड्डी'' (२०१९) आणि ''एफ३: फन एंड फ्रस्ट्रेशन'' (२०२२) हे तमन्ना यांचे उल्लेखनीय तेलुगु चित्रपट आहेत. ''अयन'' (२००९), ''पैया'' (२०१०), ''सिरुथाई'' (२०११), ''वीरम'' (२०१४), ''धर्मा दुरई'' (२०१६), ''देवी'' (२०१६), ''स्केच'' (२०१८) आणि ''जेलर'' (२०२३) हे तिचे उल्लेखनीय तमिळ चित्रपट आहेत. याशिवाय तिने ''११-तं अवर'' (२०२१), ''नोव्हेंबर स्टोरी'' (२०२१), ''जी करदा'' (२०२३), ''आखरी सच'' (२०२३) आणि ''डू यू वाना पार्टनर'' (२०२५) सारख्या स्ट्रीमिंग प्रोजेक्ट्समध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले आहे.
== अभिनय संचिका ==
{|class="wikitable"
|+ style="text-align:left;" |संकेत
|{{Pending|{{dagger|alt=चित्रपट किंवा टीव्ही शो जे अद्याप प्रदर्शित झाले नाहीत.}}}}
|चित्रपट किंवा टीव्ही शो जे अद्याप प्रदर्शित झाले नाहीत.
|}
=== चित्रपट ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
!scope="col" |वर्ष
!scope="col" |चित्रपट
!scope="col" |पात्र
!scope="col" |भाषा
!scope="col" class="unsortable" |नोंदी
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२००५
|''चाँद सा रोशन चेहरा''
|जिया ओबरोई
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=2 March 2005 |title="I want to do movies where I can take my full family to watch it" |url=http://www.sify.com/movies/bollywood/interview.php?id=13684356&cid=2398 |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160429033528/http://www.sify.com/movies/bollywood/interview.php?id=13684356&cid=2398 |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=Sify}}</ref><br /><ref>{{Cite news |last=K. Jha |first=Subhash |date=9 March 2005 |title=Chand Sa Roshan Chehra |url=http://timesofindia.indiatimes.com/bollywood/Chand-Sa-Roshan-Chehra/articleshow/1045785.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161122055147/http://timesofindia.indiatimes.com/bollywood/Chand-Sa-Roshan-Chehra/articleshow/1045785.cms |archive-date=22 November 2016 |access-date=22 November 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''श्री''
|संध्या
|[[तेलुगू भाषा|तेलुगू]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=4 December 2005 |title=Yet another one on warring lords |url=http://www.thehindu.com/2005/12/04/stories/2005120402090200.htm |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160429034054/http://www.thehindu.com/2005/12/04/stories/2005120402090200.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२००६
|''केडी''
|प्रियंका
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Sekhar |first=Arunkumar |date=3 June 2019 |title=Tamannaah: Women don't need validation from anyone |url=https://www.cinemaexpress.com/stories/interviews/2019/jun/03/tamannaah-women-dont-need-validation-from-anyone-12013.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201021104841/https://www.cinemaexpress.com/stories/interviews/2019/jun/03/tamannaah-women-dont-need-validation-from-anyone-12013.html |archive-date=21 October 2020 |access-date=31 March 2022 |website=Cinema Express}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२००७
|''व्यापारी''
|सावित्री
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Iyer |first=Sriram |date=2 April 2007 |title=Poor detailing ruins Vyapari |url=http://www.rediff.com/movies/review/ssvyapari/20070402.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150604092451/http://www.rediff.com/movies/review/ssvyapari/20070402.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''हैप्पी डेज''
|मधु
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref name="HD K">{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=31 December 2007 |title='I want to make a mark in the South' |url=http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20150604060705/http://www.rediff.com/movies/report/sstam/20071231.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''कल्लूरी''
|शोभना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=8 December 2007 |title=Kalloori (Tamil) |url=http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2611847.cms |archive-url=https://web.archive.org/web/20160429162739/http://timesofindia.indiatimes.com/articleshow/2611847.cms |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२००८
|''कालिदासु''
|अर्चना
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=11 April 2008 |title=Review : Kalidasu |url=http://www.sify.com/movies/kalidasu-review-telugu-pclw8Ebegedbc.html |archive-url=https://web.archive.org/web/20160429162324/http://www.sify.com/movies/kalidasu-review-telugu-pclw8Ebegedbc.html |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=Sify}}</ref>
|-
|''रेडी''
|स्वप्ना
|तेलुगू
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=c4XlDzSGaic |title=Ready |date=2008 |last=Srinu Vaitla (director) |type=motion picture |language=te |publisher=Shemaroo Telugu |place=India |archive-url=https://web.archive.org/web/20150821202833/https://www.youtube.com/watch?v=c4XlDzS1Gaic |archive-date=21 August 2015 |url-status=live}}</ref><br /><ref name="choosy">{{Cite news |date=27 June 2008 |title=Choosy Tamanna! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Choosy-Tamanna/articleshow/3168746.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20150604060703/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Choosy-Tamanna/articleshow/3168746.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''नेत्रु इन्द्र नालै''
|rowspan=2 |वर्षा
|तमिळ
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट; अतिथि पात्र
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="choosy" />
|-
|''निन्ना नेडु रेपू''
|तेलुगू
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२००९
|''पाटिकातवन''
|गायत्री
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=23 January 2009 |title=A smooth take-off ... and that's it – Padikkadhavan |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/A-smooth-take-off-%E2%80%A6-and-thatrsquos-it-Padikkadhavan/article15936850.ece |archive-url=https://web.archive.org/web/20161230101849/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-fridayreview/A-smooth-take-off-%E2%80%A6-and-thatrsquos-it-Padikkadhavan/article15936850.ece |archive-date=30 December 2016 |access-date=30 December 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''कोंचम इष्टम कोंचम कष्टम''
|गीता सुब्रमण्यम
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=5 February 2009 |title=A feel-good entertainer |url=http://www.rediff.com/movies/2009/feb/05review-koncham-ishtam-koncham-kashtam.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150604092450/http://www.rediff.com/movies/2009/feb/05review-koncham-ishtam-koncham-kashtam.htm |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''अयन''
|यमुना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=3 April 2009 |title=Ayan is a must-watch |url=http://www.rediff.com/movies/2009/apr/03review-ayan.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429163905/http://www.rediff.com/movies/2009/apr/03review-ayan.htm |archive-date=29 April 2016 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''आनंद तांडवम''
|मधुमिता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=10 April 2009 |title=Anandha Thandavam, not as good as the novel |url=http://www.rediff.com/movies/review/review-anandha-thandavam/20090410.htm |archive-url=https://web.archive.org/web/20150515111252/http://www.rediff.com/movies/review/review-anandha-thandavam/20090410.htm |archive-date=15 May 2015 |access-date=24 June 2015 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''कंडेन कातलई''
|अंजलि
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Devi Rani |first=Bhama |date=30 October 2009 |title=Kanden Kadhalai Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Kanden-Kadhalai/movie-review/5185662.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20150515125605/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Kanden-Kadhalai/movie-review/5185662.cms |archive-date=15 May 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१०
|''पैया''
|चारुलता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=2 April 2010 |title=Nothing entertaining about this Paiyya |url=http://www.rediff.com/movies/review/review-south-give-paiyaa-a-miss/20100402.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429165442/http://www.rediff.com/movies/review/review-south-give-paiyaa-a-miss/20100402.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''सुरा''
|पूर्णिमा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=7 May 2010 |title=Swimming in known waters – Sura |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/swimming-in-known-waters-sura/article3020849.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160429165617/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/swimming-in-known-waters-sura/article3020849.ece |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''तिल्लालंकडी''
|निषा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangarajan |first=Malathi |date=30 July 2010 |title=Comedy of errors |url=http://www.thehindu.com/features/cinema/comedy-of-errors/article542126.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160429165834/http://www.thehindu.com/features/cinema/comedy-of-errors/article542126.ece |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="6" style="text-align: center; font-weight: normal;" |२०११
|''सिरुथाई''
|स्वेता
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Venkateswaran |first=N. |date=29 January 2011 |title=Siruthai Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Siruthai/movie-review/7385327.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20171116195437/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/Siruthai/movie-review/7385327.cms |archive-date=16 November 2017 |access-date=29 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''को''
|style="text-align:center;" | —
|तमिळ
|"अग नग" गाण्यात पाहुण्यांची पात्र
|style="text-align:center;"|<ref>{{Cite news |last=Pillai |first=Sreedhar |date=1 March 2011 |title=It's cameo craze for Kollywood actors! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Its-cameo-craze-for-Kollywood-actors/articleshow/7595016.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150604061406/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Its-cameo-craze-for-Kollywood-actors/articleshow/7595016.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''१००% लव''
|महालक्ष्मी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rajamani |first=Radhika |date=6 May 2011 |title=Review: 100 Percent Love is a cute love story |url=http://www.rediff.com/movies/review/south-movie-review-hundred-percent-love/20110506.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429170312/http://www.rediff.com/movies/review/south-movie-review-hundred-percent-love/20110506.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''बद्रीनाथ''
|अलकनंदा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=12 June 2011 |title=Badrinath Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Badrinath/movie-review/8815564.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170923225019/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Badrinath/movie-review/8815564.cms |archive-date=23 September 2017 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''वेनकेइ''
|राधिका
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Srinivasan |first=Pavithra |date=8 July 2011 |title=Review: Venghai is tedious |url=http://www.rediff.com/movies/report/review-venghai/20110708.htm |archive-url=https://web.archive.org/web/20160429170422/http://www.rediff.com/movies/report/review-venghai/20110708.htm |archive-date=29 April 2016 |access-date=29 April 2016 |website=[[रीडिफ.कॉम]]}}</ref>
|-
|''ऊसरावेल्ली''
|निहारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=7 October 2011 |title=Oosaravelli Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Oosaravelli/movie-review/10268736.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170303135754/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/oosaravelli/movie-review/10268736.cms |archive-date=3 March 2017 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१२
|''रच्चा''
|चैत्रा "अम्मू"
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Dundoo |first=Sangeetha Devi |date=6 April 2012 |title=Tailor-made for fans |url=http://www.thehindu.com/features/cinema/tailormade-for-fans/article3284127.ece |archive-url=https://web.archive.org/web/20141120095904/http://www.thehindu.com/features/cinema/tailormade-for-fans/article3284127.ece |archive-date=20 November 2014 |access-date=29 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''इंनदुकनटें प्रेमांत''
|श्रीनिधि / श्रावंती{{efn|name=dualrole|तमन्ना भाटियाने दोन व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.}}
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Chowdary |first=Y. Sunita |date=10 June 2012 |title='Spirited' attempt |url=http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/article3510137.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160430042345/http://www.thehindu.com/todays-paper/tp-features/tp-cinemaplus/article3510137.ece |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''रिबेल''
|नंदिनी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Pasupulate |first=Karthik |date=28 September 2012 |title=Rebel Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Rebel/movie-review/16588511.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160430042823/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/Rebel/movie-review/16588511.cms |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''कैमरामैन गंगाथो रामबाबू''
|गंगा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=A. S. |first=Sashidhar |date=18 October 2012 |title=Cameraman Ganga tho Rambabu (CGTR) Telugu movie review highlights |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/Cameraman-Ganga-tho-Rambabu-CGTR-Telugu-movie-review-highlights/articleshow/16860731.cms |archive-url=https://web.archive.org/web/20150604093647/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/Cameraman-Ganga-tho-Rambabu-CGTR-Telugu-movie-review-highlights/articleshow/16860731.cms |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१३
|''हिम्मतवाला''
|रेखा सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=29 March 2013 |title=Himmatwala Movie Review |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/Himmatwala/movie-review/19255289.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20171108005028/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/Himmatwala/movie-review/19255289.cms |archive-date=8 November 2017 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''तडाखा''
|पल्लवी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Dundoo |first=Sangeetha Devi |date=11 May 2013 |title=Mindless but entertaining |url=http://www.thehindu.com/features/cinema/mindless-but-entertaining/article4702512.ece |archive-url=https://web.archive.org/web/20160430043337/http://www.thehindu.com/features/cinema/mindless-but-entertaining/article4702512.ece |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१४
|''वीरम''
|कोपेरुंदेवी "कोपू"
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Seshagiri |first=Sangeetha |date=11 January 2014 |title='Veeram' Review Roundup: Complete Masala Entertainer for Ajith's Fans |url=http://www.ibtimes.co.in/039veeram039-review-roundup-complete-masala-entertainer-for-ajith039s-fans-533864 |archive-url=https://web.archive.org/web/20160430043518/http://www.ibtimes.co.in/039veeram039-review-roundup-complete-masala-entertainer-for-ajith039s-fans-533864 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|''हमशक्ल''
|शनाया
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Sharma |first=Suparna |date=18 June 2014 |title=Humshakals movie review: Sajid Khan gives us the third degree |url=http://www.deccanchronicle.com/140621/entertainment-movie-review/article/humshakals-movie-review-sajid-khan-gives-us-third-degree |archive-url=https://web.archive.org/web/20160430043644/http://www.deccanchronicle.com/140621/entertainment-movie-review/article/humshakals-movie-review-sajid-khan-gives-us-third-degree |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''अल्लुडु सीनू''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"लब्बार बोम्म" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=FYFhWd5a3Bc |title=Labbar Bomma Full Video Song |date=11 April 2015 |publisher=Aditya Music |access-date=30 April 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20201228142303/https://www.youtube.com/watch?v=FYFhWd5a3Bc&gl=US&hl=en |archive-date=28 December 2020 |url-status=live}}</ref>
|-
|''एंटरटेनमेंट''
|साक्षी
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Singh |first=Suhani |date=8 August 2014 |title=Movie review: Entertainment is a bagful of boring tricks |url=http://indiatoday.intoday.in/story/entertainment-movie-review-akshay-kuamr-tamannaah-bhatia-sajid-farhad/1/376088.html |archive-url=https://web.archive.org/web/20160430050719/http://indiatoday.intoday.in/story/entertainment-movie-review-akshay-kuamr-tamannaah-bhatia-sajid-farhad/1/376088.html |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |website=[[इंडिया टुडे (नियतकालिक)|इंडिया टुडे]]}}</ref>
|-
|''आगडू''
|सरोजा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Seshagiri |first=Sangeetha |date=19 September 2014 |title='Aagadu' Review Roundup: Out and Out Mahesh Babu Film |url=http://www.ibtimes.co.in/aagadu-review-roundup-out-out-mahesh-babu-film-609446 |archive-url=https://web.archive.org/web/20150604094315/http://www.ibtimes.co.in/aagadu-review-roundup-out-out-mahesh-babu-film-609446 |archive-date=4 June 2015 |access-date=24 June 2015 |work=International Business Times}}</ref>
|-
!rowspan="7" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१५
|''नन्बेंदा''
|खुद
|तमिळ
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=K. R. |first=Manigandan |date=4 May 2014 |title=Tamannaah does a cameo in Udhay's film |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Tamannaah-does-a-cameo-in-Udhays-film/articleshow/34591461.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160430051020/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/Tamannaah-does-a-cameo-in-Udhays-film/articleshow/34591461.cms |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|rowspan="2" |''बाहुबली: द बिगनिंग''
|rowspan="2" |अवंतिका
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name=":0">{{Cite news |last=H. Hooli |first=Shekhar |date=18 May 2015 |title=Revealed: Tamannah as Avantika in 'Baahubali' 9th Poster Released on 18 May |url=http://www.ibtimes.co.in/revealed-tamannah-avantika-baahubali-9th-poster-released-18-may-632858 |archive-url=https://web.archive.org/web/20160430051149/http://www.ibtimes.co.in/revealed-tamannah-avantika-baahubali-9th-poster-released-18-may-632858 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|तमिळ
|-
|''वसुवुम सरवणनुम ओन्ना पड़िचवांगा''
|ऐश्वर्या बालकृष्णन
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Purushothaman |first=Kirubhakar |date=14 August 2015 |title=VSOP review: Vasuvum Saravananum Onna Padichavanga is a U-rated obscenity |url=http://indiatoday.intoday.in/story/vsop-review-vasuvum-saravananum-onna-padichavanga-is-a-u-rated-obscenity/1/458689.html |archive-url=https://web.archive.org/web/20160430074939/http://indiatoday.intoday.in/story/vsop-review-vasuvum-saravananum-onna-padichavanga-is-a-u-rated-obscenity/1/458689.html |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |website=India Today}}</ref>
|-
|''साइज़ जीरो''
|rowspan=2 |खुद
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट; अतिथि पात्र
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="Size Zero">{{Cite news |last=Kavirayani |first=Suresh |date=16 November 2015 |title=Big stars root for Size Zero |url=http://www.deccanchronicle.com/151116/entertainment-tollywood/article/big-stars-root-size-zero |archive-url=https://web.archive.org/web/20160430080359/http://oustic.com/151116/entertainment-tollywood/article/big-stars-root-size-zero |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''इन्जी इदुप्पषगी''
|तमिळ
|-
|''बंगाल टाइगर''
|मीरा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=26 September 2015 |title=Tamannaah looks stunning |url=http://www.deccanchronicle.com/150925/entertainment-tollywood/article/tamannaah-looks-stunning |archive-url=https://web.archive.org/web/20150926034502/http://www.deccanchronicle.com/150925/entertainment-tollywood/article/tamannaah-looks-stunning |archive-date=26 September 2015 |access-date=26 September 2015 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
!rowspan="11" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१६
|''स्पीडुन्नोडू''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"बैचलर बाबू" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=BbVmOAYMJUU |title=Bachelor Babu Promo Song |date=22 January 2016 |publisher=Aditya Music |access-date=30 April 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20160126031355/https://www.youtube.com/watch?v=BbVmOAYMJUU |archive-date=26 January 2016 |url-status=live}}</ref>
|-
|''ऊपिरि''
|rowspan=2 |कीर्ति
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="oopiri">{{Cite news |last=H. Hooli |first=Shekhar |date=22 March 2016 |title=Tamannaah says Keerthi in 'Oopiri' completely different from Avantika of 'Bahubali' |url=http://www.ibtimes.co.in/tamannaah-says-keerthi-oopiri-completely-different-avantika-bahubali-671688 |archive-url=https://web.archive.org/web/20160430081103/http://www.ibtimes.co.in/tamannaah-says-keerthi-oopiri-completely-different-avantika-bahubali-671688 |archive-date=30 April 2016 |access-date=30 April 2016 |work=International Business Times}}</ref>
|-
|''तोझा''
|तमिळ
|-
|''धर्मा दुरई''
|डॉ. सुभाषिनी
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rangan |first=Baradwaj |date=19 August 2016 |title=Dharmadurai: terrific story that loses its way |url=http://www.thehindu.com/features/cinema/cinema-reviews/dharmadurai-review/article9008000.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161027095111/http://www.thehindu.com/features/cinema/cinema-reviews/dharmadurai-review/article9008000.ece |archive-date=27 October 2016 |access-date=27 October 2016 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''रणवीर चिंग रिटर्नस''
|style="text-align:center;" | —
|हिंदी
|लघुपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Tewari |first=Saumya |date=23 August 2016 |title=Ranveer Singh adds ‘Desi Chinese flavour’ to Ching's Secret |url=https://www.livemint.com/Consumer/gGrlIlLjax9ChuZQ35FG1L/Ranveer-Singh-adds-Desi-Chinese-flavour-to-Chings-Secret.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230630053057/https://www.livemint.com/Consumer/gGrlIlLjax9ChuZQ35FG1L/Ranveer-Singh-adds-Desi-Chinese-flavour-to-Chings-Secret.html |archive-date=30 June 2023 |access-date=30 June 2023 |website=Mint}}</ref>
|-
|rowspan="2" |''जागुआर''
|rowspan="2" style="text-align:center;" | —
|[[कन्नड भाषा|कन्नड]]
|"सैम्पिग एन्ने" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=20 September 2016 |title=Tamannaah is now Sampige! |url=http://timesofindia.indiatimes.com/entertainment/kannada/movies/news/Tamannaah-is-now-Sampige/articleshow/54407247.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20160927065655/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/kannada/movies/news/Tamannaah-is-now-Sampige/articleshow/54407247.cms |archive-date=27 September 2016 |access-date=27 September 2016 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|तेलुगू
|"मंदार तैलम" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=NmE9VjA7BoQ |title=Mandara Thailam Full Video Song |date=18 November 2016 |publisher=Lahari Music |access-date=22 November 2016 |archive-url=https://web.archive.org/web/20190927095026/https://www.youtube.com/watch?v=NmE9VjA7BoQ |archive-date=27 September 2019 |url-status=live}}</ref>
|-
|''देवी''
|rowspan=3|देवी / रूबी {{efn|name=dualrole}}
|तमिळ
|rowspan="3" |बहुभाषी चित्रपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Subramanian |first=Anupama |date=8 October 2016 |title=Devi(L) movie review: Good performances make it an entertaining fare |url=http://www.deccanchronicle.com/entertainment/movie-reviews/081016/devil-movie-review-good-performances-make-it-an-entertaining-fare.html |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161015112834/http://www.deccanchronicle.com/entertainment/movie-reviews/081016/devil-movie-review-good-performances-make-it-an-entertaining-fare.html |archive-date=15 October 2016 |access-date=15 October 2016 |work=Deccan Chronicle}}</ref>
|-
|''अभिनेत्री''
|तेलुगू
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Nadadhur |first=Srivathsan |date=7 October 2016 |title=Abhinetri: Here to entertain |url=http://www.thehindu.com/features/cinema/Abhinetri-Here-to-entertain/article15474443.ece |url-status=dead |archive-url=https://archive.today/20180522040042/http://www.thehindu.com/features/cinema/Abhinetri-Here-to-entertain/article15474443.ece |archive-date=22 May 2018 |access-date=22 May 2018 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''तुतक तुतक तुतिया''
|हिंदी
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyavahare |first=Renuka |date=25 October 2016 |title=Tutak Tutak Tutiya Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/tutak-tutak-tutiya/movie-review/54698225.cms |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20180522041622/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/tutak-tutak-tutiya/movie-review/54698225.cms |archive-date=22 May 2018 |access-date=22 May 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''कत्ति सनठई''
|दिव्या / भानु{{efn|name=character|तमन्ना भाटिया दोन वेगळ्या नावांनी एक व्यक्तिरेखा साकारत आहे.}}
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Rangan |first=Baradwaj |date=23 December 2016 |title=Kaththi Sandai: A man of his sword |url=http://www.thehindu.com/entertainment/reviews/Kaththi-Sandai-A-man-of-his-sword/article16933033.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20161224115005/http://www.thehindu.com/entertainment/reviews/Kaththi-Sandai-A-man-of-his-sword/article16933033.ece |archive-date=24 December 2016 |access-date=24 December 2016 |website=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१७
|rowspan="2" |''बाहुबली २: द कन्क्लूजन''
|rowspan="2" |अवंतिका
|तेलुगू
|rowspan="2" |द्विभाषी चित्रपट
|rowspan=2 style="text-align:center;" |<ref name="Bahubali 2">{{Cite news |last=Hooli |first=Shekhar H |date=29 April 2017 |title=Bahubali 2 review: Tamannaah Bhatia has less screen time than brand partners |url=http://www.ibtimes.co.in/bahubali-2-review-tamannaah-bhatia-has-less-screen-time-brand-partners-724863 |archive-url=https://archive.today/20170429162854/http://www.ibtimes.co.in/bahubali-2-review-tamannaah-bhatia-has-less-screen-time-brand-partners-724863 |archive-date=29 April 2017 |access-date=29 April 2017 |work=International Business Times}}</ref>
|-
|तमिळ
|-
|''अन्बानवन अशराधवन अदंगाधवन''
|रम्या
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Ramanujam |first=Srinivasa |date=23 June 2017 |title=AAA review: anything but 'sirappu' |url=http://www.thehindu.com/entertainment/movies/anbanavan-asaradhavan-adangadhavan-review/article19135495.ece |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20170713093236/http://www.thehindu.com/entertainment/movies/anbanavan-asaradhavan-adangadhavan-review/article19135495.ece |archive-date=13 July 2017 |access-date=13 July 2017 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''जय लव कुश''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"स्विंग सरा" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=15 September 2017 |title=Tamannaah Bhatia 'swings zara' in this item song from Jr NTR's Jai Lava Kusa. See pic |url=http://www.hindustantimes.com/regional-movies/tamannaah-bhatia-swings-zara-in-this-item-song-from-jr-ntr-s-jai-lava-kusa-see-pic/story-YoaVxXaGe4oyNjTbNWNmmM.html |url-status=dead |archive-url=https://archive.today/20170915150146/http://www.hindustantimes.com/regional-movies/tamannaah-bhatia-swings-zara-in-this-item-song-from-jr-ntr-s-jai-lava-kusa-see-pic/story-YoaVxXaGe4oyNjTbNWNmmM.html |archive-date=15 September 2017 |access-date=15 September 2017 |work=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१८
|''स्केच''
|अमुतवल्ली
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rajendran |first=Gopinath |date=12 January 2018 |title=Sketch: A mediocre plan |url=http://www.cinemaexpress.com/reviews/tamil/2018/jan/12/sketch-a-mediocre-plan-4021.html |url-status=dead |archive-url=https://web.archive.org/web/20180112162422/http://www.cinemaexpress.com/reviews/tamil/2018/jan/12/sketch-a-mediocre-plan-4021.html |archive-date=12 January 2018 |access-date=12 January 2018 |work=Cinema Express}}</ref>
|-
|''अ ब क''
|तमन्ना
|[[मराठी भाषा|मराठी]]
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyavahare |first=Renuka |date=7 June 2018 |title=AA BB KK Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/aa-bb-kk/movie-review/64494073.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20180609060522/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/marathi/movie-reviews/aa-bb-kk/movie-review/64494073.cms |archive-date=9 June 2018 |access-date=8 June 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''ना नुव्वे''
|मीरा
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Hooli |first=Shekhar H |date=13 June 2018 |title=Naa Nuvve movie review and rating by audience: Live updates |url=https://www.ibtimes.co.in/naa-nuvve-movie-review-rating-by-audience-live-updates-771878 |archive-url=https://web.archive.org/web/20180613145407/https://www.ibtimes.co.in/naa-nuvve-movie-review-rating-by-audience-live-updates-771878 |archive-date=13 June 2018 |access-date=13 June 2018 |work=International Business Times |location=India}}</ref>
|-
|''नेक्स्ट एंटी?''
|टाम्मी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=7 December 2018 |title='Next Enti' takes Telugu cinema to the next level (Film Review) |url=https://www.business-standard.com/article/news-ians/next-enti-takes-telugu-cinema-to-the-next-level-film-review-118120700321_1.html |url-status=live |archive-url=https://archive.today/20181207065531/https://www.business-standard.com/article/news-ians/next-enti-takes-telugu-cinema-to-the-next-level-film-review-118120700321_1.html |archive-date=7 December 2018 |access-date=7 December 2018 |work=Business Standard}}</ref>
|-
|''के.जी.एफ: चैप्टर १''
|मिल्की
|कन्नड
|"जोके नानू" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 December 2018 |title='KGF' movie song 'Joke Nanu Balliya Minchu' by Udupi teen Airaa is huge hit |url=http://www.daijiworld.com/news/newsDisplay.aspx?newsID=547561 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20181221164702/https://www.daijiworld.com/news/newsDisplay.aspx?newsID=547561 |archive-date=21 December 2018 |access-date=21 December 2018 |website=Daijiworld}}</ref>
|-
!rowspan="8" style="text-align: center; font-weight: normal;" |२०१९
|''एफ२: फन एंड फ्रस्ट्रेशन''
|हारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Rao |first=Siddharth |date=12 January 2019 |title=F2: A thorough laughter riot |url=https://telanganatoday.com/f2-fun-laced-with-frustration |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190112124347/https://telanganatoday.com/f2-fun-laced-with-frustration |archive-date=12 January 2019 |access-date=12 January 2019 |work=Telangana Today}}</ref>
|-
|''कन्ने कलैमाने''
|भारती
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=22 February 2019 |title=Kanne Kalaimaane review: May cater to rural audiences! |url=http://www.sify.com/movies/kanne-kalaimaane-review-may-cater-to-rural-audiences-review-tamil-tcwj2Deaaedba.html |url-status=dead |archive-url=https://archive.today/20190222044322/http://www.sify.com/movies/kanne-kalaimaane-review-may-cater-to-rural-audiences-review-tamil-tcwj2Deaaedba.html |archive-date=22 February 2019 |access-date=22 February 2019 |website=Sify}}</ref>
|-
|''देवी २''
|rowspan=2 |देवी
|तमिळ
|rowspan=2 |द्विभाषी चित्रपट
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Manoj Kumar |first=R |date=31 May 2019 |title=Devi 2 movie review: A sober version of Raghava Lawrence's Kanchana |url=https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/devi-2-movie-review-prabhudheva-tamannaah-bhatia-5758529/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190531104648/https://indianexpress.com/article/entertainment/movie-review/devi-2-movie-review-prabhudheva-tamannaah-bhatia-5758529/ |archive-date=31 May 2019 |access-date=31 May 2019 |work=[[द इंडियन एक्सप्रेस]]}}</ref>
|-
|''अभिनेत्रि २''
|तेलुगू
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Roychoudhury |first=Shibaji |date=31 May 2019 |title=Devi 2 Twitter review: Fans laud Tamannaah Bhatia and Prabhudheva's horror comedy |url=https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/devi-2-twitter-review-fans-laud-tamannaah-bhatia-and-prabhudheva-s-horror-comedy/428714 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20190531105450/https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/devi-2-twitter-review-fans-laud-tamannaah-bhatia-and-prabhudheva-s-horror-comedy/428714 |archive-date=31 May 2019 |access-date=31 May 2019 |website=Times Now}}</ref>
|-
|''खामोशी''
|सुर्भि
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Purkayastha |first=Pallabi Dey |date=14 June 2019 |title=Khamoshi Movie Review |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/khamoshi/movie-review/69786352.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20190614095843/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/movie-reviews/khamoshi/movie-review/69786352.cms |archive-date=14 June 2019 |access-date=14 June 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''सई रा नरसिम्हा रेड्डी''
|लक्ष्मी नरसिम्हा रेड्डी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Nyayapati |first=Neeshita |date=2 October 2019 |title=Sye Raa Narasimha Reddy Movie Review : Chiranjeevi's show all the way |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/sye-raa-narasimha-reddy/movie-review/71402442.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20191002043735/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movie-reviews/sye-raa-narasimha-reddy/movie-review/71402442.cms |archive-date=2 October 2019 |access-date=2 October 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''पेट्रोमैक्स''
|मीरा
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Ramanujam |first=Srinivasa |date=11 October 2019 |title='Petromax' movie review: A silly, outdated horror comedy |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/petromax-movie-review-a-silly-outdated-horror-comedy/article29658248.ece |url-status=live |archive-url=https://archive.today/20191011155107/https://www.thehindu.com/entertainment/movies/petromax-movie-review-a-silly-outdated-horror-comedy/article29658248.ece |archive-date=11 October 2019 |access-date=11 October 2019 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''ॲक्शन''
|दिया
|तमिळ
|
|style="text-align: center;" |<ref>{{Cite news |date=15 November 201 |title=Action Movie Review: If you dig the corniness of the lines and the OTT-ness of the stunts, then you might be able to enjoy the film. |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/action/movie-review/72069574.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20191115101204/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movie-reviews/action/movie-review/72069574.cms |archive-date=15 November 2019 |access-date=15 November 2019 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२०
|''सरिलेरू नीकेव्वरु''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"डांग डांग" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=24 January 2020 |title=Dang Dang from Sarileru Neekevvaru: Mahesh Babu, Tamannaah Bhatia's sizzling chemistry will win you over |url=https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/dang-dang-from-sarileru-neekevvaru-mahesh-babu-tamannaah-bhatias-sizzling-chemistry-will-win-you-over/544649 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20200125063621/https://www.timesnownews.com/entertainment/south-gossip/article/dang-dang-from-sarileru-neekevvaru-mahesh-babu-tamannaah-bhatias-sizzling-chemistry-will-win-you-over/544649 |archive-date=25 January 2020 |access-date=25 January 2020 |website=Times Now}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२१
|''सीठ्ठिमार''
|ज्वाला रेड्डी
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Vyas |date=8 February 2020 |title=First Look Of Tamannaah As Kabaddi Coach Out |url=https://www.thehansindia.com/cinema/tollywood/first-look-of-tamannaah-as-kabaddi-coach-out-603595 |archive-url=https://archive.today/20200208050231/https://www.thehansindia.com/cinema/tollywood/first-look-of-tamannaah-as-kabaddi-coach-out-603595 |archive-date=8 February 2020 |access-date=8 February 2020 |work=The Hans India}}</ref>
|-
|''मैस्ट्रो''
|सिमरन
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=17 September 2021 |title=Maestro review: Telugu remake of Andhadhun works despite playing it safe |url=https://www.hindustantimes.com/entertainment/telugu-cinema/maestro-review-telugu-remake-of-andhadhun-works-despite-playing-it-safe-101631864719632.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210918080113/https://www.hindustantimes.com/entertainment/telugu-cinema/maestro-review-telugu-remake-of-andhadhun-works-despite-playing-it-safe-101631864719632.html |archive-date=18 September 2021 |access-date=17 September 2021 |website=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२२
|''घानि''
|style="text-align:center;" | —
|तेलुगू
|"कोटते" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 May 2022 |title=Tamannaah Bhatia advises 'THIS' to SS. Rajamouli! |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/tamannaah-bhatia-advises-this-to-ss-rajamouli/articleshow/91703748.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220529092319/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/tamannaah-bhatia-advises-this-to-ss-rajamouli/articleshow/91703748.cms |archive-date=29 May 2022 |access-date=29 May 2022 |website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''एफ३: फन एंड फ्रस्ट्रेशन'''
|हारिका
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Nyayapati |first=Neeshita |date=27 May 2022 |title=F3: Fun & Frustration movie review highlights : Venkatesh, Varun Tej, Tamannaah, Mehreen Pirzada's film is mostly loud and sometimes funny |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/f3-fun-frustration-movie-review-highlights-venkatesh-varun-tej-tamannaah-mehreen-pirzadas-film-is-mostly-loud-and-sometimes-funny/articleshow/91827120.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220529092024/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/telugu/movies/news/f3-fun-frustration-movie-review-highlights-venkatesh-varun-tej-tamannaah-mehreen-pirzadas-film-is-mostly-loud-and-sometimes-funny/articleshow/91827120.cms |archive-date=29 May 2022 |access-date=29 May 2022 |website=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''बबली बाउंसर''
|बबली तंनवर
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |last=Mathur |first=Abhimanyu |date=23 February 2022 |title=Babli Bouncer movie review: Even an earnest Tamannaah Bhatia can't save this cliche-infested waste of a good plot |url=https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/babli-bouncer-movie-review-earnest-tamannaah-bhatia-can-t-save-this-cringefest-101663919317989.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220924064731/https://www.hindustantimes.com/entertainment/bollywood/babli-bouncer-movie-review-earnest-tamannaah-bhatia-can-t-save-this-cringefest-101663919317989.html |archive-date=24 September 2022 |access-date=23 February 2022 |work=[[हिंदुस्तान टाइम्स]]}}</ref>
|-
|''प्लान ए प्लान बी''
|निराली वोरा
|Hindi
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Ramachandran |first=Naman |date=16 August 2021 |title=Riteish Deshmukh, Tamannaah Bhatia Star in Netflix India's Quirky Romance 'Plan A Plan B' (EXCLUSIVE) |url=https://variety.com/2021/streaming/news/riteish-deshmukh-tamannaah-bhatia-netflix-plan-a-plan-b-1235041306/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210817044003/https://variety.com/2021/streaming/news/riteish-deshmukh-tamannaah-bhatia-netflix-plan-a-plan-b-1235041306/ |archive-date=17 August 2021 |access-date=17 August 2021 |website=Variety}}</ref>
|-
|''गुर्थुंदा सीथाकालम''
|निधि
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=9 December 2022 |title='Gurthunda Seethakalam' movie review: A dull ode to life and romance |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/gurthunda-seethakalam-telugu-movie-review-a-dull-ode-to-life-and-romance/article66242426.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20221209113700/https://www.thehindu.com/entertainment/movies/gurthunda-seethakalam-telugu-movie-review-a-dull-ode-to-life-and-romance/article66242426.ece |archive-date=9 December 2022 |access-date=9 December 2022 |website=[[द हिंदू]]}}</ref>
|-
!rowspan="4" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२३
|''लस्ट स्टोरीज २''
|शांति
|हिंदी
|भाग: "सेक्स विद एक्स"
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=6 June 2023 |title='Lust Stories 2' teaser: Kajol, Tamannaah Bhatia, Vijay Varma perk up anthology |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/lust-stories-2-teaser-kajol-tamannaah-bhatia-vijay-varma-perk-up-anthology/article66936984.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230606080659/https://www.thehindu.com/entertainment/movies/lust-stories-2-teaser-kajol-tamannaah-bhatia-vijay-varma-perk-up-anthology/article66936984.ece |archive-date=6 June 2023 |access-date=6 June 2023 |work=[[द हिंदू]] |language=en-IN}}</ref>
|-
|''जेलर''
|कमन्ना
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=21 August 2023 |title=Tamannaah to pair up with Ajith in 'Vidaamuyarchi' |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-to-pair-up-with-ajith-in-vidaamuyarchi/articleshow/102900230.cms?from=mdr |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230901045432/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-to-pair-up-with-ajith-in-vidaamuyarchi/articleshow/102900230.cms?from=mdr |archive-date=1 September 2023 |access-date=1 September 2023 |work=द टाइम्स ऑफ इंडिया |issn=0971-8257}}</ref>
|-
|''भोला शंकर''
|लास्या
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=21 August 2022 |title=Chiranjeevi's 'Bhola Shankar' to release on April 14, 2023 |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/chiranjeevis-bhola-shankar-to-release-on-april-14-2023/article65793888.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220822194546/https://www.thehindu.com/entertainment/movies/chiranjeevis-bhola-shankar-to-release-on-april-14-2023/article65793888.ece |archive-date=22 August 2022 |access-date=26 August 2022 |website=[[द हिंदू]] |agency=PTI}}</ref>
|-
|''बांद्रा''
|तारा जानकी
|[[मल्याळम भाषा|मल्याळम]]
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=8 November 2023 |title=Tamannaah Bhatia to play Tara Janaki in 'Bandra', check out the new post here! |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/tamannaah-bhatia-to-play-tara-janaki-in-bandra-check-out-the-new-post-here/articleshow/105065131.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20231109062808/http://timesofindia.indiatimes.com/entertainment/malayalam/movies/news/tamannaah-bhatia-to-play-tara-janaki-in-bandra-check-out-the-new-post-here/articleshow/105065131.cms |archive-date=2023-11-09 |access-date=9 November 2023 |website=द टाइम्स ऑफ इंडिया |language=en}}</ref>
|-
!rowspan="5" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२४
|''अरणमनै ४''
|सेल्वी
|तमिळ
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=1 March 2023 |title=Raashii Khanna and Tamannaah to play female leads in Aranmanai 4 |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/raashii-khanna-and-tamannaah-to-play-female-leads-in-aranmanai-4/articleshow/98324349.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230514132354/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/raashii-khanna-and-tamannaah-to-play-female-leads-in-aranmanai-4/articleshow/98324349.cms |archive-date=14 May 2023 |access-date=19 May 2023 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''स्त्री २''
|क्षमा
|हिंदी
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Juneja |first=Apeksha |date=24 July 2024 |title=Stree 2 song Aaj Ki Raat OUT: Tamannaah Bhatia oozes oomph in dance number; Rajkummar Rao, Pankaj Tripathi, Aparshakti, Amar, Abhishek get flirty |url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/stree-2-song-aaj-ki-raat-out-tamannaah-bhatia-oozes-oomph-in-dance-number-rajkummar-rao-pankaj-tripathi-aparshakti-amar-abhishek-get-flirty-1331654 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240724132020/https://www.pinkvilla.com/entertainment/news/stree-2-song-aaj-ki-raat-out-tamannaah-bhatia-oozes-oomph-in-dance-number-rajkummar-rao-pankaj-tripathi-aparshakti-amar-abhishek-get-flirty-1331654 |archive-date=24 July 2024 |access-date=24 July 2024 |website=PINKVILLA}}</ref>
|-
|''वेदा''
|राशि
|हिंदी
|अतिथि पात्र
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Mullappilly |first=Sreejith |date=16 August 2024 |title=Vedaa Movie Review: A mixed bag of kinetic action and message-heavy drama |url=https://www.cinemaexpress.com/hindi/review/2024/Aug/16/vedaa-movie-review-a-mixed-bag-of-kinetic-action-and-message-heavy-drama |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240816223630/https://www.cinemaexpress.com/hindi/review/2024/Aug/16/vedaa-movie-review-a-mixed-bag-of-kinetic-action-and-message-heavy-drama |archive-date=16 August 2024 |access-date=17 August 2024 |website=Cinema Express}}</ref>
|-
|''नयनतारा: बियॉन्ड द फेयरीटेल''
|खुद
|[[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
|वृत्तचित्र फिल्म
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Chandar |first=Bhuvanesh |date=18 November 2024 |title='Nayanthara: Beyond the Fairy Tale' review: A self-made superstar's imperfect yet heartfelt tribute to love |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/nayanthara-beyond-the-fairy-tale-review-a-self-made-superstars-imperfect-yet-heartfelt-tribute-to-love/article68881519.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20241118160139/https://www.thehindu.com/entertainment/movies/nayanthara-beyond-the-fairy-tale-review-a-self-made-superstars-imperfect-yet-heartfelt-tribute-to-love/article68881519.ece |archive-date=18 November 2024 |access-date=18 November 2024 |website=The Hindu}}</ref>
|-
|''सिकंदर का मुकद्दर''
|कामिनी सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=India Today Entertainment Desk |date=23 October 2024 |title=Sikandar ka Muqaddar: Jimmy Sheirgill, Tamannaah promise a thrilling crime-drama |url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/sikandar-ka-muqaddar-jimmy-sheirgill-tamannaah-bhatia-avinash-tiwary-neeraj-pandey-netflix-2621701-2024-10-23 |access-date=23 October 2024 |website=India Today}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|''ओडेला २''
|भैरवी / भवानी{{efn|name=character}}
|तेलुगू
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Desk |first=India Today Entertainment |date=8 March 2024 |title='Odela 2': Tamannaah Bhatia is an ardent Shiva bhakt in first look from film |url=https://www.indiatoday.in/movies/regional-cinema/story/odela-2-tamannaah-bhatia-is-an-ardent-shiva-bhakt-in-first-look-from-film-2512196-2024-03-08 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240308071506/https://www.indiatoday.in/movies/regional-cinema/story/odela-2-tamannaah-bhatia-is-an-ardent-shiva-bhakt-in-first-look-from-film-2512196-2024-03-08 |archive-date=8 March 2024 |access-date=8 March 2024 |website=India Today}}</ref>
|-
|''रैड २''
|style="text-align: center;" | —
|हिंदी
|"नशा" खास गाण्यात नृत्य करा
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |last=Sharma |first=Krishma |date=11 April 2025 |title=Raid 2 Nasha Song OUT: Tamannaah Bhatia is back with Aaj Ki Raat vibes in first sizzling track from Ajay Devgn, Riteish Deshmukh starrer |url=https://www.pinkvilla.com/entertainment/news/raid-2-nasha-song-out-tamannaah-bhatia-is-back-with-aaj-ki-raat-vibes-in-first-sizzling-track-from-ajay-devgn-riteish-deshmukh-starrer-1381916 |access-date=11 April 2025 |website=Pinkvilla |archive-date=2025-04-30 |archive-url=https://web.archive.org/web/20250430234929/https://www.pinkvilla.com/entertainment/news/raid-2-nasha-song-out-tamannaah-bhatia-is-back-with-aaj-ki-raat-vibes-in-first-sizzling-track-from-ajay-devgn-riteish-deshmukh-starrer-1381916 |url-status=dead }}</ref>
|-
|{{Pending film|align=left|बाहुबली: द एपिक}}
|अवंतिका
|तेलुगु
|
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | last=Mukhopadhyay | first=Sounak | title=Baahubali: The Epic all set for theatrical release; is it the longest Telugu movie ever made? | website=mint | date=28 August 2025 | url=https://www.livemint.com/entertainment/baahubali-the-epic-all-set-for-theatrical-release-is-it-the-longest-telugu-movie-ever-made-11756373915983.html | access-date=4 October 2025 | archive-date=4 September 2025 | archive-url=https://web.archive.org/web/20250904050246/https://www.livemint.com/entertainment/baahubali-the-epic-all-set-for-theatrical-release-is-it-the-longest-telugu-movie-ever-made-11756373915983.html | url-status=live }}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" rowspan="4" |२०२६
|{{Pending film|align=left|ओ रोमियो}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Britto |first=Anita |date=4 August 2025 |title=Exclusive: Tamannaah Bhatia joins Shahid Kapoor in Vishal Bhardwaj’s Romeo |url=https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/tamannaah-bhatia-joins-shahid-kapoor-vishal-bhardwaj-romeo-action-thriller-2025-2765911-2025-08-04 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250805082607/https://www.indiatoday.in/movies/bollywood/story/tamannaah-bhatia-joins-shahid-kapoor-vishal-bhardwaj-romeo-action-thriller-2025-2765911-2025-08-04 |archive-date=5 August 2025 |access-date=5 August 2025 |website=India Today}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|रेंजर}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align:center;" |<ref>{{Cite web |date=10 April 2025 |title=EXCLUSIVE: Tamannaah Bhatia starts shooting Ajay Devgn starrer Ranger in Ooty |url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-starts-shooting-ajay-devgn-starrer-ranger-ooty/ |access-date=10 April 2025 |website=Bollywood Hungama}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|आईपीएस मारिया}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Chowdhury |first=Srijani Roy |date=14 May 2025 |title=Exclusive: Tamannaah Bhatia and John Abraham wrap schedule of untitled project in Panchgani |url=https://www.filmfare.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-and-john-abraham-wrap-up-untitled-project-in-panchgani-73859.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250514160006/https://www.filmfare.com/news/bollywood/exclusive-tamannaah-bhatia-and-john-abraham-wrap-up-untitled-project-in-panchgani-73859.html |archive-date=14 May 2025 |access-date=14 May 2025 |website=Filmfare.com}}</ref><ref>{{Cite AV media |url=https://www.youtube.com/watch?v=12ImOKOjbq0 |title=Milky Beauty के टैग, Item Number से लेकर Shahrukh तक पर Tamannaah से बात |date=3 August 2025 |type=Interview |language=Hi |publisher=The Lallantop |place=India |time=00:39:22, 02:00:50 |time-caption=About IPS Maria film |access-date=4 August 2025 |archive-url=https://web.archive.org/web/20250803044506/https://youtube.com/watch?v=12ImOKOjbq0 |archive-date=3 August 2025 |url-status=live |via=YouTube}}</ref>
|-
|{{Pending film|align=left|वन: फोर्स ऑफ द फॉरेस्ट}}
|{{TableTBA}}
|हिंदी
|चित्रण
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Narain |first=Yatamanyu |date=29 June 2025 |title=Vvan: Panchayat Director Deepak Kumar Mishra Joins Forces With Balaji & TVF For Sidharth Malhotra’s Next |url=https://www.news18.com/movies/bollywood/vvan-panchayat-director-deepak-kumar-mishra-joins-forces-with-balaji-tvf-for-sidharth-malhotras-next-ws-kl-9411091.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250629154858/https://www.news18.com/movies/bollywood/vvan-panchayat-director-deepak-kumar-mishra-joins-forces-with-balaji-tvf-for-sidharth-malhotras-next-ws-kl-9411091.html |archive-date=29 June 2025 |access-date=12 July 2025 |website=News18}}</ref>
|}
=== दूरचित्रवाहिनी ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
|-
!scope="col" |वर्ष
!scope="col" |शीर्षक
!scope="col" |पात्र
!scope="col" |भाषा
!scope="col" class="unsortable" |नोंदी
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०१३
|''सपने सुहाने लडकपन के''
|खुद
|[[हिंदी भाषा|हिंदी]]
|होली एपिसोडमध्ये पाहुण्यांची उपस्थिती
|style="text-align:center;"|<ref>{{Cite news |last=Phadke |first=Aparna |date=21 March 2013 |title=Ajay Devgn makes Holi cameo on small screen |url=https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Ajay-Devgn-makes-Holi-cameo-on-small-screen/articleshow/19109543.cms |url-status=live |archive-url=https://archive.today/20181210130206/https://timesofindia.indiatimes.com/tv/news/hindi/Ajay-Devgn-makes-Holi-cameo-on-small-screen/articleshow/19109543.cms?from=mdr |archive-date=10 December 2018 |access-date=10 December 2018 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
!rowspan="3" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२१
|''११- तं अवर''
|अरात्रिका रेड्डी
|[[तेलुगू भाषा|तेलुगू]]
|
|style="text-align:center;"|<ref name=":1">{{Cite news |date=21 December 2020 |title=Tamannaah's Telugu web series in January 2021 |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/11th-hour-telugu-web-series-starring-tamannaah-to-stream-mid-january-2021/article33383442.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201225124904/https://www.thehindu.com/entertainment/movies/11th-hour-telugu-web-series-starring-tamannaah-to-stream-mid-january-2021/article33383442.ece |archive-date=25 December 2020 |access-date=29 December 2020 |work=[[द हिंदू]]}}</ref>
|-
|''नोव्हेंबर स्टोरी''
|अनुराधा गणेशन
|[[तमिळ भाषा|तमिळ]]
|
|style="text-align:center;"|<ref name=":2">{{Cite news |date=4 November 2020 |title=Tamannaah shares glimpse of recent photoshoot after recovering from COVID-19 |url=https://www.thenewsminute.com/article/tamannaah-shares-glimpse-recent-photoshoot-after-recovering-covid-19-136860 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20201104070029/https://www.thenewsminute.com/article/tamannaah-shares-glimpse-recent-photoshoot-after-recovering-covid-19-136860 |archive-date=4 November 2020 |access-date=8 November 2020 |work=The News Minute}}</ref>
|-
|''मास्टर शेफ इंडिया – तेलुगु'
|मेजबान
|तेलुगु
|सीझन १, भाग १–१६
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=16 June 2021 |title=Tamannaah Bhatia to make TV debut as 'MasterChef Telugu' host |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/tamannaah-bhatia-to-make-tv-debut-as-masterchef-telugu-host/article34828051.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210628020014/https://www.thehindu.com/entertainment/movies/tamannaah-bhatia-to-make-tv-debut-as-masterchef-telugu-host/article34828051.ece |archive-date=28 June 2021 |access-date=28 June 2021 |work=[[द हिंदू]] |agency=PTI}}</ref>
|-
!rowspan="2" style="text-align: center; font-weight: normal;" |२०२३
|''जी करदा''
|लावण्य सिंह
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=2 June 2023 |title=OTT release of romance drama 'Jee Karda' starring Tamannaah on June 15 |url=https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/ott-release-of-romance-drama-jee-karda-starring-tamannaah-on-june-15/articleshow/100700565.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230604003251/https://timesofindia.indiatimes.com/web-series/news/hindi/ott-release-of-romance-drama-jee-karda-starring-tamannaah-on-june-15/articleshow/100700565.cms |archive-date=4 June 2023 |access-date=3 June 2023 |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]]}}</ref>
|-
|''आखरी सच''
|अन्या स्वरूप
|हिंदी
|
|style="text-align:center;" |<ref>{{Cite news |date=11 August 2023 |title=‘Aakhri Sach’ trailer: Tamannaah Bhatia plays an investigative officer in this thriller |url=https://www.thehindu.com/entertainment/movies/aakhri-sach-trailer-tamannaah-bhatia-plays-an-investigative-officer-in-this-thriller/article67184103.ece |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230811172330/https://www.thehindu.com/entertainment/movies/aakhri-sach-trailer-tamannaah-bhatia-plays-an-investigative-officer-in-this-thriller/article67184103.ece |archive-date=11 August 2023 |access-date=11 August 2023 |work=द हिंदू |language=en-IN |issn=0971-751X}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|''डू यू वाना पार्टनर''
|शिखा रॉय चौधुरी
|हिंदी
|
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | last=Dhingra | first=Snehal | title=Do You Wanna Partner: Tamannaah Bhatia, Diana Penty, Nakuul Mehta Collaborate For Quirky Series | website=Times Now | date=25 August 2025 | url=https://www.timesnownews.com/entertainment-news/web-series/do-you-wanna-partner-tamannaah-bhatia-diana-penty-nakuul-mehta-collaborate-for-quirky-series-when-and-where-to-watch-article-152519955 | access-date=25 August 2025}}</ref>
|}
=== चित्रफिती ===
{|class="wikitable sortable plainrowheaders"
|-
!scope="col" |वर्ष
!scope="col" |शीर्षक
!scope="col" |गायक
!scope="col" |अल्बम
!scope="col" class="unsortable" |दुवे
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२००५
|"लफ्जो में"
|अभिजीत सावंत
|''आपका अभिजीत सावंत''
|style="text-align: center;" |<ref>{{Cite web |last=Raul |first=Anish |date=21 October 2015 |title=7 Facts You Have To Know About Tamannaah Bhatia |url=http://www.mtvindia.com/blogs/news/play/7-facts-you-have-to-know-about-tamannaah-bhatia-52196377.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20180529065216/http://www.mtvindia.com/blogs/news/play/7-facts-you-have-to-know-about-tamannaah-bhatia-52196377.html |archive-date=29 May 2018 |access-date=29 May 2018 |website=MTV |location=India}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२२
|"तबाही"
|बादशाह
|''रेट्रोपांडा''
|style="text-align: center;" |<ref>{{Cite news |date=22 March 2022 |title=Badshah's 'Tabahi' brings augmented reality with new lens |url=https://www.daijiworld.com/news/newsDisplay?newsID=939701 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20220331131254/https://www.daijiworld.com/news/newsDisplay?newsID=939701 |archive-date=31 March 2022 |access-date=31 March 2022 |work=Daijiworld}}</ref>
|-
!style="text-align: center; font-weight: normal;" |२०२५
|"गफूर"
|[[शिल्पा राव]], उज्वल गुप्ता
|''द बॅ***ड्स ऑफ बॉलीवुड''
|style="text-align: center;" |<ref>{{cite web | title=Tamannaah Bhatia Shines in Aryan Khan’s Debut Series’ Track Ghafoor | website=Filmfare.com | date=19 September 2025 | url=https://www.filmfare.com/news/bollywood/tamannaah-bhatia-shines-in-aryan-khans-debut-series-track-ghafoor-77839.html | access-date=19 September 2025 | archive-date=19 September 2025 | archive-url=https://web.archive.org/web/20250919202303/https://www.filmfare.com/news/bollywood/tamannaah-bhatia-shines-in-aryan-khans-debut-series-track-ghafoor-77839.html | url-status=live }}</ref>
|}
== पुरस्कार ==
{{मुख्य|तमन्ना भाटियाला मिळालेल्या पुरस्कार आणि नामांकनांची यादी}}
== इतर उपक्रम ==
तिच्या अभिनय कारकीर्दीव्यतिरिक्त, ती इतर विविध उपक्रमांमध्ये सामील आहे.<ref>{{Cite web |date=21 May 2011 |title=Tamanna to endorse Chandrika soap - Telugu News |url=https://www.indiaglitz.com/tamanna-to-endorse-chandrika-soap-telugu-news-66916 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903190741/https://www.indiaglitz.com/tamanna-to-endorse-chandrika-soap-telugu-news-66916 |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023 |website=IndiaGlitz}}</ref><ref>{{Cite news |date=23 April 2012 |title=Coca Cola signs up Tamil actor Tamanna Bhatia for Fanta |url=https://economictimes.indiatimes.com/industry/services/advertising/coca-cola-signs-up-tamil-actor-tamanna-bhatia-for-fanta/articleshow/12836317.cms?from=mdr |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903190958/https://economictimes.indiatimes.com/industry/services/advertising/coca-cola-signs-up-tamil-actor-tamanna-bhatia-for-fanta/articleshow/12836317.cms?from=mdr |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023 |work=The Economic Times |issn=0013-0389}}</ref> मार्च २०१५ मध्ये, ती झी तेलुगूची ब्रँड एंबेसडर बनली आणि त्याच महिन्यात तिने स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड, वाइट एंड गोल्ड लाँच केला.<ref>{{Cite news |last=Rajamani |first=Radhika |date=31 March 2015 |title=Tamanaah is Zee Telugu's brand ambassador |url=https://www.rediff.com/movies/report/tamanaah-is-zee-telugus-brand-ambassador-south/20150331.htm |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20221119050900/https://www.rediff.com/movies/report/tamanaah-is-zee-telugus-brand-ambassador-south/20150331.htm |archive-date=19 November 2022 |access-date=19 November 2022 |work=Rediff}}</ref><ref>{{Cite news |date=16 January 2017 |title=Tamannaah launches her jewellery brand |url=https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-launches-her-jewellery-brand/articleshow/46767930.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210916060506/https://timesofindia.indiatimes.com/entertainment/tamil/movies/news/tamannaah-launches-her-jewellery-brand/articleshow/46767930.cms |archive-date=16 September 2021 |access-date=16 September 2021 |work=द टाइम्स ऑफ इंडिया}}</ref> सामाजिक कारणांना पाठिंबा देत जानेवारी २०१६ मध्ये ती बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेतही सामील झाली.<ref>{{Cite news |date=21 January 2016 |title=Tamannaah to endorse girl power |url=http://www.deccanchronicle.com/tollywood/200116/tamannaah-to-endorse-girl-power-1.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20160121144520/http://deccanchronicle.com/tollywood/200116/tamannaah-to-endorse-girl-power-1.html |archive-date=21 January 2016 |access-date=21 January 2016 |work=Deccan Chronicle}}</ref> तिचा साहित्यिक प्रवास ऑगस्ट २०२१ मध्ये पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकाशित केलेल्या, ''बॅक टू द रूट्स'' या तिच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाने सुरू झाला.<ref>{{Cite web |title=Tamannaah to co-author book promoting ancient Indian wellness practices |url=https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2021/aug/21/tamannaah-to-co-author-book-promoting-ancient-indian-wellness-practices-2347899.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20210823131143/https://www.newindianexpress.com/lifestyle/books/2021/aug/21/tamannaah-to-co-author-book-promoting-ancient-indian-wellness-practices-2347899.html |archive-date=23 August 2021 |access-date=23 August 2021 |website=The New Indian Express}}</ref> तिची उद्योजकता दाखवून, तमन्ना भाटिया सप्टेंबर २०२२ मध्ये शुगर कॉस्मेटिक्स मध्ये इक्विटी पार्टनर बनली.<ref>{{Cite web |last=Paul |first=James |date=1 December 2022 |title=Tamannaah Bhatia Forays Into Entrepreneurship; Invests In Shark Tank India's Vineeta Singh's Cosmetic Brand |url=https://in.mashable.com/tech/42903/tamannaah-bhatia-forays-into-entrepreneurship-invests-in-shark-tank-indias-vineeta-singhs-cosmetic-b |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230605051945/https://in.mashable.com/tech/42903/tamannaah-bhatia-forays-into-entrepreneurship-invests-in-shark-tank-indias-vineeta-singhs-cosmetic-b |archive-date=5 June 2023 |access-date=5 June 2023 |website=Mashable India}}</ref> जानेवारी २०२३ मध्ये आईआईएफएल फाइनेंस आणि त्याच वर्षी जुलैमध्ये वीएलसीसी मध्ये सामील होऊन तिने तिच्या ब्रँड एंबेसडरच्या भूमिकांचा विस्तार केला.<ref>{{Cite web |last=www.ETBrandEquity.com |title=IIFL Finance signs Tamannaah Bhatia as brand ambassador - ET BrandEquity |url=https://brandequity.economictimes.indiatimes.com/news/advertising/iifl-finance-signs-tamannaah-bhatia-as-brand-ambassador/97488751 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230702111614/https://brandequity.economictimes.indiatimes.com/news/advertising/iifl-finance-signs-tamannaah-bhatia-as-brand-ambassador/97488751 |archive-date=2 July 2023 |access-date=2 July 2023 |website=ETBrandEquity.com}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 July 2023 |title=Tamannaah Bhatia joins VLCC as Brand Ambassador; advocates complete skincare with facial kits : Bollywood News - Bollywood Hungama |url=https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/tamannaah-bhatia-joins-vlcc-brand-ambassador-advocates-complete-skincare-facial-kits/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20230903184131/https://www.bollywoodhungama.com/news/bollywood/tamannaah-bhatia-joins-vlcc-brand-ambassador-advocates-complete-skincare-facial-kits/ |archive-date=3 September 2023 |access-date=3 September 2023}}</ref> ऑक्टोबर 2023 मध्ये, ती जपानी सौंदर्य आणि सौंदर्यप्रसाधने ब्रँड षिसेईडोची पहिली भारतीय एंबेसडर बनली.<ref>{{Cite web |last=Bhattacharya |first=Shreeja |date=11 October 2023 |title=Tamannaah Bhatia Makes History As Shiseido's First Indian Ambassador, Details Inside |url=https://www.news18.com/lifestyle/tamannaah-bhatia-makes-history-as-shiseidos-first-indian-ambassador-details-inside-8612400.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20231016043220/https://www.news18.com/lifestyle/tamannaah-bhatia-makes-history-as-shiseidos-first-indian-ambassador-details-inside-8612400.html |archive-date=16 October 2023 |access-date=12 October 2023 |website=News18}}</ref> जानेवारी 2024 मध्ये, ती सेलिकॉर गैजेट्स लिमिटेडची ब्रँड एंबेसडर बनली आणि मार्चमध्ये पेय पावडर कंपनी रसनाची.<ref>{{Cite web |last=Tyagi |first=Amit |date=26 January 2024 |title=cellecor gadgets limited tamannaah bhatia as the dazzling new ambassador. |url=https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240126032917/https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |archive-date=26 January 2024 |access-date=14 February 2024 |website=The Economic Times Hindi |language=hi}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 March 2024 |title=Tamannaah Bhatia becomes the brand ambassador of Rasna : Bollywood News |url=https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240314140657/https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |archive-date=14 March 2024 |access-date=15 March 2024 |website=Bollywood Hungama}}</ref> मे २०२५ मध्ये, ती कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेडची ब्रँड एंबेसडर म्हणून नियुक्त झाली, जिथे ती मायसूर सँडल साबणाचे दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनिधित्व करेल.<ref>{{Cite web |last=Tyagi |first=Amit |date=26 January 2024 |title=cellecor gadgets limited tamannaah bhatia as the dazzling new ambassador. |url=https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240126032917/https://hindi.economictimes.com/markets/share-bazaar/cellecor-gadgets-limited-tamannaah-bhatia-as-the-dazzling-new-ambassador-/articleshow/107159119.cms |archive-date=26 January 2024 |access-date=14 February 2024 |website=The Economic Times Hindi}}</ref><ref>{{Cite web |last=Hungama |first=Bollywood |date=14 March 2024 |title=Tamannaah Bhatia becomes the brand ambassador of Rasna : Bollywood News |url=https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20240314140657/https://www.bollywoodhungama.com/news/south-cinema/tamannaah-bhatia-becomes-brand-ambassador-rasna/ |archive-date=14 March 2024 |access-date=15 March 2024 |website=Bollywood Hungama}}</ref> मई 2025 में, उन्हें कर्नाटक सोप्स एंड डिटर्जेंट्स लिमिटेड (केएसडीएल) का ब्रांड एंबेसडर नियुक्त किया गया, और वह दो साल के लिए मैसूर सैंडल साबुन का प्रतिनिधित्व करेंगी।<ref>{{Cite web |last=Devadiga |first=Yashaswi |date=22 May 2025 |title=Mysore Sandal Soap: ಮೈಸೂರು ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್ಗೆ ತಮನ್ನಾ ರಾಯಭಾರಿ!ಕೋಟಿ ಕೋಟಿ ಖರ್ಚು, ನೆಟ್ಟಿಗರಿಂದ ತೀವ್ರ ಆಕ್ರೋಶ! |url=https://kannada.news18.com/news/entertainment/tamannaah-bhatia-become-mysore-sandal-soap-new-brand-ambassador-but-troll-in-social-media-yda-ws-kl-2083375.html |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250522100948/https://kannada.news18.com/news/entertainment/tamannaah-bhatia-become-mysore-sandal-soap-new-brand-ambassador-but-troll-in-social-media-yda-ws-kl-2083375.html |archive-date=22 May 2025 |access-date=22 May 2025 |website=News18 ಕನ್ನಡ |language=kn}}</ref><ref>{{Cite web |last=Shetty |first=Bhavishya |date=22 May 2025 |title=ಮೈಸೂರು ಸ್ಯಾಂಡಲ್ ಸೋಪ್ಗೆ ಅಧಿಕೃತ ರಾಯಭಾರಿ ತಮನ್ನಾ ಭಾಟಿಯಾ: 2 ವರ್ಷಗಳ ಅವಧಿಗೆ ಆಕೆ ಪಡೆಯುವ ಸಂಭಾವನೆ ಎಷ್ಟು ಗೊತ್ತಾ? |url=https://zeenews.india.com/kannada/karnataka/tamannaah-bhatia-the-official-ambassador-for-mysore-sandal-soap-do-you-know-how-much-she-will-be-paid-for-a-period-of-2-years-309403 |url-status=live |archive-url=https://web.archive.org/web/20250522100720/https://zeenews.india.com/kannada/karnataka/tamannaah-bhatia-the-official-ambassador-for-mysore-sandal-soap-do-you-know-how-much-she-will-be-paid-for-a-period-of-2-years-309403 |archive-date=22 May 2025 |access-date=22 May 2025 |website=Zee News Kannada |language=kn}}</ref>
== नोंदी ==
{{notelist}}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Tamannaah Bhatia|तमन्ना भाटिया}}
*{{इन्स्टाग्राम|tamannaahspeaks|तमन्ना भाटिया}}
*{{आय.एम.डी.बी. नाव|nm1961459}}
*[https://www.rottentomatoes.com/celebrity/tamanna तमन्ना भाटिया] [[रोटेन टोमॅटो]]
*[https://www.bollywoodhungama.com/celebrity/tamannaah-bhatia/ तमन्ना भाटिया] बॉलीवुड हंगामा
{{DEFAULTSORT:भाटिया, तमन्ना}}
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:तेलुगू चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:भारतातील महिला मॉडेल]]
[[वर्ग:हिंदी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
ak27b8qgdbakd697srtl2xhoh2aiipr
त्र्यंबक शंकर शेजवलकर
0
68068
2702652
2690024
2026-08-15T18:55:43Z
अभय नातू
206
/* पुरस्कार */
2702652
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =त्र्यंबक शेजवलकर
| चित्र = TSShejwalkar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = त्र्यं.शं. शेजवलकर
| जन्म_दिनांक = [[२५ मे]] [[इ.स. १८९५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३]]
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =इतिहास लेखन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| धर्म =
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =पानिपत:१७६१
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[साहित्य अकादमी पुरस्कार]], १९६६
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (जन्म : कशेळी-[[रत्नागिरी|रत्नागिरी]], २५ मे १८९५; - [[मुंबई]], २८ नोव्हेंबर १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे.<ref>[http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi Sahitya Akademi Awards 1955-2007] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20090331234040/http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi |date=31 March 2009 }}</ref> '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
==इतिहास लेखन कार्य==
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर विस्तृत अभ्यास व लेखन करणारे त्र्यंबक शेजवलकर हे पहिले इतिहासकार होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी संबंधित सर्व ठिकाणांना स्वतः भेट दिली. [[आशुतोष गोवारीकर]] यांचा [[पानिपत (चित्रपट)|पानिपत]] हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकरांच्या पानिपत या ग्रंथावर आधारलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/-1/1|title=आशुतोष गोवारीकर : मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे.|last=इनामदार|first=राजू|date=४ डिसेंबर २०१९|work=लोकमत|access-date=४ डिसेंबर २०१९|archive-url=https://web.archive.org/web/20191204151713/http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%2520Main/-1/1|archive-date=2019-12-04|dead-url=|url-status=dead}}</ref>.
==चरित्र==
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते.<ref>शेजवलकर, त्र्यंबक शंकर; '''माझे वडील'''; तरुण भारत : दीपावली विशेषांक; १९६५; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. १३) </ref> [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी '''मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव''' ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.<ref name=":0">खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७८)</ref>
मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.<ref name=":0" /> ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७९)</ref> प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील [[डेक्कन कॉलेज]]<nowiki/>चे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८०)</ref> २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८५)</ref> निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''' हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. [[नोव्हेंबर २८|२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३|१९६३]] ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
==शेजवलकरांनी लिहिलेले ग्रंथ==
*[[निजाम राजवट|निजाम]]-[[पेशवे]] संबंध
*[[पानिपत]] : १७६१
* श्री [[शिवाजी महाराज|शिवछत्रपती]]
==पुरस्कार==
{| class="wikitable" style="text-align: center; width: auto;"
|-
|क्रमांक
|मिळालेले पुरस्कार व सन्मान
|वर्ष
|नोंदी
|-
|१
|साहित्य अकादमी पुरस्कार -श्री शिवछत्रपती शोध निबंधासाठी
|१९६६
|
|}
==बाह्य दुवे==
== संदर्भ ==
<references />{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:शेजवलकर,त्र्यंबक शंकर}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
n6ewelxblrhm1oac0329btayj3gc1cg
2702653
2702652
2026-08-15T18:57:07Z
अभय नातू
206
/* पुरस्कार */
2702653
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =त्र्यंबक शेजवलकर
| चित्र = TSShejwalkar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = त्र्यं.शं. शेजवलकर
| जन्म_दिनांक = [[२५ मे]] [[इ.स. १८९५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३]]
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =इतिहास लेखन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| धर्म =
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =पानिपत:१७६१
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[साहित्य अकादमी पुरस्कार]], १९६६
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (जन्म : कशेळी-[[रत्नागिरी|रत्नागिरी]], २५ मे १८९५; - [[मुंबई]], २८ नोव्हेंबर १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे.<ref>[http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi Sahitya Akademi Awards 1955-2007] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20090331234040/http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi |date=31 March 2009 }}</ref> '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
==इतिहास लेखन कार्य==
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर विस्तृत अभ्यास व लेखन करणारे त्र्यंबक शेजवलकर हे पहिले इतिहासकार होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी संबंधित सर्व ठिकाणांना स्वतः भेट दिली. [[आशुतोष गोवारीकर]] यांचा [[पानिपत (चित्रपट)|पानिपत]] हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकरांच्या पानिपत या ग्रंथावर आधारलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/-1/1|title=आशुतोष गोवारीकर : मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे.|last=इनामदार|first=राजू|date=४ डिसेंबर २०१९|work=लोकमत|access-date=४ डिसेंबर २०१९|archive-url=https://web.archive.org/web/20191204151713/http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%2520Main/-1/1|archive-date=2019-12-04|dead-url=|url-status=dead}}</ref>.
==चरित्र==
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते.<ref>शेजवलकर, त्र्यंबक शंकर; '''माझे वडील'''; तरुण भारत : दीपावली विशेषांक; १९६५; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. १३) </ref> [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी '''मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव''' ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.<ref name=":0">खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७८)</ref>
मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.<ref name=":0" /> ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७९)</ref> प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील [[डेक्कन कॉलेज]]<nowiki/>चे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८०)</ref> २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८५)</ref> निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''' हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. [[नोव्हेंबर २८|२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३|१९६३]] ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
==शेजवलकरांनी लिहिलेले ग्रंथ==
*[[निजाम राजवट|निजाम]]-[[पेशवे]] संबंध
*[[पानिपत]] : १७६१
* श्री [[शिवाजी महाराज|शिवछत्रपती]]
== पुरस्कार आणि सन्मान ==
{| class="wikitable" style="text-align: center; width: auto;"
|-
! क्रमांक
! मिळालेले पुरस्कार व सन्मान
! वर्ष
! नोंदी
|-
| १
| [[साहित्य अकादमी पुरस्कार]] - 'श्री शिवछत्रपती' ग्रंथासाठी
| १९६६
| मरणोत्तर पुरस्कार प्रदान <ref>{{cite web |title=Sahitya Akademi Award Winners - Marathi |url=https://sahitya-akademi.gov.in/awards/akademi_awards.jsp |publisher=साहित्य अकादमी |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|-
| २
| [[न. चिं. केळकर पुरस्कार]]
| १९४८
| 'पानिपत १७६१' ग्रंथासाठी <ref>{{cite book |last=शेजवलकर |first=त्र्यंबक शंकर |title=पानिपत १७६१ |publisher=पुणे विद्यापीठ |year=1946}}</ref>
|-
| ३
| [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] सन्मान आणि ग्रंथ पारितोषिक
| १९४७
| ऐतिहासिक संशोधनासाठी
|-
| ४
| भारत इतिहास संशोधक मंडळ विशेष गौरव व सन्मान
| १९५८
| इतिहास संशोधनातील जीवनगौरव योगदानाबद्दल
|}
==बाह्य दुवे==
== संदर्भ ==
<references />{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:शेजवलकर,त्र्यंबक शंकर}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
7i1gu1b69pkvudzvr5jwqy4l3pvrpmz
2702654
2702653
2026-08-15T18:57:23Z
अभय नातू
206
/* संदर्भ */
2702654
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव =त्र्यंबक शेजवलकर
| चित्र = TSShejwalkar.jpg
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव =
| टोपण_नाव = त्र्यं.शं. शेजवलकर
| जन्म_दिनांक = [[२५ मे]] [[इ.स. १८९५]]
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३]]
| मृत्यू_स्थान =
| शिक्षण =
| कार्यक्षेत्र =इतिहास लेखन
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| धर्म =
| भाषा = [[मराठी]]
| कार्यकाळ =
| साहित्य_प्रकार =
| विषय = [[इतिहास]]
| चळवळ =
| संघटना =
| प्रसिद्ध_साहित्यकृती =पानिपत:१७६१
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = [[साहित्य अकादमी पुरस्कार]], १९६६
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
'''त्र्यंबक शंकर शेजवलकर''' (जन्म : कशेळी-[[रत्नागिरी|रत्नागिरी]], २५ मे १८९५; - [[मुंबई]], २८ नोव्हेंबर १९६३) हे मराठी इतिहाससंशोधक, लेखक व संपादक होते. शिवकाल, पेशवेकाल ह्या काळातील इतिहासाविषयी त्यांनी चिकित्सक लेखन केले आहे.<ref>[http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi Sahitya Akademi Awards 1955-2007] {{webarchive |url=https://web.archive.org/web/20090331234040/http://www.sahitya-akademi.gov.in/old_version/awa10313.htm#marathi |date=31 March 2009 }}</ref> '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''', '''श्रीशिवछत्रपती''' इ. त्यांचे ग्रंथ विशेष प्रसिद्ध आहेत. इतिहासाप्रमाणेच समाजशास्त्र हाही त्यांच्या चिंतनाचा विषय होता. इतिहास आणि समाजजीवन ह्यांविषयीचे त्यांचे समीक्षणात्मक लेखन '''प्रगती''' साप्ताहिकातून प्रकाशित झाले होते. ते या साप्ताहिकाचे संपादक होते.
==इतिहास लेखन कार्य==
पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर विस्तृत अभ्यास व लेखन करणारे त्र्यंबक शेजवलकर हे पहिले इतिहासकार होते. त्यांनी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाशी संबंधित सर्व ठिकाणांना स्वतः भेट दिली. [[आशुतोष गोवारीकर]] यांचा [[पानिपत (चित्रपट)|पानिपत]] हा चित्रपट त्र्यंबक शेजवलकरांच्या पानिपत या ग्रंथावर आधारलेला आहे<ref>{{स्रोत बातमी|दुवा=http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%20Main/-1/1|title=आशुतोष गोवारीकर : मी त्र्यंबक शेजवलकर यांचा पानिपत हा ग्रंथ आधारभूत धरला आहे.|last=इनामदार|first=राजू|date=४ डिसेंबर २०१९|work=लोकमत|access-date=४ डिसेंबर २०१९|archive-url=https://web.archive.org/web/20191204151713/http://epaperlokmat.in/main-editions/Jalgaon%2520Main/-1/1|archive-date=2019-12-04|dead-url=|url-status=dead}}</ref>.
==चरित्र==
[[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी जिल्ह्याच्या]] [[राजापूर तालुका|राजापूर तालुक्यातील]] कशेळी येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील शंकर ह. शेजवलकर हे [[मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय|मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या़]] संस्थापकांपैकी एक होते.<ref>शेजवलकर, त्र्यंबक शंकर; '''माझे वडील'''; तरुण भारत : दीपावली विशेषांक; १९६५; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. १३) </ref> [[मुंबई]]च्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतून ते इ.स. १९११ साली मॅट्रिक व विल्सन महाविद्यालयातून इ.स. १९१७ साली बी.ए. झाले. एम. ए. ह्या पदवीसीठी त्यांनी '''मुसलमानी संस्कृतीचा हिंदू संस्कृतीवरील प्रभाव''' ह्या विषयावरील प्रबंध मुंबई विद्यापीठाला सादर केला होता पण परीक्षकांशी मतभेद झाल्याने त्यांना तो मान्य झाला नाही आणि त्यामुळे शेजवलकरांना एम. ए. ही पदवी मिळाली नाही.<ref name=":0">खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७८)</ref>
मुंबईतच लष्कराच्या लेखा विभागात त्यांनी काही काळ नोकरी केली. मुंबईच्या कर्नाटक छापखान्याने त्यांच्या संपादकत्वाखाली ८ जून १९२९ रोजी प्रगती हे साप्ताहिक सुरू केले.<ref name=":0" /> ते त्यावेळेच्या ब्रिटिश शासनाच्या रोषामुळे १९३२ साली बंद पडले.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ७९)</ref> प्रगती साप्ताहिक बंद पडल्याने शेजवलकरांना मानसिक धक्का बसला आणि त्यातून सावरायला त्यांना काही वर्षे लागली. १९३९ ह्या वर्षी पुण्यातील [[डेक्कन कॉलेज]]<nowiki/>चे पदव्युत्तर आणि संशोधन संस्थेत (पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये) रूपांतर झाल्यावर तिथे ऑगस्ट १९३९मध्ये त्यांची मराठा इतिहासाचे प्रपाठक (रीडर) म्हणून नेमणूक करण्यात आली.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८०)</ref> २५ मे १९५५पर्यंत ते ह्या संस्थेत कार्यरत होते.<ref>खानोलकर, गंगाधर देवराव; '''त्र्यंबक शंकर शेजवलकर'''; समाविष्ट : वैद्य सरोजिनी (संपा.); '''त्र्यंबक शंकर शेजवलकर : व्यक्तित्व आणि कर्तृत्त्व (१८९५-१९६३)'''; कालनिर्णय सांस्कृतिक प्रकाशन; मुंबई; १९९५ (पृ. ८५)</ref> निवृत्तीनंतर त्यांचे इतिहासविषयक संशोधन चालू राहिले. ह्या काळातच त्यांचे '''निजाम-पेशवे संबंध''', '''पानिपत : १७६१''' हे ग्रंथ प्रकाशित झाले. मुंबईच्या मराठा मंदिर ह्या संस्थेने त्यांच्याकडे शिवचरित्राचे काम सोपवले होते. पण ते काम त्यांच्या हातून पूर्ण होऊ शकले नाही. [[नोव्हेंबर २८|२८ नोव्हेंबर]] [[इ.स. १९६३|१९६३]] ह्या दिवशी त्यांचे निधन झाले.
==शेजवलकरांनी लिहिलेले ग्रंथ==
*[[निजाम राजवट|निजाम]]-[[पेशवे]] संबंध
*[[पानिपत]] : १७६१
* श्री [[शिवाजी महाराज|शिवछत्रपती]]
== पुरस्कार आणि सन्मान ==
{| class="wikitable" style="text-align: center; width: auto;"
|-
! क्रमांक
! मिळालेले पुरस्कार व सन्मान
! वर्ष
! नोंदी
|-
| १
| [[साहित्य अकादमी पुरस्कार]] - 'श्री शिवछत्रपती' ग्रंथासाठी
| १९६६
| मरणोत्तर पुरस्कार प्रदान <ref>{{cite web |title=Sahitya Akademi Award Winners - Marathi |url=https://sahitya-akademi.gov.in/awards/akademi_awards.jsp |publisher=साहित्य अकादमी |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|-
| २
| [[न. चिं. केळकर पुरस्कार]]
| १९४८
| 'पानिपत १७६१' ग्रंथासाठी <ref>{{cite book |last=शेजवलकर |first=त्र्यंबक शंकर |title=पानिपत १७६१ |publisher=पुणे विद्यापीठ |year=1946}}</ref>
|-
| ३
| [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] सन्मान आणि ग्रंथ पारितोषिक
| १९४७
| ऐतिहासिक संशोधनासाठी
|-
| ४
| भारत इतिहास संशोधक मंडळ विशेष गौरव व सन्मान
| १९५८
| इतिहास संशोधनातील जीवनगौरव योगदानाबद्दल
|}
==बाह्य दुवे==
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{मराठी साहित्यिक}}
{{DEFAULTSORT:शेजवलकर,त्र्यंबक शंकर}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:इ.स. १८९५ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९६३ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
djhxp3k5hissetiywac6ecl4hni5z74
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ
0
68362
2702657
2686199
2026-08-15T19:04:08Z
अभय नातू
206
/* निवडणूक निकाल */
2702657
wikitext
text/x-wiki
'''ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे.
* लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ब्रम्हपुरी मतदारसंघात [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]]
# सावली व
# सिंदेवाही (ही दोन्ही संपूर्ण तालुके) आणि
# ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि (ब्रह्मपुरी नगरपालिका) क्षेत्राचा समावेश होतो.
ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ [[गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ|गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[विजय नामदेवराव वडेट्टीवार]] हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
# [[सिंदेवाही तालुका]] (संपूर्ण)
# [[सावली तालुका (महाराष्ट्र)]]
* ब्रह्मपुरी तालुका : गांगलवाडी आणि ब्रह्मपुरी महसूल मंडळ; तसेच [[ब्रह्मपुरी नगरपालिका]]
== ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रांत विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| मुरारीराव कृष्णराव नागमोटी
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[मुरारीराव कृष्णराव नागमोटी]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[गोविंद बिजाजी मेश्राम]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| [[गोविंद बिजाजी मेश्राम]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| rowspan="2" |बळीराम गुरपुडे
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[बाबुराव श्रावणजी भेंडारकर]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| rowspan="2" |सुरेश चिंतामण खानोरकर
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| नामदेव बकराम दोनाडकर
| style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" |
| [[शिवसेना]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
| [[सुरेश चिंतामण खानोरकर]]
| style="background-color: {{जनता दल/meta/color}}" |
| [[जनता दल]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| उद्धव अंतराम शिंगाडे
| rowspan="3" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="3" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| rowspan="2" |प्रा.अतुल देविदास देशकर
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
| rowspan="3" |[[विजय नामदेवराव वडेट्टीवार]]
| rowspan="3" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="3" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
|}
== निवडणूक निकाल ==
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
!
|-
!colspan=3|ब्रम्हपूरी
!
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
!
|-
|अतुल देविदास देशकर
|[[भाजप]]
|५०३४०
|
|-
| [[संदीप वामनराव गड्डमवार]]
|[[अपक्ष]]
|४४८४५
|
|-
| पंकज मधुकर गुड्डेवार
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
|३०२६५
|
|-
| नीलकंठ पुंडलिक उरकुडे
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|७३००
|
|-
| अशोक पंढरीनाथ रामटेके
|[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)|रिपाई (आ)]]
|४५३५
|
|-
|डॉ. रमेशकुमार बाबूरावजी गजबे
|[[अपक्ष]]
|४१०३
|
|-
|Shukla Dinkar IndraDutta
|[[स्वतंत्र भारत पक्ष|स्वभाप]]
|२३६८
|
|-
| विकास श्रीहरी हरणे
|[[अपक्ष]]
|१९४२
|
|-
| उद्धव अंतराम शिंगाडे
|[[जन सुराज्य शक्ती|जसुश]]
|१४२६
|
|-
| जितेंद्र आडकू राउत
|[[अखिल भारतीय मानवता पक्ष]]
|८८४
|
|-
| मनोहर प्रल्हाद गेडाम
|[[अपक्ष]]
|६६४
|
|-
| रविंद्र गुलाब नागोसे
|[[अपक्ष]]
|६०१
|
|-
| देवानंद सोनकुसरे
|[[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी|डेसेपा]]
|६००
|
|-
| देवानंद रामचंद्र पिलारे
|[[अपक्ष]]
|४९६
|
|}
== बाह्य दुवे ==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://eci.nic.in/eci_main/electionanalysis/AE/S13/partycomp157.htm | प्रकाशक=[[भारतीय निवडणूक आयोग]] | भाषा=इंग्लिश | title=भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर {{लेखनाव}} निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण | ॲक्सेसदिनांक=२१ जुलै २०१३}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ]]
n3srexd3axdgjft9ga29cymid3lbu1d
2702658
2702657
2026-08-15T19:05:08Z
अभय नातू
206
/* निवडणूक निकाल */
2702658
wikitext
text/x-wiki
'''ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ - ७३''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]<nowiki/>च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे.
* लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार ब्रम्हपुरी मतदारसंघात [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्ह्यातील]]
# सावली व
# सिंदेवाही (ही दोन्ही संपूर्ण तालुके) आणि
# ब्रह्मपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रह्मपुरी ही महसूल मंडळे आणि (ब्रह्मपुरी नगरपालिका) क्षेत्राचा समावेश होतो.
ब्रम्हपुरी हा विधानसभा मतदारसंघ [[गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ|गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात]] मोडतो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना|लेखक=|विदा संकेतस्थळ दुवा=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|विदा दिनांक=2009-02-19|दुवा=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|कृती=|प्रकाशक=मुख्य निवडणुक अधिकारी, महाराष्ट्र राज्य|दिनांक=|अॅक्सेसदिनांक=१२ October २००९|url-status=live}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://eci.gov.in/files/file/3931-delimitation-of-parliamentary-assembly-constituencies-order-2008/|title=Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008|url-status=live}}</ref>
[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]] पक्षाचे [[विजय नामदेवराव वडेट्टीवार]] हे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
# [[सिंदेवाही तालुका]] (संपूर्ण)
# [[सावली तालुका (महाराष्ट्र)]]
* ब्रह्मपुरी तालुका : गांगलवाडी आणि ब्रह्मपुरी महसूल मंडळ; तसेच [[ब्रह्मपुरी नगरपालिका]]
== ब्रह्मपुरी मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[मध्य प्रदेश|मध्य प्रदेश राज्य]] (१९५२-१९५६)''
|-
| [[मध्य प्रांत विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]
| मुरारीराव कृष्णराव नागमोटी
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५६-१९६०)''
|-
| rowspan="2" |[[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[मुरारीराव कृष्णराव नागमोटी]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[गोविंद बिजाजी मेश्राम]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| [[गोविंद बिजाजी मेश्राम]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| rowspan="2" |बळीराम गुरपुडे
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[बाबुराव श्रावणजी भेंडारकर]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| rowspan="2" |सुरेश चिंतामण खानोरकर
| style="background-color: {{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| style="background-color: {{भारतीय काँग्रेस (समाजवादी)/meta/color}}" |
| [[भारतीय काँग्रेस (समाजवादी)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| नामदेव बकराम दोनाडकर
| style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" |
| [[शिवसेना]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
| [[सुरेश चिंतामण खानोरकर]]
| style="background-color: {{जनता दल/meta/color}}" |
| [[जनता दल]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
| उद्धव अंतराम शिंगाडे
| rowspan="3" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="3" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| rowspan="2" |प्रा.अतुल देविदास देशकर
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
| rowspan="3" |[[विजय नामदेवराव वडेट्टीवार]]
| rowspan="3" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="3" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
|[[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ ===
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ <ref>{{cite web |title=Maharashtra Assembly Election 2009 Results |url=http://connectpeople.in/assembly-details/maharashtra/brahmapuri/ |publisher=Connect People |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|-
! colspan=3 | ब्रह्मपुरी
|-
! उमेदवार
! [[राजकीय पक्ष|पक्ष]]
! मते
|-
| [[अतुल देविदास देशकर]]
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
| ५०,३४०
|-
| [[संदीप वामनराव गड्डमवार]]
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ४४,८४५
|-
| पंकज मधुकर गुड्डेवार
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
| ३०,२६५
|-
| नीलकंठ पुंडलिक उरकुडे
| [[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
| ७,३००
|-
| अशोक पंढरीनाथ रामटेके
| [[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)|रिपाई (आ)]]
| ४,५३५
|-
| डॉ. रमेशकुमार बाबूरावजी गजबे
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ४,१०३
|-
| शुक्ल दिनकर इंद्रदत्त
| [[स्वतंत्र भारत पक्ष|स्वभाप]]
| २,३६८
|-
| विकास श्रीहरी हरणे
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| १,९४२
|-
| उद्धव अंतराम शिंगाडे
| [[जन सुराज्य शक्ती|जसुश]]
| १,४२६
|-
| जितेंद्र आडकू राउत
| [[अखिल भारतीय मानवता पक्ष]]
| ८८४
|-
| मनोहर प्रल्हाद गेडाम
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ६६४
|-
| रविंद्र गुलाब नागोसे
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ६०१
|-
| देवानंद सोनकुसरे
| [[डेमोक्रॅटीक सेक्युलर पार्टी|डेसेपा]]
| ६००
|-
| देवानंद रामचंद्र पिलारे
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ४९६
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ ===
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ <ref>{{cite web |title=Detailed Results - Election Commission of India (2019) |url=https://hindi.eci.gov.in/files/file/10256-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE-2019/ |publisher=भारतीय निवडणूक आयोग |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|-
! colspan=3 | ब्रह्मपुरी
|-
! उमेदवार
! [[राजकीय पक्ष|पक्ष]]
! मते
|-
| [[विजय नामदेवराव वडेट्टीवार]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
| ९६,७२६
|-
| [[संदीप वामनराव गड्डमवार]]
| [[शिवसेना]]
| ७८,१७७
|-
| चंद्रलाल वक्तुजी मेश्राम
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| ७,६०८
|-
| ॲड. पारोमिता गोस्वामी
| [[आम आदमी पक्ष]]
| ३,५९६
|-
| विनोद रामदास झोडगे
| [[भारतीय कम्युनिस्ट पक्ष]]
| १,९९३
|-
| मुकुंदा देवाजी मेश्राम
| [[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
| १,९२५
|-
| जगदीश उर्फ मोंटू नंदूजी पिलाडे
| समता बहुजन जीवरक्षक पार्टी
| ९६२
|-
| विश्वनाथ सितरूजी श्रीरामे
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ४७९
|-
| ॲड. अजय रामभाऊ पांडव
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| ३५९
|-
| प्रणव रिंगाजी सोमनकर
| [[अपक्ष राजकारणी|अपक्ष]]
| २८२
|}
=== महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ ===
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600 | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ <ref>{{cite web |title=Bramhapuri Assembly Constituency Election Results |url=https://en.wikipedia.org/wiki/Bramhapuri_Assembly_constituency |publisher=विकिपीडिया |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
|-
! colspan=3 | ब्रह्मपुरी
|-
! उमेदवार
! [[राजकीय पक्ष|पक्ष]]
! मते
|-
| [[विजय नामदेवराव वडेट्टीवार]]
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|काँग्रेस]]
| १,१४,१९६
|-
| कृष्णलाल बाजीराव सहारे
| [[भारतीय जनता पक्ष|भाजप]]
| १,००,२२५
|-
| डॉ. राहुल कालिदास मेश्राम
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| ४,००५
|-
| केवलराम वासुदेव पारधी
| [[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
| १,८०८
|}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
*{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://eci.nic.in/eci_main/electionanalysis/AE/S13/partycomp157.htm | प्रकाशक=[[भारतीय निवडणूक आयोग]] | भाषा=इंग्लिश | title=भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर {{लेखनाव}} निवडणुकांतील इ.स. १९७८ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण | ॲक्सेसदिनांक=२१ जुलै २०१३}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:चंद्रपूर जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघ]]
okgijv4r67afbwmmgel9m6vqw7rt1ka
भुसावळ विधानसभा मतदारसंघ
0
68409
2702856
2530658
2026-08-16T08:41:55Z
अभय नातू
206
/* २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक */
2702856
wikitext
text/x-wiki
'''भुसावळ विधानसभा मतदारसंघ - 12''' हा [[महाराष्ट्र विधानसभा|महाराष्ट्र राज्य विधानसभे]]च्या [[महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघांची यादी|२८८ मतदारसंघांपैकी]] एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार भुसावळ मतदारसंघात [[जळगांव जिल्हा|जळगांव जिल्ह्यातील]] भुसावळ तालुक्याचा समावेश होतो. भुसावळ हा विधानसभा मतदारसंघ [[रावेर लोकसभा मतदारसंघ|रावेर लोकसभा मतदारसंघात]] मोडतो आणि हा मतदारसंघ [[अनुसूचित जाती]] - SC उमेदवारांसाठी राखीव आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|title=Wayback Machine|date=2009-02-19|website=web.archive.org|access-date=2022-10-28|archive-date=2009-02-19|archive-url=https://web.archive.org/web/20090219014012/http://ceo.maharashtra.gov.in/pdf/Notification_Marathi.pdf|url-status=bot: unknown}}</ref>
[[भारतीय जनता पक्ष|भारतीय जनता पक्षाचे]] [[संजय वामन सावकारे]] हे भुसावळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://mls.org.in/pdf2022/budget/%E0%A5%A7%E0%A5%AA%20%E0%A4%B5%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%20%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE%20%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AF%20%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4%20%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%20%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%AF.pdf|title=१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय|url-status=live}}</ref>
==मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती==
भुसावळ विधानसभा मतदारसंघात खालील परिसरांचा समावेश होतो :
* भुसावळ तालुका
== भुसावळ मतदारसंघातून निवडून आलेले आमदार ==
{| class="wikitable"
!वर्ष
!आमदार
! colspan="2" |पक्ष
|-
| align="center" colspan="4" |''[[बॉम्बे राज्य]] (१९५२-१९६०)''
|-
| rowspan="2" | [[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५२|१९५२]]<ref name="2mem" group="n">द्विसदस्यीय जागा.</ref>
| [[निळकंठ गणेश साने]]
| rowspan="3" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="3" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[केशवराव राघव वानखडे]]
|-
| [[बॉम्बे विधानसभा निवडणूक १९५७|१९५७]]
| [[दत्तात्रय सेनु भिरुड]]
|-
| align="center" colspan="4" |''[[महाराष्ट्र राज्य]] (१९६० पासून)''
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६२|१९६२]]
| [[दत्तात्रय सेनु भिरुड]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९६७|१९६७]]
| [[पी.एस. फलक]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७२|१९७२]]
| [[प्रभाकर सेनु महाजन]]
| bgcolor=turquoise|
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस|भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (रिक्वझिश्निस्ट)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९७८|१९७८]]
| [[देवीदास नामदेव भोले]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८०|१९८०]]
| [[यसीनराज मोहम्मद बागवान]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९८५|१९८५]]
| [[दगडु काशीराम चौधरी]]
| style="background-color: {{जनता पक्ष/meta/color}}" |
| [[जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९०|१९९०]]
| [[निळकंठ चंद्रकांत फलक]]
| style="background-color: {{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा)]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९५|१९९५]]
| rowspan="2" |[[दिलीप आत्माराम भोले]]
| rowspan="2" style="background-color: {{शिवसेना/meta/color}}" |
| rowspan="2" |[[शिवसेना]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक १९९९|१९९९]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००४|२००४]]
| [[संतोष छबिलदास चौधरी]]
| rowspan="2" style="background-color: {{राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९|२००९]]
| rowspan="3" |[[संजय वामन सावकारे]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४|२०१४]]
| rowspan="2" style="background-color: {{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| rowspan="2" |[[भारतीय जनता पक्ष]]
|-
| [[महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९|२०१९]]
|-
|[[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक|२०२४]]
| colspan="3" |निकाल २३ नोव्हेंबर २०२४ रोजी
|}
== निवडणूक निकाल ==
=== २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ===
{| class="wikitable sortable" style="text-align:left;"
|+ [[२०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूक]] : [[भुसावळ विधानसभा मतदारसंघ|भुसावळ विधानसभा मतदारसंघ निकाल]]<ref>{{cite web |title=Maharashtra Assembly Election Results 2024 - Bhusawal |url=https://results.eci.gov.in/ |publisher=[[भारत निवडणूक आयोग]] |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref>
! colspan="2" | पक्ष
! उमेदवार
! प्राप्त मते
! %
! ±%
|-
| style="background:{{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| [[भारतीय जनता पक्ष]]
| [[संजय वामन सावकारे]]
| १,०७,२५९
| ५८.६९
| +२.५५
|-
| style="background:{{भारतीय राष्ट्रीय काँग्रेस/meta/color}}" |
| [[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
| डॉ. राजेश तुकाराम मानवतकर
| ५९,६८२
| ३२.६५
| —
|-
| style="background:{{वंचित बहुजन आघाडी/meta/color}}" |
| [[वंचित बहुजन आघाडी]]
| जगन देवराम सोनवणे
| ४,६३४
| २.५४
| −११.५४
|-
| style="background:{{बहुजन समाज पक्ष/meta/color}}" |
| [[बहुजन समाज पक्ष]]
| राहुल नारायण बनसोडे
| २,१४८
| १.१८
| —
|-
| style="background:{{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
| अजय शिवराम इंगळे
| १,३८६
| ०.७६
| —
|-
| style="background:{{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
| प्रतिभा सुजित जगदाळे
| १,०२५
| ०.५६
| —
|-
| style="background:{{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
| सुशील ज्ञानेश्वर मोरे
| ७४२
| ०.४१
| —
|-
| style="background:{{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
| स्वाती कुणाल जंगले
| ६१५
| ०.३४
| —
|-
| style="background:{{अपक्ष/meta/color}}" |
| [[अपक्ष]]
| गौरव धनराज बाविस्कर
| ५२१
| ०.२९
| —
|-
| style="background:{{नोटा/meta/color}}" |
| colspan="2" | [[नोटा]]
| १,७५४
| ०.९६
| —
|-
| colspan="3" | बहुमत
| ४७,५७७
| २६.०४
| +०.४८
|-
| colspan="3" | झालेले मतदान
| १,८२,७६६
| ५७.७३
| +१.४१
|-
| colspan="3" | नोंदणीकृत मतदार
| ३,१६,६३१
| —
| —
|-
| style="background:{{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| style="background:{{भारतीय जनता पक्ष/meta/color}}" |
| कायम
| [[भारतीय जनता पक्ष]]
|
|
|}
===२००९===
{|class="wikitable collapsible collapsed"
! colspan=3 width=600{{!}} महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९
|-
!colspan=3|भुसावळ
|-
|-
!उमेदवार
![[पक्ष]]
!मत
|-
|[[संजय वामन सावकारे]]
|[[राष्ट्रवादी]]
|६१८७५
|-
| राजेश धनाजी झालटे
|[[शिवसेना]]
|५७,९७२
|-
| दिनेश जोगदंड
|[[बहुजन समाज पक्ष|बसपा]]
|२,०४५
|-
| संजयकुमार कडुजी राउत
|[[अपक्ष]]
|१,६९९
|-
|SAPKALE RAVINDRA BALIRAM
|[[अपक्ष]]
|१५८९
|-
|MAKASARE RAMESH DAGADU
|[[रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया|रिपाई (A)]]
|१४३७
|-
|KHARAT RAVINDRA BABURAO
|[[अपक्ष]]
|१०२९
|-
|GAIKWAD BHAGWAN MADHAVRAO
|[[प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी|प्ररिप]]
|७०८
|-
|BHALERAO SHOBHA RAJENDRA
|[[अपक्ष]]
|६६४
|-
|SALVE VIJAY BABURAO
|[[अपक्ष]]
|५८८
|-
|MOHAN GIRDHAR NIKAM
|[[भारीप बहुजन महासंघ|भाबम]]
|५१०
|-
|GHETE CHUDAMAN LALU
|[[अपक्ष]]
|४२३
|-
|PACHARWAL VINOD MAGAN
|[[अपक्ष]]
|३३७
|-
|PRABHAKAR BHAGA MORE
|[[अपक्ष]]
|२८०
|-
|SHRI NIKAM GAUTAM JAGANNATH
|[[अपक्ष]]
|२१५
|-
|KRUSHNA DIGAMBAR TAYADE
|[[अपक्ष]]
|२०२
|}
==[[२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुका]]==
===विजयी===
*[[संजय सावकारे]] - [[भारतीय जनता पक्ष]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==नोंदी==
{{reflist|group=n}}
{{महाराष्ट्र विधानसभा}}
[[वर्ग:महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ]]
[[वर्ग:रावेर लोकसभा मतदारसंघ]]
6a7i7fvfxgr5fe4nmgic5ffebmyd6xq
म्युच्युअल फंड
0
68911
2702820
2689732
2026-08-16T06:56:56Z
अभय नातू
206
/* प्रकार */
2702820
wikitext
text/x-wiki
'''म्युच्युअल फंड''' ([[इंग्लिश भाषा|इंग्रजी]]: Mutual Fund; [[मराठी भाषा|मराठी]]: सामाईक निधी) हा एक गुंतवणूकीचा पर्याय आहे. गुंतवणूकदार कर बचत, संपत्ती निर्माण करणे, नियमित उत्पन्न मिळवणे, इ. उदिष्टे साध्य करू शकतात.समभाग (Equity Shares) निगडित म्युच्युअल फंड योजना मध्ये शेअर बाजाराची आणि कंपनीच्या व्यवसायाची जोखिम अंतर्भुत असते व कर्जरोखे (Bonds) निगडीत योजना मध्ये व्याज दराचे बदलाची व पतदर्जाची/ दीवाळखोरीची जोखिम अंतर्भुत असते. समभाग निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या जास्त जोखिम असते व कर्जरोख्याशी निगडीत योजनांमध्ये तुलनात्मकदृष्ट्या कमी जोखिम असते.
भारतीय भांडवल बाजारात अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या आपापले म्युच्युअल फंड चालवत आहेत. सामान्य माणसाला भांडवल बाजार तसेच शेअर गुंतवणीत गम्य नसते अशा सामान्य गुंतवणूक धारकासाठी गुंतवणुकीचा हा पर्याय स्वागतार्ह आहे. गुंतवलेल्या पैशावर म्युच्युअल फंड काही एन्ट्री लोड या नावाने काही प्रारंभिक शुल्क वसूल करतात. उरलेली रक्कम गुंतवली जाते व या रकमेच्या किमती इतके फंड युनिट ग्राहकाच्या नावाने दिले जातात. जमा झालेली एकूण रक्कम फंड व्यवस्थापक शेअर बाजारात फंडाच्या उद्दिष्टाप्रमाणे गुंतवतो. या गुंतवणुकीची किंमत जशी वाढते तशी फंडाच्या एका युनिटची किंमत वाढत जाते. जर गुंतवणूक केलेल्या शेअरची किंमत कमी झाली तर फंडाच्या युनिटची किंमतही कमी होते.
== इतिहास ==
१८व्या शतकात अब्राहम (कींवा आड्रिआन) व्हॅन् केटविक या डच व्यापाऱ्याने "ईनद्राख्त माक्त माख्त" (एकी बळ निर्माण करते) या नावाची एक विश्वस्त संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून छोट्या गुंतवणूकदारांना विविध धंद्यांमध्ये भांडवल गुंतवता येत होते. हीच आजच्या म्युच्युअल फंडांची सुरुवात मानली जाते.
१९६३ साली भारत सरकार आणि [[भारतीय रिझर्व्ह बँक|भारतीय रिझर्व बँक]] यांनी एकत्र येऊन "[[युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया]]"ची स्थापना केली<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.amfiindia.com/research-information/mf-history|title=History - Mutual Fund Industry in India {{!}} Unit Trust of India|website=www.amfiindia.com|language=en|access-date=2018-05-08|archive-date=2018-06-18|archive-url=https://web.archive.org/web/20180618175239/https://www.amfiindia.com/research-information/mf-history|url-status=dead}}</ref>. हा भारतातील पहिला म्युच्युअल फंड होता. १९८७ साली [[भारतीय आयुर्विमा महामंडळ]] तसेच अन्य सार्वजनिक बँकांनी म्युच्युअल फंड उद्योगात प्रवेश केला. १९९३ साली म्युच्युअल फंडांसाठीचे नियम बनवण्यात आले आणि खाजगी म्युच्युअल फंडांना परवानगी देण्यात आली. म्युच्युअल फंडांचा प्रसार व्हावा, तसेच त्यातील गुंतवणूकदारांचे हित जपले जावे यासाठी सर्व नोंदणीकृत म्युच्युअल फंडांनी एकत्र येऊन २२ ऑगस्ट १९९५ साली ॲंम्फी (The Association of Mutual Funds in India) या संस्थेची स्थापना केली.
एप्रिल २०१८ अखेर भारतातील म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवलेले भांडवल २३,२९,७८२ कोटी रुपये इतके होते.<ref>http://portal.amfiindia.com/spages/amapr2018repo.pdf</ref>
== फायदे आणि तोटे ==
गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंडाचे फायदे आणि तोटे पुढीलप्रमाणे
=== फायदे ===
* वैविध्यः म्युच्युअल फंडातील भांडवल विविध समभाग (equity shares)/कर्जरोख्यांमध्ये (bonds) गुंतवले जाते. यामुळे गुंतवणूकदाराची जोखीम कमी होते.
* तरलता: काही अपवाद वगळता म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कधीही काढून घेता येते. यामध्ये गुंतवणूकदाराला त्या दिवशीच्या युनिटच्या दरानुसार रक्कम मिळते.
* गुंतवणुकीचे व्यावसायिक व्यवस्थापन: फंड व्यवस्थापकाकडे गुंतवणुकीच्या संधींचा अभ्यास करण्यासाठी खास टीम असते, त्यामुळे सामान्य गुंतवणूकदारापेक्षा फंड व्यवस्थापक अधिक चांगल्या पद्धतीने भांडवल गुंतवू शकतो.
*मोठ्या गुंतवणूकदारांना उपलब्ध असलेल्या गुंतवणूकी करण्याची संधी देखील सगळ्या गुंतवणूकदारांना मिळते. उदाहरणार्थ, वैयक्तिक गुंतवणूकदारांना प्रत्येक्ष विदेशी बाजारपेठेत थेट गुंतवणूक करणे कठीण जाते.
*सेवा आणि सुविधा: फंड्स बऱ्याचदा धनादेश सारख्या सुविधा देते.
*सरकारी पर्यवेक्षण: म्युच्युअल फंड सरकारी संस्थाद्वारे नियंत्रित केले जातात.
*पारदर्शकता आणि सुलभ तुलना सर्व गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंडांनी एक सारखा अवहाल देणे अपेक्षित आहे, ज्यामुळे त्यांना तुलना करणे सोपे जाते.
=== तोटे ===
* फी: म्युच्युअल फंडात गुंतवलेल्या रकमेपैकी काही ठराविक रक्कम व्यवस्थापन कंपनी फी स्वरूपात कापून घेते. त्यामुळे गुंतवणूकदाराला फक्त उरलेल्या रकमेवरच परतावा मिळतो. परंतु फी सर्व गुंतवणूकदारांमध्ये विभागल्यामुळे मिळणाऱ्या सोईच्या तुलनेत कमी असते.
* गुंतवणुकीवर कमी नियंत्रण: फंडातील रक्कम कोणत्या समभाग/कर्जरोख्यांमध्ये गुंतवली जावी यावर गुंतवणूकदाराचे थेट नियंत्रण नसते.
* अनिश्चित परतावा: म्युच्युअल फंडातून मिळणारा परतावा हा युनिटच्या बाजारभावावर अवलंबून असतो, त्यामुळे बाजारभावानुसार त्यात जशी वाढ होऊ शकते तशीच घटही होऊ शकते.
== प्रकार ==
{{मुख्य|म्युचुअल फंडचे प्रकार}}
म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण दोन प्रकारे करता येते.
* '''संरचनेनुसार''': एखाद्या फंडात पैसे कधी आणि कसे गुंतवता येतात त्यावरून म्युच्युअल फंडाचे खुला(ओपन एन्डेड) , मर्यादित (क्लोज एन्डेड), आणि विनिमित (एक्स्चेंज ट्रेडेड) असे वर्गीकरण केले जाते
* '''गुंतवणुकीनुसार''': फंडातील भांडवल कशात गुंतवले जाते त्यावरून फंडांचे इक्विटी फंड (मुख्यत्वे समभागात गुंतवणूक), डेट फंड (मुख्यत्वे कर्जरोख्यात गुंतवणूक), हायब्रिड फंड (समभाग आणि कर्जरोखे या दोहोंत गुंतवणूक), फंडांचा फंड (अन्य म्युच्युअल फंडात गुंतवणूक) आणि इतर (उदाहरणार्थ कमोडिटी फंड) असे वर्गीकरण केले जाते. फंडातील भांडवल कोणत्या प्रकारच्या समभागात किंवा कर्जरोख्यात गुंतवले जाते त्यावरून फंडांचे पुन्हा उपवर्गात विभाजन केले जाते.
== भारतातील प्रमुख ओपन-एंडेड म्युच्युअल फंड (मोठा एयूएम) ==
ओपन-एंडेड योजनांमध्ये गुंतवणूकदार कोणत्याही कार्यदिवशी नवीन गुंतवणूक किंवा रक्कम काढून घेण्याचे (रिडेम्प्शन) व्यवहार करू शकतात.
{| class="wikitable sortable" style="text-align:left;"
|+ भारतातील सर्वात मोठे ओपन-एंडेड म्युच्युअल फंड (२०२६ मधील एयूएमनुसार)
! योजना (फंड) !! वर्ग / प्रकार !! एयूएम (₹ कोटींमध्ये) !! जोखीम पातळी
|-
| [[पराग पारिख फ्लेक्सी कॅप फंड]] || इक्विटी (फ्लेक्सी कॅप) || १४८,४२९ || खूप जास्त
|-
| [[एचडीएफसी फ्लेक्सी कॅप फंड]] || इक्विटी (फ्लेक्सी कॅप) || ११०,७३६ || खूप जास्त
|-
| [[एचडीएफसी बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड]] || हायब्रिड (डायनॅमिक ॲसेट) || १०७,७६६ || खूप जास्त
|-
| [[एचडीएफसी मिडकॅप फंड]] || इक्विटी (मिड कॅप) || १०५,१४३ || खूप जास्त
|-
| [[एसबीआय इक्विटी हायब्रिड फंड]] || हायब्रिड (ॲग्रेसिव्ह) || ८८,०३५ || खूप जास्त
|-
| [[आयसीआयसीआय प्रुडेन्शियल मल्टी ॲसेट फंड]] || हायब्रिड (मल्टी ॲसेट) || ८६,७८५ || खूप जास्त
|-
| [[एसबीआय लिक्विड फंड]] || डेट (लिक्विड) || ८४,०५४ || मध्यम
|-
| [[आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लार्ज कॅप फंड]] || इक्विटी (लार्ज कॅप) || ८०,९६० || खूप जास्त
|-
| [[निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड]] || इक्विटी (स्मॉल कॅप) || ७८,९५६ || खूप जास्त
|-
| [[कोटक आर्बिट्राज फंड]] || हायब्रिड (आर्बिट्राज) || ७४,३९८ || कमी
|}
== भारतातील प्रमुख क्लोझ-एंडेड म्युच्युअल फंड ==
क्लोज-एंडेड योजनांमध्ये निश्चित परिपक्वता कालावधीअसतो. या योजनांमध्ये एनएफओ दरम्यानच गुंतवणूक करता येते आणि परिपक्वतेनंतरच पैसे परत मिळतात.
{| class="wikitable sortable" style="text-align:left;"
|+ भारतातील प्रमुख क्लोज-एंडेड म्युच्युअल फंड प्रकार व योजना
! योजना / प्रकार !! मालमत्ता प्रकार !! परिपक्वता कालावधी !! वैशिष्ट्ये
|-
| [[फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन|एसबीआय एफएमपी मालिका ]] || कर्ज रोखे || १ ते ५ वर्षे || बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण व निश्चित कालावधी.
|-
| [[आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एफएमपी]] || डेट (कर्ज रोखे) || १ ते ३ वर्षे || मुदतपूर्तीपर्यंत व्याजदर जोखीम कमी ठेवणे.
|-
| [[कॅपिटल प्रोटेक्शन ओरिएंटेड फंड]] || हायब्रिड || ३ ते ५ वर्षे || मुद्दल सुरक्षित ठेवण्यावर अधिक भर.
|-
| [[इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम|इक्विटी आधारित क्लोज-एंडेड ईएलएसएस]] || इक्विटी (कर बचत) || ३ वर्षे लॉक-इन || ३ वर्षांचा अनिवार्य कालावधी आणि ८०सी खाली कर बचत.
|}
== ओपन-एंडेड आणि क्लोज-एंडेड यांतील फरक ==
{| class="wikitable"
! घटक !! ओपन-एंडेड फंड !! क्लोP-एंडेड फंड
|-
| '''खरेदी आणि विक्री''' || कधीही (दररोज) करता येते || केवळ एनएफओ कालावधीत खरेदी; परिपक्वतेला विक्री
|-
| '''परिपक्वता मुदत''' || कोणतीही मुदत नसते || निश्चित मुदत असते (उदा. ३ किंवा ५ वर्षे)
|-
| '''स्टॉक एक्सचेंज ट्रेडिंग''' || नसते (फंड हाऊसद्वारे थेट व्यवहार) || शेअर बाजारात (BSE/NSE) सूचीकृत असतात
|-
| '''तारल्यता''' || खूप जास्त || कमी (शेअर बाजारातील ट्रेडिंगवर अवलंबून)
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[एन.एफ.ओ.]]
* [[इक्विटी म्युचुअल फंड]]
* [[डेट म्युचुअल फंड]]
* [[बॅलन्स्ड म्युचुअल फंड]]
* [[डायव्हर्सिफाईड म्युचुअल फंड]]
* [[टॅक्ससेव्हर म्युचुअल फंड]]
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:अर्थशास्त्र]]
[[वर्ग:गुंतवणूक]]
p79wy5q7fb6ao1emu94yp70huczawvz
मन्सूर अली खान
0
74861
2702842
2586860
2026-08-16T08:20:30Z
अभय नातू
206
साचा
2702842
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|मन्सूर अली खान पटौडी}}
हा एक भारतीय (तमिळ)अभिनेता आहे.
{{विस्तार}}
[[वर्ग:तमिळ चित्रपट अभिनेते]]
dddcmpa5z2t46sfleztwnz7mspvcyve
जिंजी
0
75717
2702865
2682662
2026-08-16T08:51:40Z
अभय नातू
206
भाषांतर
2702865
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक नाव = जिंजी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 12.25 | रेखांश = 79.42 |
locator_position = right |
skyline = Gingee Fort panorama.jpg |
skyline_caption = जिंजी किल्ल्याचे दृश्य |
राज्य_नाव = तमिळनाडू |
जिल्हा = [[विलुप्पुरम जिल्हा|विलुप्पुरम]] |
leader_title = |
leader_name = |
altitude = 92 |
population_as_of = 2001 |
लोकसंख्या_एकूण = २०,८९६ |
population_density = |
area_magnitude = sq. km |
area_total = |
area_telephone = |
postal_code = |
vehicle_code_range = |
sex_ratio = |
unlocode = |
website = |
footnotes = |
}}
'''जिंजी''' (तमिळ: செஞ்சி, उच्चार: ''सेंजी'') हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[विलुप्पुरम जिल्हा|विल्लुपुरम जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर व [[तालुका]] आहे.
जवळचे रेल्वे स्थानक असलेले शहर [[तिंडिवनम]] हे २८ किमी अंतरावर आहे. जिंजी हे शहर ३ किमी परिघाच्या तीन टेकड्यांच्या दरम्यान वसलेले आहे.
== किल्ल्याविषयी माहितीसाठी हे पहा ==
* '''[[जिंजीचा किल्ला]]'''
जिंजी हे येथील प्रसिद्ध [[जिंजीचा किल्ला|जिंजीच्या किल्ल्यासाठी]] ओळखले जाते, जे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. हा किल्ला १३व्या शतकात [[चोळ साम्राज्य|चोळ राजघराण्याने]] बांधला. १६३८ मध्ये जिंजी शहर [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] सत्तेकडून [[विजापूरची आदिलशाही|विजापूर सल्तनतीच्या]] नियंत्रणाखाली आले. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान ते [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] ताब्यात आले. १६९० नंतर हे शहर [[मुघल साम्राज्य|मुघलांच्या]] अंमलाखाली गेले व अर्काटचे मुख्यालय बनले. पुढे १७५० मध्ये ते [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] आणि १७६२ मध्ये [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांच्या]] ताब्यात गेले. १८व्या शतकात फ्रेंचांनी येथे पुन्हा ११ वर्षे ताबा मिळवला, ज्या दरम्यान जिंजीतील अनेक शिल्पे व कोरीव काम फ्रेंचांनी [[पुदुच्चेरी|पाँडिचेरी]] येथे हलवले.
जिंजी किल्ल्याला भेट देण्यासाठी किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या पुरातत्व कार्यालयातून मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध होतात. हे कार्यालय सकाळी ९:०० ते सायंकाळी १७:०० पर्यंत उघडे असते.
== इतिहास ==
जिंजीचा प्रदेश १३व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १४व्या शतकाच्या पूर्वार्धात होयसाळांच्या राजवटीखाली आला. त्यानंतर तो [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] पहिल्या शासकांच्या हाती गेला. विजयनगरचे साम्राज्य दक्षिण भारतात विस्तारले आणि त्यांनी प्रशासनाची विभागणी तीन प्रमुख प्रांतांमध्ये केली, जे नायकांच्या नियंत्रणाखाली होते. हे प्रांत म्हणजे मदुराईचे नायक, तंजावरचे नायक आणि जिंजीचे नायक होत. तुपाकुला कृष्णप्पा नायक (१४९० ते १५२१) यांनी जिंजीच्या नायक राजवटीची पायाभरणी केली असे मानले जाते. नायकांच्या काळात किल्ल्यांचे मजबुतीकरण झाले आणि शहराचा मोठा विस्तार झाला.
डिसेंबर १६४९ च्या सुमारास जिंजीच्या शेवटच्या नायकाला विजापूरच्या सैन्यासमोर शरण यावे लागले. विजापूरच्या सुलतानांकडे १६७७ पर्यंत या किल्ल्याचा ताबा होता. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] आपल्या ऐतिहासिक कर्नाटक मोहिमेदरम्यान जिंजीवर ताबा मिळवला. मराठ्यांनी या किल्ल्याच्या तटबंदीचे अत्यंत मजबुतीकरण केले.
पुढे, मुघल सैन्याने १६९८ च्या सुरुवातीला सात वर्षांच्या प्रदीर्घ वेढ्यानंतर मराठ्यांचे छत्रपती [[राजाराम महाराज]] यांच्याकडून हा किल्ला जिंकला. औरंगजेबाचा वजीर असद खान याचा मुलगा झुल्फिकार खान याने या वेढ्याचे नेतृत्व केले होते.
त्यानंतर १७०० मध्ये औरंगजेबाने बुंदेला सरदार स्वरूप सिंग याला जिंजीची किल्लेदारी आणि जहागीर दिली. १७१४ मध्ये राजा स्वरूप सिंग यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजा देसिंग (तेजसिंग) याने जिंजीचा कारभार हाती घेतला. अर्काटचा नबाब सादतउल्ला खान आणि राजा देसिंग यांच्यात करवसुलीवरून युद्ध झाले. ३ ऑक्टोबर १७१४ रोजी झालेल्या या लढाईत अवघ्या २२ वर्षांचा शूर राजपूत राजा देसिंग मारला गेला. देसिंग याने दाखवलेल्या शौर्याबद्दल आजही जिंजी आणि परिसरात लोकगीते गायली जातात.
त्यानंतर, १७५० मध्ये बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांनी जिंजीचा किल्ला जिंकला. १७६१ मध्ये पाँडिचेरीच्या पतनानंतर तो ब्रिटिशांच्या हाती गेला. १७८० मध्ये [[हैदर अली|हैदर अलीने]] फ्रेंचांच्या मदतीने कर्नाटकावर आक्रमण करून जिंजीवर ताबा मिळवला, परंतु १७९९ मध्ये दुसऱ्या म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी तो पुन्हा जिंकला.
== भूगोल ==
जिंजीचे अक्षांश-रेखांश {{Coord|12.25|N|79.42|E|}} हे आहेत.<ref>{{cite web |url=http://www.fallingrain.com/world/IN/25/Gingee.html |title=Gingee Location |publisher=Falling Rain Genomics |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> हे शहर समुद्रसपाटीपासून सरासरी ९२ मीटर (३०१ फूट) उंचीवर आहे.
== वस्तीविभागणी ==
२००१ च्या जनगणनेनुसार जिंजीची लोकसंख्या २०,८९६ होती. यांपैकी स्त्री-पुरुषांचे प्रमाण समान होते. जिंजी शहरात ७३% साक्षरता होती, ज्यामध्ये पुरुष साक्षरता ८१% आणि स्त्री साक्षरता ६४% होती. एकूण लोकसंख्येच्या ११% व्यक्ती ६ वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या.
== राजकीय ==
जिंजी विधानसभा मतदारसंघ हा [[आरणी लोकसभा मतदारसंघ|आरणी लोकसभा मतदारसंघाचा]] भाग आहे.<ref>{{cite web |url=http://archive.eci.gov.in/se2001/background/S22/TN_ACPC.pdf |title=List of Parliamentary and Assembly Constituencies |publisher=[[भारत निवडणूक आयोग]] |access-date=८ ऑक्टोबर २००८}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20100817012221/http://www.kaladarshana.com/sites/gingee जिंजी: इतिहास आणि वास्तुकला]
* [http://www.gingeefort.com जिंजी किल्ला अधिकृत संकेतस्थळ]
== हे सुद्धा पहा ==
{{commonscat|Gingee}}
* [[जिंजीचा किल्ला]]
* [[विल्लुपुरम जिल्हा]]
[[वर्ग:तमिळनाडूमधील शहरे]]
[[वर्ग:विलुप्पुरम जिल्हा]]
[[वर्ग:जिंजी किल्ला]]
b26szgknz7vmnt7qbgieu10wde6l2qh
2702866
2702865
2026-08-16T08:52:50Z
अभय नातू
206
/* वस्तीविभागणी */
2702866
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक नाव = जिंजी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 12.25 | रेखांश = 79.42 |
locator_position = right |
skyline = Gingee Fort panorama.jpg |
skyline_caption = जिंजी किल्ल्याचे दृश्य |
राज्य_नाव = तमिळनाडू |
जिल्हा = [[विलुप्पुरम जिल्हा|विलुप्पुरम]] |
leader_title = |
leader_name = |
altitude = 92 |
population_as_of = 2001 |
लोकसंख्या_एकूण = २०,८९६ |
population_density = |
area_magnitude = sq. km |
area_total = |
area_telephone = |
postal_code = |
vehicle_code_range = |
sex_ratio = |
unlocode = |
website = |
footnotes = |
}}
'''जिंजी''' (तमिळ: செஞ்சி, उच्चार: ''सेंजी'') हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[विलुप्पुरम जिल्हा|विल्लुपुरम जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर व [[तालुका]] आहे.
जवळचे रेल्वे स्थानक असलेले शहर [[तिंडिवनम]] हे २८ किमी अंतरावर आहे. जिंजी हे शहर ३ किमी परिघाच्या तीन टेकड्यांच्या दरम्यान वसलेले आहे.
== किल्ल्याविषयी माहितीसाठी हे पहा ==
* '''[[जिंजीचा किल्ला]]'''
जिंजी हे येथील प्रसिद्ध [[जिंजीचा किल्ला|जिंजीच्या किल्ल्यासाठी]] ओळखले जाते, जे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. हा किल्ला १३व्या शतकात [[चोळ साम्राज्य|चोळ राजघराण्याने]] बांधला. १६३८ मध्ये जिंजी शहर [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] सत्तेकडून [[विजापूरची आदिलशाही|विजापूर सल्तनतीच्या]] नियंत्रणाखाली आले. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान ते [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] ताब्यात आले. १६९० नंतर हे शहर [[मुघल साम्राज्य|मुघलांच्या]] अंमलाखाली गेले व अर्काटचे मुख्यालय बनले. पुढे १७५० मध्ये ते [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] आणि १७६२ मध्ये [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांच्या]] ताब्यात गेले. १८व्या शतकात फ्रेंचांनी येथे पुन्हा ११ वर्षे ताबा मिळवला, ज्या दरम्यान जिंजीतील अनेक शिल्पे व कोरीव काम फ्रेंचांनी [[पुदुच्चेरी|पाँडिचेरी]] येथे हलवले.
जिंजी किल्ल्याला भेट देण्यासाठी किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या पुरातत्व कार्यालयातून मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध होतात. हे कार्यालय सकाळी ९:०० ते सायंकाळी १७:०० पर्यंत उघडे असते.
== इतिहास ==
जिंजीचा प्रदेश १३व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १४व्या शतकाच्या पूर्वार्धात होयसाळांच्या राजवटीखाली आला. त्यानंतर तो [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] पहिल्या शासकांच्या हाती गेला. विजयनगरचे साम्राज्य दक्षिण भारतात विस्तारले आणि त्यांनी प्रशासनाची विभागणी तीन प्रमुख प्रांतांमध्ये केली, जे नायकांच्या नियंत्रणाखाली होते. हे प्रांत म्हणजे मदुराईचे नायक, तंजावरचे नायक आणि जिंजीचे नायक होत. तुपाकुला कृष्णप्पा नायक (१४९० ते १५२१) यांनी जिंजीच्या नायक राजवटीची पायाभरणी केली असे मानले जाते. नायकांच्या काळात किल्ल्यांचे मजबुतीकरण झाले आणि शहराचा मोठा विस्तार झाला.
डिसेंबर १६४९ च्या सुमारास जिंजीच्या शेवटच्या नायकाला विजापूरच्या सैन्यासमोर शरण यावे लागले. विजापूरच्या सुलतानांकडे १६७७ पर्यंत या किल्ल्याचा ताबा होता. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] आपल्या ऐतिहासिक कर्नाटक मोहिमेदरम्यान जिंजीवर ताबा मिळवला. मराठ्यांनी या किल्ल्याच्या तटबंदीचे अत्यंत मजबुतीकरण केले.
पुढे, मुघल सैन्याने १६९८ च्या सुरुवातीला सात वर्षांच्या प्रदीर्घ वेढ्यानंतर मराठ्यांचे छत्रपती [[राजाराम महाराज]] यांच्याकडून हा किल्ला जिंकला. औरंगजेबाचा वजीर असद खान याचा मुलगा झुल्फिकार खान याने या वेढ्याचे नेतृत्व केले होते.
त्यानंतर १७०० मध्ये औरंगजेबाने बुंदेला सरदार स्वरूप सिंग याला जिंजीची किल्लेदारी आणि जहागीर दिली. १७१४ मध्ये राजा स्वरूप सिंग यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजा देसिंग (तेजसिंग) याने जिंजीचा कारभार हाती घेतला. अर्काटचा नबाब सादतउल्ला खान आणि राजा देसिंग यांच्यात करवसुलीवरून युद्ध झाले. ३ ऑक्टोबर १७१४ रोजी झालेल्या या लढाईत अवघ्या २२ वर्षांचा शूर राजपूत राजा देसिंग मारला गेला. देसिंग याने दाखवलेल्या शौर्याबद्दल आजही जिंजी आणि परिसरात लोकगीते गायली जातात.
त्यानंतर, १७५० मध्ये बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांनी जिंजीचा किल्ला जिंकला. १७६१ मध्ये पाँडिचेरीच्या पतनानंतर तो ब्रिटिशांच्या हाती गेला. १७८० मध्ये [[हैदर अली|हैदर अलीने]] फ्रेंचांच्या मदतीने कर्नाटकावर आक्रमण करून जिंजीवर ताबा मिळवला, परंतु १७९९ मध्ये दुसऱ्या म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी तो पुन्हा जिंकला.
== भूगोल ==
जिंजीचे अक्षांश-रेखांश {{Coord|12.25|N|79.42|E|}} हे आहेत.<ref>{{cite web |url=http://www.fallingrain.com/world/IN/25/Gingee.html |title=Gingee Location |publisher=Falling Rain Genomics |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> हे शहर समुद्रसपाटीपासून सरासरी ९२ मीटर (३०१ फूट) उंचीवर आहे.
== वस्तीविभागणी ==
=== लोकसंख्या ===
{{Historical populations|type=
|align = right
|state=collapsed
|1951|7941
|1961|8765
|1971|10222
|1981|15106
|1991|16990
|2001|21251
|2011|27045
|footnote=स्रोत:
*१९५१ - २००१:<ref name="urbaninfraii">शहरी पायाभूत सुविधा अहवाल २००८, पान ९</ref>
*२०११:<ref name=2011census/>
}}
[[भारताची जनगणना २०११|२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार]], जिंजी शहराची लोकसंख्या २७,०४५ इतकी होती, ज्यामध्ये दर १,००० पुरुषांमागे ९७५ महिलांचे लिंगगुणोत्तर होते, जे ९२९ या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी जास्त होते.<ref name="dashboard">{{cite web |title=जनगणना माहिती २०११: अंतिम लोकसंख्या आकडेवारी |url=http://www.censusindia.gov.in/2011census/censusinfodashboard/index.html |publisher=महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय, गृह मंत्रालय, भारत सरकार |year=२०१३ |access-date=२६ जानेवारी २०१४}}</ref> एकूण लोकसंख्येपैकी २,८९३ बालके ६ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, ज्यामध्ये १,४७० मुले आणि १,४२३ मुलींचा समावेश होता. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे]] प्रमाण अनुक्रमे १९.८% आणि १.१२% होते. शहराची सरासरी साक्षरता ७६.४% होती, तर राष्ट्रीय सरासरी ७२.९९% होती.<ref name="dashboard" /> शहरात एकूण ६,२५९ कुटुंबे राहत होती. एकूण १०,९३६ कामगार होते, ज्यामध्ये ४८७ शेतकरी, ६४० मुख्य शेतमजूर, ४१४ घरगुती उद्योगांमधील कामगार, ५,७२१ इतर कामगार, ३,६६४ अल्पभूधारक किंवा किरकोळ कामगार (४५ किरकोळ शेतकरी, १,८६७ किरकोळ शेतमजूर, घरगुती उद्योगांमधील ३३० किरकोळ कामगार आणि १,४४२ इतर किरकोळ कामगार) यांचा समावेश होता.<ref name=2011census>{{cite web |title=जनगणना माहिती २०११: अंतिम लोकसंख्या आकडेवारी - जिंजी |url=http://www.censusindia.gov.in/pca/SearchDetails.aspx?Id=683354 |publisher=महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय, गृह मंत्रालय, भारत सरकार |year=२०१३ |access-date=२६ जानेवारी २०१४}}</ref>
== राजकीय ==
जिंजी विधानसभा मतदारसंघ हा [[आरणी लोकसभा मतदारसंघ|आरणी लोकसभा मतदारसंघाचा]] भाग आहे.<ref>{{cite web |url=http://archive.eci.gov.in/se2001/background/S22/TN_ACPC.pdf |title=List of Parliamentary and Assembly Constituencies |publisher=[[भारत निवडणूक आयोग]] |access-date=८ ऑक्टोबर २००८}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20100817012221/http://www.kaladarshana.com/sites/gingee जिंजी: इतिहास आणि वास्तुकला]
* [http://www.gingeefort.com जिंजी किल्ला अधिकृत संकेतस्थळ]
== हे सुद्धा पहा ==
{{commonscat|Gingee}}
* [[जिंजीचा किल्ला]]
* [[विल्लुपुरम जिल्हा]]
[[वर्ग:तमिळनाडूमधील शहरे]]
[[वर्ग:विलुप्पुरम जिल्हा]]
[[वर्ग:जिंजी किल्ला]]
h1584xlzqsg3kvvn6bc1019nqcmkme1
2702867
2702866
2026-08-16T08:54:03Z
अभय नातू
206
/* संदर्भ आणि नोंदी */
2702867
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |
स्थानिक नाव = जिंजी |
प्रकार = शहर |
अक्षांश = 12.25 | रेखांश = 79.42 |
locator_position = right |
skyline = Gingee Fort panorama.jpg |
skyline_caption = जिंजी किल्ल्याचे दृश्य |
राज्य_नाव = तमिळनाडू |
जिल्हा = [[विलुप्पुरम जिल्हा|विलुप्पुरम]] |
leader_title = |
leader_name = |
altitude = 92 |
population_as_of = 2001 |
लोकसंख्या_एकूण = २०,८९६ |
population_density = |
area_magnitude = sq. km |
area_total = |
area_telephone = |
postal_code = |
vehicle_code_range = |
sex_ratio = |
unlocode = |
website = |
footnotes = |
}}
'''जिंजी''' (तमिळ: செஞ்சி, उच्चार: ''सेंजी'') हे [[भारत|भारताच्या]] [[तमिळनाडू]] राज्यातील [[विलुप्पुरम जिल्हा|विल्लुपुरम जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर व [[तालुका]] आहे.
जवळचे रेल्वे स्थानक असलेले शहर [[तिंडिवनम]] हे २८ किमी अंतरावर आहे. जिंजी हे शहर ३ किमी परिघाच्या तीन टेकड्यांच्या दरम्यान वसलेले आहे.
== किल्ल्याविषयी माहितीसाठी हे पहा ==
* '''[[जिंजीचा किल्ला]]'''
जिंजी हे येथील प्रसिद्ध [[जिंजीचा किल्ला|जिंजीच्या किल्ल्यासाठी]] ओळखले जाते, जे एक प्रमुख पर्यटन केंद्र आहे. हा किल्ला १३व्या शतकात [[चोळ साम्राज्य|चोळ राजघराण्याने]] बांधला. १६३८ मध्ये जिंजी शहर [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] सत्तेकडून [[विजापूरची आदिलशाही|विजापूर सल्तनतीच्या]] नियंत्रणाखाली आले. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांच्या]] दक्षिण दिग्विजय मोहिमे दरम्यान ते [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याच्या]] ताब्यात आले. १६९० नंतर हे शहर [[मुघल साम्राज्य|मुघलांच्या]] अंमलाखाली गेले व अर्काटचे मुख्यालय बनले. पुढे १७५० मध्ये ते [[फ्रान्स|फ्रेंचांच्या]] आणि १७६२ मध्ये [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिशांच्या]] ताब्यात गेले. १८व्या शतकात फ्रेंचांनी येथे पुन्हा ११ वर्षे ताबा मिळवला, ज्या दरम्यान जिंजीतील अनेक शिल्पे व कोरीव काम फ्रेंचांनी [[पुदुच्चेरी|पाँडिचेरी]] येथे हलवले.
जिंजी किल्ल्याला भेट देण्यासाठी किल्ल्याच्या मार्गावर असलेल्या पुरातत्व कार्यालयातून मार्गदर्शक (गाईड) उपलब्ध होतात. हे कार्यालय सकाळी ९:०० ते सायंकाळी १७:०० पर्यंत उघडे असते.
== इतिहास ==
जिंजीचा प्रदेश १३व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि १४व्या शतकाच्या पूर्वार्धात होयसाळांच्या राजवटीखाली आला. त्यानंतर तो [[विजयनगर साम्राज्य|विजयनगरच्या]] पहिल्या शासकांच्या हाती गेला. विजयनगरचे साम्राज्य दक्षिण भारतात विस्तारले आणि त्यांनी प्रशासनाची विभागणी तीन प्रमुख प्रांतांमध्ये केली, जे नायकांच्या नियंत्रणाखाली होते. हे प्रांत म्हणजे मदुराईचे नायक, तंजावरचे नायक आणि जिंजीचे नायक होत. तुपाकुला कृष्णप्पा नायक (१४९० ते १५२१) यांनी जिंजीच्या नायक राजवटीची पायाभरणी केली असे मानले जाते. नायकांच्या काळात किल्ल्यांचे मजबुतीकरण झाले आणि शहराचा मोठा विस्तार झाला.
डिसेंबर १६४९ च्या सुमारास जिंजीच्या शेवटच्या नायकाला विजापूरच्या सैन्यासमोर शरण यावे लागले. विजापूरच्या सुलतानांकडे १६७७ पर्यंत या किल्ल्याचा ताबा होता. १६७७ मध्ये [[छत्रपती शिवाजी महाराज|छत्रपती शिवाजी महाराजांनी]] आपल्या ऐतिहासिक कर्नाटक मोहिमेदरम्यान जिंजीवर ताबा मिळवला. मराठ्यांनी या किल्ल्याच्या तटबंदीचे अत्यंत मजबुतीकरण केले.
पुढे, मुघल सैन्याने १६९८ च्या सुरुवातीला सात वर्षांच्या प्रदीर्घ वेढ्यानंतर मराठ्यांचे छत्रपती [[राजाराम महाराज]] यांच्याकडून हा किल्ला जिंकला. औरंगजेबाचा वजीर असद खान याचा मुलगा झुल्फिकार खान याने या वेढ्याचे नेतृत्व केले होते.
त्यानंतर १७०० मध्ये औरंगजेबाने बुंदेला सरदार स्वरूप सिंग याला जिंजीची किल्लेदारी आणि जहागीर दिली. १७१४ मध्ये राजा स्वरूप सिंग यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा राजा देसिंग (तेजसिंग) याने जिंजीचा कारभार हाती घेतला. अर्काटचा नबाब सादतउल्ला खान आणि राजा देसिंग यांच्यात करवसुलीवरून युद्ध झाले. ३ ऑक्टोबर १७१४ रोजी झालेल्या या लढाईत अवघ्या २२ वर्षांचा शूर राजपूत राजा देसिंग मारला गेला. देसिंग याने दाखवलेल्या शौर्याबद्दल आजही जिंजी आणि परिसरात लोकगीते गायली जातात.
त्यानंतर, १७५० मध्ये बुसीच्या नेतृत्वाखाली फ्रेंचांनी जिंजीचा किल्ला जिंकला. १७६१ मध्ये पाँडिचेरीच्या पतनानंतर तो ब्रिटिशांच्या हाती गेला. १७८० मध्ये [[हैदर अली|हैदर अलीने]] फ्रेंचांच्या मदतीने कर्नाटकावर आक्रमण करून जिंजीवर ताबा मिळवला, परंतु १७९९ मध्ये दुसऱ्या म्हैसूर युद्धानंतर ब्रिटिशांनी तो पुन्हा जिंकला.
== भूगोल ==
जिंजीचे अक्षांश-रेखांश {{Coord|12.25|N|79.42|E|}} हे आहेत.<ref>{{cite web |url=http://www.fallingrain.com/world/IN/25/Gingee.html |title=Gingee Location |publisher=Falling Rain Genomics |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> हे शहर समुद्रसपाटीपासून सरासरी ९२ मीटर (३०१ फूट) उंचीवर आहे.
== वस्तीविभागणी ==
=== लोकसंख्या ===
{{Historical populations|type=
|align = right
|state=collapsed
|1951|7941
|1961|8765
|1971|10222
|1981|15106
|1991|16990
|2001|21251
|2011|27045
|footnote=स्रोत:
*१९५१ - २००१:<ref name="urbaninfraii">शहरी पायाभूत सुविधा अहवाल २००८, पान ९</ref>
*२०११:<ref name=2011census/>
}}
[[भारताची जनगणना २०११|२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार]], जिंजी शहराची लोकसंख्या २७,०४५ इतकी होती, ज्यामध्ये दर १,००० पुरुषांमागे ९७५ महिलांचे लिंगगुणोत्तर होते, जे ९२९ या राष्ट्रीय सरासरीपेक्षा कितीतरी जास्त होते.<ref name="dashboard">{{cite web |title=जनगणना माहिती २०११: अंतिम लोकसंख्या आकडेवारी |url=http://www.censusindia.gov.in/2011census/censusinfodashboard/index.html |publisher=महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय, गृह मंत्रालय, भारत सरकार |year=२०१३ |access-date=२६ जानेवारी २०१४}}</ref> एकूण लोकसंख्येपैकी २,८९३ बालके ६ वर्षांपेक्षा कमी वयाची होती, ज्यामध्ये १,४७० मुले आणि १,४२३ मुलींचा समावेश होता. [[अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती|अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींचे]] प्रमाण अनुक्रमे १९.८% आणि १.१२% होते. शहराची सरासरी साक्षरता ७६.४% होती, तर राष्ट्रीय सरासरी ७२.९९% होती.<ref name="dashboard" /> शहरात एकूण ६,२५९ कुटुंबे राहत होती. एकूण १०,९३६ कामगार होते, ज्यामध्ये ४८७ शेतकरी, ६४० मुख्य शेतमजूर, ४१४ घरगुती उद्योगांमधील कामगार, ५,७२१ इतर कामगार, ३,६६४ अल्पभूधारक किंवा किरकोळ कामगार (४५ किरकोळ शेतकरी, १,८६७ किरकोळ शेतमजूर, घरगुती उद्योगांमधील ३३० किरकोळ कामगार आणि १,४४२ इतर किरकोळ कामगार) यांचा समावेश होता.<ref name=2011census>{{cite web |title=जनगणना माहिती २०११: अंतिम लोकसंख्या आकडेवारी - जिंजी |url=http://www.censusindia.gov.in/pca/SearchDetails.aspx?Id=683354 |publisher=महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांचे कार्यालय, गृह मंत्रालय, भारत सरकार |year=२०१३ |access-date=२६ जानेवारी २०१४}}</ref>
== राजकीय ==
जिंजी विधानसभा मतदारसंघ हा [[आरणी लोकसभा मतदारसंघ|आरणी लोकसभा मतदारसंघाचा]] भाग आहे.<ref>{{cite web |url=http://archive.eci.gov.in/se2001/background/S22/TN_ACPC.pdf |title=List of Parliamentary and Assembly Constituencies |publisher=[[भारत निवडणूक आयोग]] |access-date=८ ऑक्टोबर २००८}}</ref>
== चित्रदालन ==
{{Commons category|Gingee}}
<gallery>
Image:Gingee-Fort-Krishnagiri.jpg|जिंजीचा किल्ला, [[कृष्णगिरी]]
Image:GingeeFort-Rajagiri.jpg|जिंजीचा किल्ला, [[राजगिरी किल्ला|राजगिरी टेकडी]]
Image:GingeeFort1.JPG|जिंजी किल्ल्याचे दृश्य
File:Gingee_Jain_Temple_6.jpg|जिंजी येथील जैन मंदिर
Image:Residence of Bhattaraka Laxmisena, Mel Sithamur Jain Math, Tamil Nadu.JPG|[[मेल सित्तामुर जैन मठात]] असलेले [[भट्टारक लक्ष्मीसेन]] यांचे निवासस्थान
</gallery>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
== बाह्य दुवे ==
* [https://web.archive.org/web/20100817012221/http://www.kaladarshana.com/sites/gingee जिंजी: इतिहास आणि वास्तुकला]
* [http://www.gingeefort.com जिंजी किल्ला अधिकृत संकेतस्थळ]
== हे सुद्धा पहा ==
{{commonscat|Gingee}}
* [[जिंजीचा किल्ला]]
* [[विल्लुपुरम जिल्हा]]
[[वर्ग:तमिळनाडूमधील शहरे]]
[[वर्ग:विलुप्पुरम जिल्हा]]
[[वर्ग:जिंजी किल्ला]]
as4hyqun23zpiu5esqw3hrrok08ywnb
बान्या लुका
0
81324
2702870
2444917
2026-08-16T09:30:22Z
Kontributor 2K
169285
update image-map redirect
2702870
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट शहर
| नाव = बान्या लुका
| स्थानिक = Бања Лука
| चित्र =
| ध्वज =
| चिन्ह = Coat of arms of Banja Luka.svg
| नकाशा = BiH municipality location Banja Luka.svg
|latd=44 |latm=46 |lats=0 |latNS=N
|longd=17 |longm=11 |longs=0 |longEW=E
| देश = बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
| प्रांत = [[स्राप्स्काचे प्रजासत्ताक]]
| जिल्हा =
| स्थापना =
| महापौर =
| क्षेत्रफळ = १,२३२
| उंची =
| लोकसंख्या = १,९५,०००
| घनता = १७८.६
| वेळ = [[मध्य युरोपीय प्रमाणवेळ]]
| वेब = http://www.banjaluka.rs.ba/
}}
'''बान्या लुका''' हे [[बॉस्निया आणि हर्झगोव्हिना]] ह्या देशाच्या [[स्राप्स्काचे प्रजासत्ताक]] ह्या भागातील सर्वात मोठे तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.
[[वर्ग:बॉस्निया आणि हर्झगोव्हिनामधील शहरे]]
[[वर्ग:स्राप्स्काचे प्रजासत्ताक]]
bj2c70f6dicwuhd4p457w4q128o6rdc
२०१० राष्ट्रकुल खेळामधील टेनिस – महिला एकेरी
0
85094
2702670
2674598
2026-08-15T20:15:14Z
अभय नातू
206
/* मुख्य फेरी */
2702670
wikitext
text/x-wiki
{{२०१०राष्ट्रकुलखेळामधीलटेनिस}}
== मुख्य फेरी ==
{{Draw key}}
{{विस्तार|राष्ट्रकुल खेळ}}
=== अंतिम फेऱ्या ===
{{4TeamBracket-Tennis3-with third
| RD1=उपांत्य फेरी
| RD2=अंतिम फेरी (सुवर्णपदक सामना)
| 3rd=कांस्यपदक सामना
| team-width=२००
| RD1-seed1=१
| RD1-team1={{flagCGFathlete|[[ॲनास्तासिया रोडिओनोव्हा]]|AUS|२०१०}}
| RD1-score1-1=६
| RD1-score1-2=६<sup>४</sup>
| RD1-score1-3=६
| RD1-seed2=४
| RD1-team2={{flagCGFathlete|[[सॅली पिअर्स]]|AUS|२०१०}}
| RD1-score2-1=३
| RD1-score2-2=७
| RD1-score2-3=१
| RD1-seed3=६
| RD1-team3={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| RD1-score3-1=६
| RD1-score3-2=४
| RD1-score3-3=४
| RD1-seed4=२
| RD1-team4={{flagCGFathlete|[[सानिया मिर्झा]]|IND|२०१०}}
| RD1-score4-1=१
| RD1-score4-2=६
| RD1-score4-3=६
| RD2-seed1=१
| RD2-team1={{flagCGFathlete|[[ॲनास्तासिया रोडिओनोव्हा]]|AUS|२०१०}}
| RD2-score1-1=६
| RD2-score1-2=२
| RD2-score1-3=७
| RD2-seed2=२
| RD2-team2={{flagCGFathlete|[[सानिया मिर्झा]]|IND|२०१०}}
| RD2-score2-1=३
| RD2-score2-2=६
| RD2-score2-3=६<sup>३</sup>
| 3rd-seed1=४
| 3rd-team1={{flagCGFathlete|[[सॅली पिअर्स]]|AUS|२०१०}}
| 3rd-score1-1=४
| 3rd-score1-2=७
| 3rd-score1-3=६
| 3rd-seed2=६
| 3rd-team2={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| 3rd-score2-1=६
| 3rd-score2-2=६<sup>२</sup>
| 3rd-score2-3=३
}}
=== वरचा अर्ध ===
{{16TeamBracket-Compact-Tennis3-Byes
| RD1=पहिली फेरी
| RD2=दुसरी फेरी
| RD3=उपांत्यपूर्व फेरी
| RD4=उपांत्य फेरी
| RD1-seed03=
| RD1-team03={{flagCGFathlete|[[मेतियु कीब्वा|एम. कीब्वा]]|KIR|२०१०}}
| RD1-score03-1=०
| RD1-score03-2=१
| RD1-score03-3=
| RD1-seed04=
| RD1-team04={{flagCGFathlete|एल. रसेल|BAH|२०१०}}
| RD1-score04-1=६
| RD1-score04-2=६
| RD1-score04-3=
| RD1-seed05=
| RD1-team05={{flagCGFathlete|[[नथाबिसेंग एनकोसा|एन. एनकोसा]]|LES|२०१०}}
| RD1-score05-1=०
| RD1-score05-2=०
| RD1-score05-3=
| RD1-seed06=
| RD1-team06={{nowrap|{{flagCGFathlete|[[पूजाश्री व्यंकटेश|पी. व्यंकटेश]]|IND|२०१०}}}}
| RD1-score06-1=६
| RD1-score06-2=६
| RD1-score06-3=
| RD1-seed07=
| RD1-team07={{flagCGFathlete|[[तारा लँबर्ट|टी. लँबर्ट]]|BER|२०१०}}
| RD1-score07-1=०
| RD1-score07-2=०
| RD1-score07-3=
| RD1-seed08=५
| RD1-team08={{flagCGFathlete|[[हेदर वॉटसन|एच. वॉटसन]]|GUE|२०१०}}
| RD1-score08-1=६
| RD1-score08-2=६
| RD1-score08-3=
| RD1-seed11=
| RD1-team11={{flagCGFathlete|[[अमिंताह माहिर|ए. माहिर]]|MDV|२०१०}}
| RD1-score11-1=६
| RD1-score11-2=६
| RD1-score11-3=
| RD1-seed12=
| RD1-team12={{flagCGFathlete|[[लॉईस विल्यम्स|एल. विल्यम्स]]|SVG|२०१०}}
| RD1-score12-1=३
| RD1-score12-2=२
| RD1-score12-3=
| RD1-seed13=
| RD1-team13={{flagCGFathlete|[[स्टेसी रोहमन|एस. रोहमन]]|LCA|२०१०}}
| RD1-score13-1=१
| RD1-score13-2=०
| RD1-score13-3=
| RD1-seed14=
| RD1-team14={{flagCGFathlete|[[सोहिनी घोष|एस. घोष]]|MRI|२०१०}}
| RD1-score14-1=६
| RD1-score14-2=६
| RD1-score14-3=
| RD1-seed15=
| RD1-team15={{flagCGFathlete|[[अँटोनेट मुत्तय्या|ए. मुत्तय्या]]|SRI|२०१०}}
| RD1-score15-1=०
| RD1-score15-2=०
| RD1-score15-3=
| RD1-seed16=७
| RD1-team16={{flagCGFathlete|[[अॅना स्मिथ (टेनिसपटू)|ए. स्मिथ]]|ENG|२०१०}}
| RD1-score16-1=६
| RD1-score16-2=६
| RD1-score16-3=
| RD2-seed01=१
| RD2-team01={{nowrap|{{flagCGFathlete|[[अॅनास्तासिया रोडिओनोव्हा|ए. रोडिओनोव्हा]]|AUS|२०१०}}}}
| RD2-score01-1=६
| RD2-score01-2=६
| RD2-score01-3=
| RD2-seed02=
| RD2-team02={{flagCGFathlete|एल. रसेल|BAH|२०१०}}
| RD2-score02-1=१
| RD2-score02-2=३
| RD2-score02-3=
| RD2-seed03=
| RD2-team03={{flagCGFathlete|[[पूजाश्री व्यंकटेश|पी. व्यंकटेश]]|IND|२०१०}}
| RD2-score03-1=६<sup>६</sup>
| RD2-score03-2=३
| RD2-score03-3=
| RD2-seed04=५
| RD2-team04={{flagCGFathlete|[[हेदर वॉटसन|एच. वॉटसन]]|GUE|२०१०}}
| RD2-score04-1=७
| RD2-score04-2=६
| RD2-score04-3=
| RD2-seed05=४
| RD2-team05={{flagCGFathlete|[[सॅली पिअर्स|एस. पिअर्स]]|AUS|२०१०}}
| RD2-score05-1=६
| RD2-score05-2=६
| RD2-score05-3=
| RD2-seed06=
| RD2-team06={{flagCGFathlete|[[अमिंताह माहिर|ए. माहिर]]|MDV|२०१०}}
| RD2-score06-1=०
| RD2-score06-2=०
| RD2-score06-3=
| RD2-seed07=
| RD2-team07={{flagCGFathlete|[[सोहिनी घोष|एस. घोष]]|MRI|२०१०}}
| RD2-score07-1=४
| RD2-score07-2=१
| RD2-score07-3=
| RD2-seed08=७
| RD2-team08={{flagCGFathlete|[[अॅना स्मिथ (टेनिसपटू)|ए. स्मिथ]]|ENG|२०१०}}
| RD2-score08-1=६
| RD2-score08-2=६
| RD2-score08-3=
| RD3-seed01=१
| RD3-team01={{nowrap|{{flagCGFathlete|[[अॅनास्तासिया रोडिओनोव्हा|ए. रोडिओनोव्हा]]|AUS|२०१०}}}}
| RD3-score01-1=६
| RD3-score01-2=६
| RD3-score01-3=
| RD3-seed02=५
| RD3-team02={{flagCGFathlete|[[हेदर वॉटसन|एच. वॉटसन]]|GUE|२०१०}}
| RD3-score02-1=०
| RD3-score02-2=२
| RD3-score02-3=
| RD3-seed03=४
| RD3-team03={{flagCGFathlete|[[सॅली पिअर्स|एस. पिअर्स]]|AUS|२०१०}}
| RD3-score03-1=६
| RD3-score03-2=६
| RD3-score03-3=
| RD3-seed04=७
| RD3-team04={{flagCGFathlete|[[अॅना स्मिथ (टेनिसपटू)|ए. स्मिथ]]|ENG|२०१०}}
| RD3-score04-1=३
| RD3-score04-2=३
| RD3-score04-3=
| RD4-seed01=१
| RD4-team01={{nowrap|{{flagCGFathlete|[[अॅनास्तासिया रोडिओनोव्हा|ए. रोडिओनोव्हा]]|AUS|२०१०}}}}
| RD4-score01-1=६
| RD4-score01-2=६<sup>४</sup>
| RD4-score01-3=६
| RD4-seed02=४
| RD4-team02={{flagCGFathlete|[[सॅली पिअर्स|एस. पिअर्स]]|AUS|२०१०}}
| RD4-score02-1=३
| RD4-score02-2=७
| RD4-score02-3=१
}}
=== खालचा अर्ध ===
{{16TeamBracket-Compact-Tennis3-Byes
| RD1=पहिली फेरी
| RD2=दुसरी फेरी
| RD3=उपांत्यपूर्व फेरी
| RD4=उपांत्य फेरी
| RD1-seed01=६
| RD1-team01={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का|ओ. रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| RD1-score01-1=६
| RD1-score01-2=६
| RD1-score01-3=
| RD1-seed02=
| RD1-team02={{flagCGFathlete|[[तिरिनी डी सिल्वा|टी. डी सिल्वा]]|SRI|२०१०}}
| RD1-score02-1=०
| RD1-score02-2=०
| RD1-score02-3=
| RD1-seed03=
| RD1-team03={{flagCGFathlete|[[रुशमी चक्रवर्ती|आर. चक्रवर्ती]]|IND|२०१०}}
| RD1-score03-1=६
| RD1-score03-2=६
| RD1-score03-3=
| RD1-seed04=
| RD1-team04={{flagCGFathlete|[[पिंकेरा मोंटगोमेरी|पी. मोंटगोमेरी]]|BAH|२०१०}}
| RD1-score04-1=०
| RD1-score04-2=०
| RD1-score04-3=
| RD1-seed05=
| RD1-team05={{flagCGFathlete|[[मॅरियन सुलेमान|एम. सुलेमान]]|MDV|२०१०}}
| RD1-score05-1=०
| RD1-score05-2=०
| RD1-score05-3=
| RD1-seed06=
| RD1-team06={{flagCGFathlete|[[मॅरिना अकुगे|एम. अकुगे]]|NGR|२०१०}}
| RD1-score06-1=६
| RD1-score06-2=६
| RD1-score06-3=
| RD1-seed07=
| RD1-team07={{flagCGFathlete|[[जॅकी लेम्बर्ट|जे. लेम्बर्ट]]|BER|२०१०}}
| RD1-score07-1=०
| RD1-score07-2=०
| RD1-score07-3=
| RD1-seed08=३
| RD1-team08={{flagCGFathlete|[[केटी ओब्रायन|के. ओब्रायन]]|ENG|२०१०}}
| RD1-score08-1=६
| RD1-score08-2=६
| RD1-score08-3=
| RD1-seed09=८
| RD1-team09={{flagCGFathlete|[[जोशना रानाह्वोल्ते|जे. रानाह्वोल्ते]]|MRI|२०१०}}
| RD1-score09-1=६
| RD1-score09-2=६
| RD1-score09-3=
| RD1-seed10=
| RD1-team10={{flagCGFathlete|[[ज्विन कोविया|जे. कोविया]]|PNG|२०१०}}
| RD1-score10-1=०
| RD1-score10-2=०
| RD1-score10-3=
| RD1-seed11=
| RD1-team11={{flagCGFathlete|[[लिली आर्मास|एल. आर्मास]]|KIR|२०१०}}
| RD1-score11-1=०
| RD1-score11-2=०
| RD1-score11-3=
| RD1-seed12=
| RD1-team12={{flagCGFathlete|[[निरुपमा संजीव|एन. संजीव]]|IND|२०१०}}
| RD1-score12-1=६
| RD1-score12-2=६
| RD1-score12-3=
| RD1-seed13=
| RD1-team13={{flagCGFathlete|[[मालिहा वादीगे|एम. वादीगे]]|SRI|२०१०}}
| RD1-score13-1=०
| RD1-score13-2=०
| RD1-score13-3=
| RD1-seed14=
| RD1-team14={{flagCGFathlete|[[ब्रिटनी टी|बी. टी]]|COK|२०१०}}
| RD1-score14-1=६
| RD1-score14-2=६
| RD1-score14-3=
| RD2-seed01=६
| RD2-team01={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का|ओ. रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| RD2-score01-1=६
| RD2-score01-2=६
| RD2-score01-3=
| RD2-seed02=
| RD2-team02={{flagCGFathlete|[[रुशमी चक्रवर्ती|आर. चक्रवर्ती]]|IND|२०१०}}
| RD2-score02-1=१
| RD2-score02-2=१
| RD2-score02-3=
| RD2-seed03=
| RD2-team03={{flagCGFathlete|[[मॅरिना अकुगे|एम. अकुगे]]|NGR|२०१०}}
| RD2-score03-1=०
| RD2-score03-2=०
| RD2-score03-3=
| RD2-seed04=३
| RD2-team04={{flagCGFathlete|[[केटी ओब्रायन|के. ओब्रायन]]|ENG|२०१०}}
| RD2-score04-1=६
| RD2-score04-2=६
| RD2-score04-3=
| RD2-seed05=८
| RD2-team05={{flagCGFathlete|[[जोशना रानाह्वोल्ते|जे. रानाह्वोल्ते]]|MRI|२०१०}}
| RD2-score05-1=१
| RD2-score05-2=२
| RD2-score05-3=
| RD2-seed06=
| RD2-team06={{flagCGFathlete|[[निरुपमा संजीव|एन. संजीव]]|IND|२०१०}}
| RD2-score06-1=६
| RD2-score06-2=६
| RD2-score06-3=
| RD2-seed07=
| RD2-team07={{flagCGFathlete|[[ब्रिटनी टी|बी. टी]]|COK|२०१०}}
| RD2-score07-1=०
| RD2-score07-2=२
| RD2-score07-3=
| RD2-seed08=२
| RD2-team08={{flagCGFathlete|[[सानिया मिर्झा|एस. मिर्झा]]|IND|२०१०}}
| RD2-score08-1=६
| RD2-score08-2=६
| RD2-score08-3=
| RD3-seed01=६
| RD3-team01={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का|ओ. रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| RD3-score01-1=७
| RD3-score01-2=७
| RD3-score01-3=
| RD3-seed02=३
| RD3-team02={{flagCGFathlete|[[केटी ओब्रायन|के. ओब्रायन]]|ENG|२०१०}}
| RD3-score02-1=५
| RD3-score02-2=६
| RD3-score02-3=
| RD3-seed03=
| RD3-team03={{flagCGFathlete|[[निरुपमा संजीव|एन. संजीव]]|IND|२०१०}}
| RD3-score03-1=१
| RD3-score03-2=०
| RD3-score03-3=
| RD3-seed04=२
| RD3-team04={{flagCGFathlete|[[सानिया मिर्झा|एस. मिर्झा]]|IND|२०१०}}
| RD3-score04-1=६
| RD3-score04-2=६
| RD3-score04-3=
| RD4-seed01=६
| RD4-team01={{flagCGFathlete|[[ऑलिव्हिया रोगोव्स्का|ओ. रोगोव्स्का]]|AUS|२०१०}}
| RD4-score01-1=६
| RD4-score01-2=४
| RD4-score01-3=४
| RD4-seed02=२
| RD4-team02={{flagCGFathlete|[[सानिया मिर्झा|एस. मिर्झा]]|IND|२०१०}}
| RD4-score02-1=१
| RD4-score02-2=६
| RD4-score02-3=६
}}
[[वर्ग:२०१० राष्ट्रकुल खेळामधील टेनिस]]
e7zd9rq356v0yjigx35b9cej9rbyyx4
वनड्राइव्ह ग्रूप्स
0
88138
2702734
2186825
2026-08-16T04:48:03Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[वनड्राइव्ह गट]] वरुन [[वनड्राइव्ह ग्रूप्स]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
1597490
wikitext
text/x-wiki
{{विस्तार}}
{{साचा:विंडोज लाइव्ह}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
[[es:Windows Live Grupos]]
ms08v4j38kxjwm3ba6doy1pt3nbf32u
विंडोज लाइव वनकेर
0
88418
2702809
2374355
2026-08-16T05:53:08Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[विंडोज लाइव्ह वनकेर]] वरुन [[विंडोज लाइव वनकेर]] ला हलविला: शुद्धलेखन
1242446
wikitext
text/x-wiki
{{साचा:फायरवॉल सॉफ्टवेअर}}
{{विंडोज लाइव्ह}}
[[वर्ग:रिकामी पाने]]
s24a9iii0essvyrasxjnrkieipluxdw
2702813
2702809
2026-08-16T06:02:23Z
अभय नातू
206
पहिले वाक्य
2702813
wikitext
text/x-wiki
'''विंडोज लाइb वनकेर''' तथा '''विंडोज वनकेर लाइव''' ही [[मायक्रोसॉफ्ट]]द्वारे [[विंडोज]]साठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते,<ref>{{cite web
|url=http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|title=मायक्रोसॉफ्ट: वनकेर रोल आउट करायला नको होते
|website=[[झेडडीनेट]]
|publisher=[[सीबीएस इंटरॲक्टिव्ह]]
|date=१६ मार्च २००७
|access-date=२९ जानेवारी २०१०
|url-status=dead
|archive-url=https://web.archive.org/web/20070319182404/http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|archive-date=१९ मार्च २००७
|first=टॉम
|last=इस्पिनर
}}</ref> जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये [[जीईसीएडी सॉफ्टवेर]] कडून विकत घेतले होते.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2003/06/10/microsoft-to-acquire-antivirus-technology-from-gecad-software
|title=मायक्रोसॉफ्ट जीईसीएडी सॉफ्टवेरकडून अँटीव्हायरस तंत्रज्ञान हस्तगत करणार
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=३ जून २००३
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> परंतु नंतर ते बंद करण्यात आले.<ref name="RAV discontinued">{{cite web
|url=http://www.infoworld.com/t/applications/microsoft-kill-popular-linux-antivirus-product-443
|title=मायक्रोसॉफ्ट लोकप्रिय लिनक्स अँटीव्हायरस उत्पादन बंद करणार
|website=[[इन्फोवर्ल्ड]]
|publisher=[[इंटरनॅशनल डेटा ग्रुप|आयडीजी]]
|date=११ जून २००३
|access-date=२९ जानेवारी २०१०
|first1=पॉल
|first2=जोरीस
|last1=रॉबर्ट्स
|last2=इव्हर्स
}}</ref> हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.
१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना [[मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स]] नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2008/11/18/microsoft-announces-plans-for-no-cost-consumer-security-offering
|title=मायक्रोसॉफ्टकडून मोफत ग्राहक सुरक्षा सेवा देण्याची योजना जाहीर
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=१८ नोव्हेंबर २००९
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर [[विंडोज ७]] वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते [[विंडोज एक्सपी मोड]] मध्येही काम करणार नाही.<ref name="eol">{{cite web |url=http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm |title=विंडोज लाइव वनकेर विक्री समाप्ती मार्गदर्शन पृष्ठ |publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]|work=[[विंडोज लाइव]]|access-date=१० जुलै २०१७ |url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090710075823/http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm|archive-date=१० जुलै २००९}}</ref>
{{फायरवॉल सॉफ्टवेर}}
{{विंडोज लाइव}}
rr1hbst5zx6q6rmbv6xhpzcvw3zrbvv
2702814
2702813
2026-08-16T06:03:01Z
अभय नातू
206
संदर्भ
2702814
wikitext
text/x-wiki
'''विंडोज लाइb वनकेर''' तथा '''विंडोज वनकेर लाइव''' ही [[मायक्रोसॉफ्ट]]द्वारे [[विंडोज]]साठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते,<ref>{{cite web
|url=http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|title=मायक्रोसॉफ्ट: वनकेर रोल आउट करायला नको होते
|website=[[झेडडीनेट]]
|publisher=[[सीबीएस इंटरॲक्टिव्ह]]
|date=१६ मार्च २००७
|access-date=२९ जानेवारी २०१०
|url-status=dead
|archive-url=https://web.archive.org/web/20070319182404/http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|archive-date=१९ मार्च २००७
|first=टॉम
|last=इस्पिनर
}}</ref> जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये [[जीईसीएडी सॉफ्टवेर]] कडून विकत घेतले होते.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2003/06/10/microsoft-to-acquire-antivirus-technology-from-gecad-software
|title=मायक्रोसॉफ्ट जीईसीएडी सॉफ्टवेरकडून अँटीव्हायरस तंत्रज्ञान हस्तगत करणार
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=३ जून २००३
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> परंतु नंतर ते बंद करण्यात आले.<ref name="RAV discontinued">{{cite web
|url=http://www.infoworld.com/t/applications/microsoft-kill-popular-linux-antivirus-product-443
|title=मायक्रोसॉफ्ट लोकप्रिय लिनक्स अँटीव्हायरस उत्पादन बंद करणार
|website=[[इन्फोवर्ल्ड]]
|publisher=[[इंटरनॅशनल डेटा ग्रुप|आयडीजी]]
|date=११ जून २००३
|access-date=२९ जानेवारी २०१०
|first1=पॉल
|first2=जोरीस
|last1=रॉबर्ट्स
|last2=इव्हर्स
}}</ref> हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.
१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना [[मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स]] नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2008/11/18/microsoft-announces-plans-for-no-cost-consumer-security-offering
|title=मायक्रोसॉफ्टकडून मोफत ग्राहक सुरक्षा सेवा देण्याची योजना जाहीर
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=१८ नोव्हेंबर २००९
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर [[विंडोज ७]] वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते [[विंडोज एक्सपी मोड]] मध्येही काम करणार नाही.<ref name="eol">{{cite web |url=http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm |title=विंडोज लाइव वनकेर विक्री समाप्ती मार्गदर्शन पृष्ठ |publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]|work=[[विंडोज लाइव]]|access-date=१० जुलै २०१७ |url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090710075823/http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm|archive-date=१० जुलै २००९}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{फायरवॉल सॉफ्टवेर}}
{{विंडोज लाइव}}
[[वर्ग:फायरवॉल सॉफ्टवेर]]
cqa5lvi31m8eokmxy1lj7fqq0drmolj
2702815
2702814
2026-08-16T06:03:45Z
अभय नातू
206
removed [[Category:फायरवॉल सॉफ्टवेर]]; नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702815
wikitext
text/x-wiki
'''विंडोज लाइb वनकेर''' तथा '''विंडोज वनकेर लाइव''' ही [[मायक्रोसॉफ्ट]]द्वारे [[विंडोज]]साठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते,<ref>{{cite web
|url=http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|title=मायक्रोसॉफ्ट: वनकेर रोल आउट करायला नको होते
|website=[[झेडडीनेट]]
|publisher=[[सीबीएस इंटरॲक्टिव्ह]]
|date=१६ मार्च २००७
|access-date=२९ जानेवारी २०१०
|url-status=dead
|archive-url=https://web.archive.org/web/20070319182404/http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|archive-date=१९ मार्च २००७
|first=टॉम
|last=इस्पिनर
}}</ref> जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये [[जीईसीएडी सॉफ्टवेर]] कडून विकत घेतले होते.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2003/06/10/microsoft-to-acquire-antivirus-technology-from-gecad-software
|title=मायक्रोसॉफ्ट जीईसीएडी सॉफ्टवेरकडून अँटीव्हायरस तंत्रज्ञान हस्तगत करणार
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=३ जून २००३
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> परंतु नंतर ते बंद करण्यात आले.<ref name="RAV discontinued">{{cite web
|url=http://www.infoworld.com/t/applications/microsoft-kill-popular-linux-antivirus-product-443
|title=मायक्रोसॉफ्ट लोकप्रिय लिनक्स अँटीव्हायरस उत्पादन बंद करणार
|website=[[इन्फोवर्ल्ड]]
|publisher=[[इंटरनॅशनल डेटा ग्रुप|आयडीजी]]
|date=११ जून २००३
|access-date=२९ जानेवारी २०१०
|first1=पॉल
|first2=जोरीस
|last1=रॉबर्ट्स
|last2=इव्हर्स
}}</ref> हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.
१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना [[मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स]] नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2008/11/18/microsoft-announces-plans-for-no-cost-consumer-security-offering
|title=मायक्रोसॉफ्टकडून मोफत ग्राहक सुरक्षा सेवा देण्याची योजना जाहीर
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=१८ नोव्हेंबर २००९
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर [[विंडोज ७]] वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते [[विंडोज एक्सपी मोड]] मध्येही काम करणार नाही.<ref name="eol">{{cite web |url=http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm |title=विंडोज लाइव वनकेर विक्री समाप्ती मार्गदर्शन पृष्ठ |publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]|work=[[विंडोज लाइव]]|access-date=१० जुलै २०१७ |url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090710075823/http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm|archive-date=१० जुलै २००९}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{फायरवॉल सॉफ्टवेर}}
{{विंडोज लाइव}}
[[वर्ग:फायरवॉल]]
oimhhqgwxw7ov2453jahuflstdzcfua
2702816
2702815
2026-08-16T06:03:57Z
अभय नातू
206
साचा
2702816
wikitext
text/x-wiki
'''विंडोज लाइb वनकेर''' तथा '''विंडोज वनकेर लाइव''' ही [[मायक्रोसॉफ्ट]]द्वारे [[विंडोज]]साठी विकसित केलेली संगणक सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवणारी सेवा होती. मल्टी-प्लॅटफॉर्म आरएव्ही (रिलायबल अँटी-व्हायरस) हे वनकेरचे एक प्रमुख तंत्रज्ञान होते,<ref>{{cite web
|url=http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|title=मायक्रोसॉफ्ट: वनकेर रोल आउट करायला नको होते
|website=[[झेडडीनेट]]
|publisher=[[सीबीएस इंटरॲक्टिव्ह]]
|date=१६ मार्च २००७
|access-date=२९ जानेवारी २०१०
|url-status=dead
|archive-url=https://web.archive.org/web/20070319182404/http://news.zdnet.co.uk/security/0,1000000189,39286351,00.htm
|archive-date=१९ मार्च २००७
|first=टॉम
|last=इस्पिनर
}}</ref> जे मायक्रोसॉफ्टने २००३ मध्ये [[जीईसीएडी सॉफ्टवेर]] कडून विकत घेतले होते.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2003/06/10/microsoft-to-acquire-antivirus-technology-from-gecad-software
|title=मायक्रोसॉफ्ट जीईसीएडी सॉफ्टवेरकडून अँटीव्हायरस तंत्रज्ञान हस्तगत करणार
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=३ जून २००३
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> परंतु नंतर ते बंद करण्यात आले.<ref name="RAV discontinued">{{cite web
|url=http://www.infoworld.com/t/applications/microsoft-kill-popular-linux-antivirus-product-443
|title=मायक्रोसॉफ्ट लोकप्रिय लिनक्स अँटीव्हायरस उत्पादन बंद करणार
|website=[[इन्फोवर्ल्ड]]
|publisher=[[इंटरनॅशनल डेटा ग्रुप|आयडीजी]]
|date=११ जून २००३
|access-date=२९ जानेवारी २०१०
|first1=पॉल
|first2=जोरीस
|last1=रॉबर्ट्स
|last2=इव्हर्स
}}</ref> हे सॉफ्टवेर वार्षिक सशुल्क वर्गणीवर उपलब्ध होते. प्रत्येक वर्गणीचाचा वापर कमाल तीन संगणकांवर केला जाऊ शकत होता.
१८ नोव्हेंबर २००८ रोजी मायक्रोसॉफ्टने जाहीर केले की विंडोज लाइव वनकेर ३० जून २००९ रोजी बंद केले जाईल आणि त्याऐवजी वापरकर्त्यांना [[मायक्रोसॉफ्ट सिक्युरिटी एसेन्शियल्स]] नावाची एक नवीन मोफत अँटी-मालवेर प्रणाली उपलब्ध करून दिली जाईल.<ref>{{cite web
|url=https://news.microsoft.com/2008/11/18/microsoft-announces-plans-for-no-cost-consumer-security-offering
|title=मायक्रोसॉफ्टकडून मोफत ग्राहक सुरक्षा सेवा देण्याची योजना जाहीर
|work=न्यूज सेंटर
|publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]
|date=१८ नोव्हेंबर २००९
|access-date=१० जुलै २०१७
}}</ref> सेवेच्या समाप्तीच्या घोषणेमध्ये मायक्रोसॉफ्टने नमूद केले की विंडोज लाइव वनकेर [[विंडोज ७]] वर चालण्यासाठी अद्ययावत केले जाणार नाही आणि ते [[विंडोज एक्सपी मोड]] मध्येही काम करणार नाही.<ref name="eol">{{cite web |url=http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm |title=विंडोज लाइव वनकेर विक्री समाप्ती मार्गदर्शन पृष्ठ |publisher=[[मायक्रोसॉफ्ट]]|work=[[विंडोज लाइव]]|access-date=१० जुलै २०१७ |url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20090710075823/http://onecare.live.com/standard/en-US/activation/oc_eol_guidance.htm|archive-date=१० जुलै २००९}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{फायरवॉल सॉफ्टवेअर}}
{{विंडोज लाइव्ह}}
[[वर्ग:फायरवॉल]]
opxqbsniil8tc6q4rzy0wf7znwyxdkl
महाराष्ट्रातील विद्यापीठे
0
92834
2702710
2544857
2026-08-16T04:23:37Z
~2026-44573-30
186301
/* स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे */
2702710
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
pr4y3qgkr1s4wl2jork8cudvdjhuhs2
2702712
2702710
2026-08-16T04:24:51Z
~2026-44573-30
186301
/* स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे */
2702712
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
au2uqfmw02u73dmo46nqmbfxjmzqzt2
2702713
2702712
2026-08-16T04:26:29Z
~2026-44573-30
186301
/* कौशल्य विद्यापीठे */
2702713
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
n8hqjf891joub5vrpczbdmhq6rhjpdb
2702714
2702713
2026-08-16T04:26:59Z
~2026-44573-30
186301
2702714
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
ld4okg4a178ix1vd78dsoanfomppd2a
2702715
2702714
2026-08-16T04:27:20Z
~2026-44573-30
186301
/* राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था */
2702715
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
enw5g0o3616zzcddlitdx5p1bn277dr
2702716
2702715
2026-08-16T04:30:37Z
~2026-44573-30
186301
/* कृषी विद्यापीठे */
2702716
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== कृषी विद्यापीठे ==
# मराठवाडा कृषी विद्यापीठ
# महात्मा फुले कृषी विद्यापीठ
# डॉ. बाळासाहेब सावंत
# पंजाबराव देशमुख
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
0x1xzo7zjxj570z5kwqogkdllv4x6bh
2702717
2702716
2026-08-16T04:31:58Z
~2026-44573-30
186301
/* कृषी विद्यापीठे */
2702717
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== कृषी विद्यापीठे ==
# मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
# महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
# [[डॉ. बाळासाहेब सावंत]] कोकण कृषी विद्यापीठ,
# [[पंजाबराव देशमुख]] कृषी विद्यापीठ, अकोला
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
tqnob93au9wjetxrkmfdfxwr7oxyxlm
2702718
2702717
2026-08-16T04:32:14Z
~2026-44573-30
186301
/* कृषी विद्यापीठे */
2702718
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== कृषी विद्यापीठे ==
# मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
# महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
# [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]],
# [[पंजाबराव देशमुख]] कृषी विद्यापीठ, अकोला
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
2bkz2sgu8irn09zf4v0uxonalqgkfxu
2702730
2702718
2026-08-16T04:43:26Z
~2026-44573-30
186301
/* कृषी विद्यापीठे */
2702730
wikitext
text/x-wiki
महाराष्ट्रातील विद्यापीठांची परंपरा [[इ.स. १८५७]] पासून अस्तित्वात आहे. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून उच्चशिक्षणाची सुरुवात महाराष्ट्रात झाली. त्यानंतर नागपूर विद्यापीठ [[इ.स. १९२३]] मध्ये स्थापन झाले. पुणे विद्यापीठ [[इ.स. १९४८]] आणि मराठवाडा विद्यापीठ [[इ.स. १९५६]] मध्ये स्थापन झाले.
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपूर्वी राज्यात मुंबई, पुणे, नागपूर, [[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ|एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ]] आणि औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ अशी पाच विद्यापीठे होती. आता (सन २०११)राज्यात कृषी, पशुपालन आणि मत्स्योत्पादन या विषयांसाठीची स्वतंत्र विद्यापीठे आहेत. यांच्या कार्याचे नियमन [[राज्य कृषि मंत्रालय|राज्य कृषि मंत्रालयामार्फत]] होते. या शिवाय नाशिक येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असून राज्यातील सर्व वैद्यकीय [[अॅलोपॅथी]], [[आयुर्वेद]], [[होमिओपॅथी]], [[युनानी]], [[दंतवैद्यक]], रुग्ण [[शुश्रूषा]] विषयांची महाविद्यालये त्याला संलग्न आहेत. [[रायगड]] जिल्ह्यात [[लोणेरे]] येथे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ|डॉ. आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]] आहे, तसेच नागपूर येथे [[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]] आहे. ही सर्व विद्यापीठे फक्त एकेका विषयासाठी निर्माण केली गेलेली आहेत. प्रत्यक्ष कॉलेजमधल्या वर्गात न बसता बाहेरून शिकता यावे अशी सोय असलेले [[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]] नाशिक येथे आहे. या विद्यापीठात निरनिराळ्या अभ्यासक्रमाची सोय केलेली आहे आणि संपूर्ण राज्यभर त्याचे कार्यक्षेत्र आहे.
या व्यतिरिक्त, [[मराठी भाषा]] विकासासाठी वेगळे विद्यापीठ हवे ही आग्रही मागणी [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] येथे या वर्षी करण्यात आलेली आहे. कायद्याच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विधि विद्यापीठ स्थापन करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. याबरोबर कोल्हापूरात शिवाजी विद्यापीठ सुविधा आहे.
== कृषी विद्यापीठे ==
# मराठवाडा कृषी विद्यापीठ, [[परभणी]]
# महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
# [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]], [[दापोली]]
# [[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]], [[अकोला]]
== अभिमत विद्यापीठे==
राज्य विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महविद्यालयास अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाल्यास त्याची राज्य विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येते.
महाराष्ट्रात एमबीबीएस-बीडीएसची १० अभिमत विद्यापीठे आहेत, तर एमबीबीएसची खासगी महाविद्यालये १४, तर बीडीएसची २२ आहेत. यापैकी अभिमत विद्यापीठांच्या स्वायत्त दर्जामुळे त्यांना शुल्क व प्रवेशविषयक राज्यांचे नियम लागू होत नाहीत. या सर्व विद्यापीठांना एमबीबीएस-बीडीएसकरिता आपापली प्रवेश परीक्षा घेता येत होती. मात्र ‘neet’ परीक्षेचीच्या सक्तीमुळे तसे करणे बंद झाले.
== स्वयं-अर्थसहाय्यित (खाजगी) विद्यापीठे ==
महाराष्ट्रातील खासगी अथवा स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे ही महाराष्ट्र सरकारच्या एका कायद्यान्वये अस्तित्वात आली.
== कौशल्य विद्यापीठे ==
* रतन टाटा महाराष्ट्र कौशल्य विद्यापीठ, मुंबई
=== खाजगी कौशल्यविकास विद्यापीठे ===
== नॅक मानांकने ==
=== [[राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद]] (नॅक) मूल्यांकन पद्धती ===
== विद्यापीठांची यादी ==
{| class="wikitable sortable"
!विद्यापीठाचे अधिकृत नाव
!विद्यापीठाचे जुने (/प्रचलित) नाव
!मुख्यालयाचे ठिकाण
!विद्यापीठाचा प्रकार
|-
|[[संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ]]
|अमरावती विद्यापीठ
|[[अमरावती]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]
|BAMU
|[[छ्त्रपती संभाजीनगर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ]]
|
|[[रामटेक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[शिवाजी विद्यापीठ]]
|कोल्हापूर विद्यापीठ
|[[कोल्हापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[गोंडवाना विद्यापीठ]]
|
|[[गडचिरोली]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ]]
|उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
|[[जळगाव]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ]]
|नागपूर विद्यापीठ
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ]]
|SNDT
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ]]
|SRT[[मराठवाडा विद्यापीठ]]
|[[नांदेड]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]]
|पुणे विद्यापीठ
|[[पुणे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[मुंबई विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ]]
|सोलापूर विद्यापीठ
|[[सोलापूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ]]
|BATU
|[[लोणेरे]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
|दापोली कृषी विद्यापीठ
|[[दापोली]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ]]
|मराठवाडा कृषी विद्यापीठ
|[[परभणी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महात्मा फुले कृषी विद्यापीठ]]
|राहुरी कृषी विद्यापीठ
|[[राहुरी]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ]]
|अकोला कृषी विद्यापीठ
|[[अकोला]]
|कृषी विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ]]
|MUHS
|[[नाशिक]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[नागपूर]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ]]
|
|[[मुंबई]]
|राज्य विद्यापीठ
|-
|[[यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ]]
|MOU
|[[नाशिक]]
|राज्य मुक्त विद्यापीठ
|-
|[[महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा|महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय]]
|
|[[वर्धा]]
|केंद्रीय विद्यापीठ
|-
|[[दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स]]
|
|[[नागपूर]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई|अॅमिटी युनिव्हर्सिटी]]
|
|[[मुंबई]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|[[कराड]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा सामाजिक विज्ञान संस्था]]
|टी.आय.एस.एस. / टीस
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टाटा मूलभूत संशोधन संस्था]]
|टी.आय.एफ.आर.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]]
|टि.म.वि.
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था]]
|डी.आय.ए.टी. / डायेट
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था]]
|डेक्कन कॉलेज
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[संदीप युनिव्हर्सिटी, नाशिक|संदीप युनिव्हर्सिटी]]
|
|[[नाशिक]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस इंटरनॅशनल]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[भारती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[होमी भाभा राष्ट्रीय संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था]]
|आय.आय.पी.एस.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[प्रवरा वैद्यकीय विज्ञान संस्था]]
|
|लोणी, जि. अहमदनगर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ]]
|
|शेडुंग
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[फ्लेम विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[स्पायसर ॲडव्हेंटिस्ट विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[एमआयटी आर्ट डिजाईन व टेक्नॉलॉजी विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[विश्वकर्मा विद्यापीठ]]
|
|[[पुणे]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[संजय घोडावत विद्यापीठ]]
|
|[[हातकणंगले]]
|खाजगी विद्यापीठ
|-
|[[केंद्रीय मत्स्यविज्ञान शिक्षण संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटी]]
|
|[[कसबा बावडा]], जि. कोल्हापूर
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[रासायनिक तंत्रज्ञान संस्था]]
|आय.सी.टी.
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[एमजीएम आरोग्य विज्ञान संस्था]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[नरसी मोनजी व्यवस्थापन संस्था]]
|
|[[मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|[[पद्मश्री डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठ]]
|
|[[नवी मुंबई]]
|अभिमत विद्यापीठ
|-
|पुरंदर विद्यापीठ
|
|सासवड
|बनावट विद्यापीठ
|-
|आयनॉक्स इंटरनॅशनल विद्यापीठ
|
|कोरेगाव (सातारा)
|बनावट विद्यापीठ
|}
== राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था ==
वरील विद्यापीठांव्यतिरिक्त महराष्ट्रात काही 'राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्था' आहेत. या कोणत्याही विद्यापीठांशी संलग्न नाहीत. या संस्थांकडूनच पदवी प्रदान केली जाते.
#[[भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई]]
#[[विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान]], नागपूर
#[[भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था, पुणे]]
#[[राष्ट्रीय औद्योगिक अभियांत्रिकी संस्था]], मुंबई
#[[इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मशन टेक्नॉलॉजी, पुणे]]
== बनावट (बोगस) विद्यापीठे ==
महाराष्ट्रात विद्यापीठ अनुदान आयोगाची (यूजीसी) आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाची कोणत्याच प्रकारची मान्यता नसणारी एकूण १३ बनावट विद्यापीठे कार्यरत आहेत.
== बंद करण्यात आलेली विद्यापीठे ==
* [[श्रमिक विद्यापीठ (नागपूर)|श्रमिक विद्यापीठ]], [[नागपूर]]
* [[ज्ञानेश्वर विद्यापीठ]]
== इतर विद्यापीठे ==
श्रमिक विद्यापीठ, समाज शिक्षण मंदिर, आदर्शनगर, वरळी, मुंबई – ४२२४३३.
विनोद विद्यापीठ, पुणे
== हे सुद्धा पहा ==
* [[महाराष्ट्रातील स्वायत्त महाविद्यालये]]
* [[यूजीसी]]
* [[भारताच्या विद्यापीठांची यादी]]
* [[महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था]]
== बाह्य दुवे ==
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=106283:2010-10-07-14-52-54&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्राचे आरोग्य आणि आरोग्यविज्ञान विद्यापीठ डॉ. शाम अष्टेकर ,शुक्रवार, ८ ऑक्टोबर २०१० लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=105044:2010-10-02-16-00-58&catid=41:2009-07-15-03-58-17&Itemid=81 महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ होणार काय? संजय बाबूराव शेटे, सचिव, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ, लोकसत्ता]{{मृत दुवा}}
* [https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/bogus-universities-are-well-positioned-in-the-state/articleshow/63560375.cms राज्यात बोगस विद्यापीठे सुसाट]{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे| ]]
0nc9d4rx5tcbhu5v5sjxle9g0lxfgor
अनंत वामन वर्टी
0
94238
2702680
2686956
2026-08-16T00:46:52Z
अभय नातू
206
संदर्भ
2702680
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट साहित्यिक
| नाव = अ.वा. वर्टी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| पूर्ण_नाव = अनंत वामन वर्टी
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[२ डिसेंबर]] [[इ.स. १९११|१९११]]
| जन्म_स्थान = [[सावदे]], [[जळगाव जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| कार्यक्षेत्र = वैद्यक, [[नाटक]], [[साहित्य]], विनोदी लेखन, [[इतिहास]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ = १९३५ - १९८०
| साहित्य_प्रकार = विनोदी कथा, [[कादंबरी]], एकांकिका, इतिहास संशोधनपर
| विषय =
| चळवळ =
| प्रसिद्ध_साहित्यकृती = राणीचा बाग, टालडुप्पो वॉंगिमाडूऽ
| प्रभाव =
| प्रभावित =
| पुरस्कार = सर्वोत्कृष्ट नाटक पुरस्कार (राणीचा बाग)
| वडील_नाव = वामन वर्टी
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये = चंद्रहास
| स्वाक्षरी_चित्र =
| संकेतस्थळ_दुवा =
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''अ.वा. वर्टी''' ([[२ डिसेंबर]] [[इ.स. १९११|१९११]] - मृत्यूदिनांक अज्ञात) हे व्यवसायाने वैद्यकीय अधिकारी असून [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक सुप्रसिद्ध विनोदी [[लेखक]] व [[नाटककार]] होते.<ref>{{cite book |last=दांडेकर |first=वि. बा. |title=मराठी साहित्य समीक्षा |publisher=सुविचार प्रकाशन |year=१९६५}}</ref>
== जीवन ==
वर्टी यांचा जन्म २ डिसेंबर इ.स. १९११ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्यातील]] [[सावदे]] येथे झाला.<ref>{{cite web |title=जळगाव जिल्ह्यातील साहित्यिक |url=https://jalgaon.gov.in/ |publisher=जळगाव जिल्हा प्रशासन |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यांनी [[मुंबई]]च्या [[ग्रँट मेडिकल कॉलेज]]मधून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली होती.<ref name="loksatta">{{cite news |title=डॉ. अ.वा. वर्टी यांचा जीवनपट |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यानंतर त्यांनी [[नाशिक]] येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी नाशिक नगरपालिकेत मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली व ते काम [[इ.स. १९७१]] पर्यंत केले.<ref name="loksatta" /> अ.वा. वर्टी हे कसलेले [[बॅडमिंटन]]पटू होते; तसेच [[बिज (खेळ)|ब्रीज]] या खेळाचीही त्यांना आवड होती. वर्टी यांच्या साहित्यात कथानकांची विविधता आणि मानवी स्वभावाचे मार्मिक चित्रण दिसते.<ref>{{cite book |last=जोशी |first=प्र. न. |title=मराठी कथेचा इतिहास |publisher=काँटिनेंटल प्रकाशन |year=१९७५}}</ref>
== कार्य ==
[[इ.स. १९५३]] साली गावकरी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या [[अमृत (मासिक)|अमृत]] या मासिकाचे संपादकपद त्यांनी स्वीकारले आणि हे मासिक नावारूपास आणले.<ref>{{cite news |title=अमृत मासिक आणि नाशिकची साहित्य परंपरा |url=https://www.esakal.com/ |work=[[सकाळ]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[इ.स. १९६०]] साली त्यांनी स्वतःचे 'श्रीयुत' हे मासिक सुरू केले, जे [[इ.स. १९६७]] पर्यंत चालले.<ref name="loksatta" /> याशिवाय त्यांनी 'चंद्रहास' नावाचे प्रकाशनही चालवले.<ref name="loksatta" /> डॉ. वर्टी यांनी [[सार्वजनिक वाचनालय, नाशिक|सार्वजनिक वाचनालय नाशिक]], [[नाशिक एज्युकेशन सोसायटी]] आणि [[नाशिक जिमखाना]] अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली.<ref>{{cite web |title=सार्वजनिक वाचनालय नाशिक इतिहास |url=http://www.saowana.org/ |publisher=सार्वजनिक वाचनालय नाशिक |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 'डॉ. अ.वा. वर्टी कथालेखक पुरस्कार' दिला जातो.<ref>{{cite news |title=डॉ. अ.वा. वर्टी पुरस्कार वितरण |url=https://www.maharashtratimes.com/ |work=[[महाराष्ट्र टाइम्स]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== लेखन ==
डॉ. वर्टी यांनी ५०० हून अधिक विनोदी कथा व २१ कथासंग्रह लिहिले.<ref name="loksatta" /> 'राणीचा बाग' हे त्यांचे नाटक अतिशय गाजले, जे त्यांच्या १९४७ मधील 'अभिनय' कादंबरीवर आधारित होते.<ref>{{cite book |last=कुलकर्णी |first=व. दि. |title=मराठी रंगभूमीचा इतिहास |publisher=पॉप्युलर प्रकाशन |year=१९८२}}</ref> या नाटकाचा पहिला प्रयोग ६ ऑगस्ट १९४९ रोजी पुण्यातील [[भानुविलास टॉकीज|भानुविलास थिएटर]] येथे झाला.<ref name="drama">{{cite book |last=पणशीकर |first=प्रभाकर |title=तोच मी |publisher=मौज प्रकाशन |year=१९९२}}</ref> मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन संस्थेने या नाटकाचे ३०० हून अधिक प्रयोग केले, ज्यामध्ये दिग्गज अभिनेते [[प्रभाकर पणशीकर]] यांनी काम केले होते.<ref name="drama" /> [[इ.स. १९५७]] मध्ये राज्य नाट्यस्पर्धेत एकाच वेळी [[मराठी भाषा|मराठी]], [[गुजराती भाषा|गुजराती]] व [[कन्नड भाषा|कन्नड]] भाषांमधून या नाटकाचे प्रयोग सादर होण्याचा विक्रम नोंदवला गेला.<ref name="drama" />
== साहित्य ==
* '''कादंबऱ्या:''' अभिनय, कठपुतळ्या, कामसेना, नवा देव, नवा धर्म, पतिव्रता, पुनर्जन्म, रुपेरी स्वप्न, वाघीण, हेरंब.
* '''कथासंग्रह:''' अकरावा गडी, अखेरचा आघात, अल्लामिया देनेवाला, ए गुलबदन, गडगडाट, टालडुप्पो वॉंगिमाडूऽ, दंतकथा, पाऊस! पाऊस!, पोलिसी खाक्या, म.चा मा.टवे, मंत्र्याचा मंत्री, मुमताज, सायराबानू आणि इतर विनोदी कथा, सुलूचा सर्व्हंट.
* '''नाटके व एकांकिका:''' राणीचा बाग (नाटक); तिसरी इच्छा, सुलूचा रामा-इडली डोसा (एकांकिका).
* '''इतर लेखन:''' आपले शरीर, तुम्ही आणि तुमचे अन्न, वैद्यकातील महान शोध (वैद्यकीय); साक्ष इतिहासाची, मराठी साहित्य दर्शन (भाग १ ते ६) (संशोधनपर); परिपाक (भाग १, २), पिसारा (लघुनिबंध).
== पुरस्कार आणि सन्मान ==
* 'टॉमी' कथेस [[किर्लोस्कर (मासिक)|किर्लोस्कर मासिकाच्या]] लघुकथा स्पर्धेत दुसरे पारितोषिक (१९३७).<ref name="loksatta" />
* 'मुमताज' कथेस [[प्रल्हाद केशव अत्रे|आचार्य अत्रे]] यांच्या 'समीक्षक' मासिकाच्या कथास्पर्धेत प्रथम पारितोषिक.<ref name="loksatta" />
* तत्कालीन [[बॉम्बे स्टेट|मुंबई इलाख्यात]] 'राणीचा बाग' नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटकाचा पुरस्कार व इंदूर साहित्य सभा पुरस्कार.<ref name="drama" />
* नाशिक येथील एका रस्त्याला डॉ. अ.वा. वर्टी यांचे नाव देण्यात आले आहे.<ref>{{cite web |title=नाशिक रस्ते नावे |url=https://nmc.gov.in/ |publisher=नाशिक महानगरपालिका |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:वर्टी, अनंत वामन}}
[[वर्ग:मराठी नाटककार]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १९११ मधील जन्म]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:वैद्यकीय लेखक]]
[[वर्ग:मराठी विनोदी लेखक]]
ri2q9uwj4ylfaf9e2s0jwxy0bnosg6m
ईश्वर
0
100118
2702694
2519988
2026-08-16T02:20:10Z
Wingstem
157534
Wikilink added
2702694
wikitext
text/x-wiki
{{गल्लत|भगवान}}
{{बदल}}
'''ईश्वर''' ह्या संज्ञेने एकेश्वरवादात एका देवतेचा उल्लेख केला जातो, किंवा अनेकेश्वरवादात एकतत्त्वीय देवतेचा निर्देश केला जातो. पण दुनियेची निर्मितीनंतर मानवाच्या अस्तीत्वापासून जगभरातील प्रत्येक मानवाचा [[हिंदू धर्म|धर्म]] हा एकच होता व आहे या धर्मात ब्रम्हा, विष्णू व [[शिव]] या तीन देवता आहेत, जे [[शिव|विश्वाचे प्रमुख उर्जा स्रोत]] आहेत. यातील [[ब्रम्हा]] हे निर्माते आहेत, त्यांनी ब्रम्हांडाची निर्मिती केली; शिव/महेष हे जीवन आहेत, ते प्रत्येक जिवाचा प्राण आहेत; [[विष्णू]] हे [[विष्णू|कर्ता]] आहेत, ते प्रत्येक जीवाकडून त्याचे कार्य करून घेतात.
या तीनही उर्जा एकमेकांवर अवलंबून आहेत व त्या आपले कार्य अविरतपणे करत आहेत. यामध्ये कोण्या एकट्याच्या वर्चस्वाचा प्रश्नच नाही. या उर्जा आपले कार्य अनंत काळ सूरू ठेवतील.
मनुष्य ही या शक्तींची सर्वात अद्यवत रचना आहे, जी या उर्जांना आपल्या रूपात पहाते व त्यांची विविध रूपांत व विविध नावांनी पूजा करते. यातील बहुतांश अवतार हे सनातन [[हिंदू]] धर्मात विविध अवतारांत पूजनीय आहेत. तसेच विश्वाच्या ईतर प्रांतातील विविध धर्मांत जे विविध नावांनी ओळखले जातात ते [[हिंदू धर्म|विश्वाचा प्रमूख धर्म]] असणाऱ्या सनातन हिंदू धर्मात वेगळ्या नावांनी उल्लेखीत आहेत.
[[हिब्रू]] [[बायबल]]मध्ये "''आय अॅम दॅट आय अॅम''" आणि वायएचव्हीएच ही चार मुळाक्षरे (टेट्राग्रामॅटन) ईश्वराची नावे म्हणून वापरलेली आहेत; तर ख्रिश्चन धर्मात याहवेह व जेहोवा ही वायएचव्हीएचची नादरूपे म्हणून वापरलेली आढळतात. [[अरबी भाषा|अरबी भाषेत]] अल्ला हे नाव वापरले जाते आणि अरबी भाषिकांमध्ये मुस्लिमांचे प्राबल्य असल्याने "अल्ला" या नावासोबत इस्लामी श्रद्धा आणि संस्कृतीचे निर्देश येतात. इस्लाममध्ये ईश्वरासाठी अनेक नावे आहेत, तर यहुदी धर्मात इलोहिम व अडोनाई या मुख्य नावांनी ईश्वराला ओळखले जाते.
अतिनैसर्गिक [[ब्रम्हा|निर्माता]] आणि मानवजात व विश्वाचा नियंत्रक म्हणून ईश्वराला संकल्पित केले जाते. ईश्वरवाद्यांनी ईश्वराच्या विविध संकल्पनांना विविध गुण आरोपिलेले आहेत. त्यांमध्ये प्रामुख्याने सर्वज्ञता (अमर्याद ज्ञान), सर्वशक्तिमानता (अमर्याद सामर्थ्य), सर्वव्यापकता (सर्वत्र असणे), सर्वकल्याणदृष्टी (परिपूर्ण चांगुलपणा), दैवी सरलता आणि शाश्वत व आवश्यक अस्तित्त्व यांचा समावेश होतो.
ईश्वर अमूर्त (द्रव्याने न बनलेला), वैयक्तिक अस्तित्त्व, समग्र नैतिक बंधनांचा स्रोत आणि "ज्याची कल्पना केली जाऊ असते असे सर्वश्रेष्ठ अस्तित्त्व" याही मार्गांनी संकल्पित केला गेलेला आहे. प्रारंभीच्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिम ईश्वरवादी तत्त्वज्ञांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर या गुणारोपांचे समर्थन केले. अनेक उल्लेखनीय मध्ययुगीन आणि आधुनिक तत्त्वज्ञांनी ईश्वरास्तित्वाच्या बाजूने आणि त्याच्या विरोधात युक्तिवाद केले आहेत. सिस्टाईन चॅपेलमधील [[मायकेलेंजेलो]]ने बनविलेले भित्तिलेपचित्र : पाश्चात्य कलेतील 'पिता' ईश्वराचे उत्कृष्ट उदाहरण जातो.<ref>Swinburne, R.G. "God" in Honderich, Ted. (ed)The Oxford Companion to Philosophy, Oxford University Press, 1995.</ref><ref>Platinga, Alvin. "God, Arguments for the Existence of," Routledge Encyclopedia of Philosophy, Routledge, 2000.</ref>
<ref>Pantheism: A Non-Theistic Concept of Deity - Page 136, Michael P. Levine - 2002</ref> इतर धर्मांमध्येही ईश्वरासाठी नावे आहेत : नमुन्यादाखल बहाई पंथात बहा,<ref>A Feast for the Soul: Meditations on the Attributes of God : ... - Page x, Baháʾuʾlláh, Joyce Watanabe - 2006</ref> शीख धर्मात वाहेगुरू<ref>Philosophy and Faith of Sikhism - Page ix, Kartar Singh Duggal - 1988</ref> आणि झरतुष्ट्रमतात अहुर मज्द.<ref>The Intellectual Devotional: Revive Your Mind, Complete Your Education, and Roam confidently with the cultured class, David S. Kidder, Noah D. Oppenheim, page 364</ref>
अनेक [[धर्म|धर्मांच्या]] विश्वासानुसार '''[[देव]]''' ही विश्वाच्या उत्पत्तीला व पालनपोषणाला जबाबदार अशी व्यक्ती/संकल्पना आहे. विविध धर्मांत देव या संकल्पनेविषयी मूलभूत फरकही आहेत. हिंदू धर्मात देव, देवता, दैवत, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा, ब्रह्म इत्यादी संकल्पना आहेत. ख्रिस्ती धर्मग्रंथ [[बायबल]]मध्ये देवाला सर्वशक्तिमान, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ म्हणले आहे.
==देव नावाची माणसे==
वि.कृ.श्रोत्रिय यांनी १९३७ साली लिहिलेल्या वेदांतील गोष्टी या पुस्तकातले पहिले वाक्य आहे.."फार प्राचीन काळी आपल्या देशात देव नावाचे लोक राहात असत."..
==संत तुकाराम==
[[संत तुकाराम|तुकारामाच्या]] मते - देह देवाचे मंदिर । आत आत्मा परमेश्वर॥
==चार्वाकाचा देव==
यावज्जीवेत्सुखं जीवेत् ऋणं कृत्वा घृतं पिबेत् । भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः ।।
जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत मजॆत जगा, वेळप्रसंगी कर्ज काढून तूप प्या, एकदा का देह चितेमध्ये भस्म झाला की संपले, तो देह परत कुठून येणार?
==वैदिक देव==
प्रथमतः देव ही संकल्पना समजून घेऊ.
वैदिक काळात देव, मूर्तिपूजा, यज्ञ, इत्यादी कर्मकांडे नव्हती. वैदिक कालखंडाच्या अखेरच्या काळात देव ही कल्पना समाजात रुढ होत गेली. मनुष्य स्वभावाचा विचार केला तर काही मर्यादेत ते योग्यही होते. कालांतराने देवावरचे अवलंबित्व वाढले, कर्मकांडे वाढली. या गोष्टींचा समाजात अतिरेक झाला व समाज निष्क्रिय होऊ लागला. तो पाहून, याला पहिल्यांदा विरोध केला तो गौतम बुद्धांनी!
देव शब्दाची व्युत्पत्ती
'''''देव: दानात् वा दीपनात् वा द्योतनात् वा । द्युस्थानः भवति इति वा ।'''''
मराठीत अर्थ - देव दाता आहे, तो प्रकाशमान आहे, इतर वस्तू प्रकाशित करतो किंवा द्युलोकात राहतो म्हणून देव! देव शब्दाची '''दा''' - देणे किंवा '''द्युत''' - प्रकाशणे किंवा '''दीप्''' - प्रकाशविणे या धातुपासून व्युत्पत्ति साधली आहे<ref>{{स्रोत पुस्तक|title=ऋग्वेद - एक शोधयात्रा|last=डाॅ. वाटवे|first=श्रीकृष्ण त्रिंबक|publisher=वरदा प्रकाशन संस्था|year=२४.०६.२००४|pages=८}}</ref>. या '''दा''' वरूनच '''दाता''' शब्द आला आहे. आपण देवाची भक्ती करतो, पूजा करतो, त्याला नमस्कार करतो व काहीतरी '''मागणे''' मागतो. त्याची पूर्तता करण्यासाठी, ते मिळण्यासाठी, फलद्रूप होण्याची आपण देवाकडून अपेक्षा करतो. देव आपल्याला ते देईल, असा विश्वास असतो. म्हणजेच देणारा तो देव!
आपल्या इच्छा व वृत्ती अनेक प्रकारच्या आहेत. त्यानुसार प्रत्येकाची देवाची संकल्पना निरनिराळी असणार! त्यामुळे देवांचे आकार, रंग, वगैरे पण निरनिराळे आहेत. याचेही एक शास्त्र आहे.
विश्वाची निर्मिती आत्मतत्वापासून क्रमागत आकाश, वायू, तेजस, आप व पृथ्वी या पाच तत्वात झाली आहे. प्रत्येक तत्वाचा एक वर्ण व गुण आहे. ही तत्वे अव्यक्त असून अतींद्रीय ज्ञानाद्वारे तिची जाणीव होते, अनुभूती येते. आपल्या ऋषिमुनींना, खऱ्या संतांना व ज्ञानी लोकांना, हे माहित होते व आहे. ही विश्व निर्मितीची प्रक्रिया व मनावर होणारे संस्कार, तद्नुसार असणारी वृत्ती, यांची सांगड घालून, त्यांना मूर्त रूप दिले व देवदेवतांच्या मूर्ती अथवा प्रतिमा बनवल्या. देवदेवतांना मानवी जीवनाचा भाग बनविण्यासाठी, त्यांच्यावर कथा रचल्या गेल्या. त्यांचे अवतार कल्पीले, त्यांचे जन्म-मृत्यू, जीवन पण दाखवले. त्यांचा दुष्ट वृत्तीचे लोकांशी संघर्ष, दानवांशी संघर्ष, वगैरेही दाखवले. एवढेच नव्हे तर त्यांच्या मागच्या व पुढच्या वंशावळी निर्माण केल्या. साधनेत या सगळ्याचे काही महत्त्वाचे स्थान आहे.
'''हे विश्व व वृत्ती अस्तित्त्वात आहे, होते व भविष्यात असणार आहे! या दोन्हींना आरंभही नाही व शेवटही नाही. त्यांना जन्म नाही व मृत्यूही नाही. आहे ते केवळ स्थित्यंतर! म्हणून देवदेवता अजन्मा आहेत, असे म्हणले आहे.'''
आता देवदेवतांच्या दर्शना संबंधी पाहू. आपण वर बघितले की, व्यक्तीगणीक, प्रत्येकाच्या ईच्छा व वृत्ती निराळ्या असतात. यालाच त्या व्यक्तीचा पिंडधर्म म्हणतात. जो ज्या स्वरुपात आपल्या ईष्टदेवतेचे चिंतन करेल, भक्ती करेल, ध्यान करेल, त्यानुसार त्याला ईष्टदेवतेचे दर्शन होईल. म्हणून एकाच देवतेची उपासना, अनेकांनी केली तरी, त्या एकाच देवतेचे रुप, सर्वांना एकसारखे न दिसता, निरनिराळ्या आकारात व रंगछटात होईल. म्हणून एका देवतेच्या अनेक प्रकारच्या मूर्ती अथवा प्रतिमा असतात. ज्याचा जसा भाव असेल, त्या रुपात त्याला दर्शन होईल! म्हणून '''भाव तैसा देव''' म्हणले आहे. भाव आत म्हणजे मनात आहे, म्हणून देवही देहात आहे. तुकाराम महाराज म्हणतात,
देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर ।
जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर ।
जसे दु्धामध्ये लोणी, तसा देही चक्रपाणी ।
देव देहात देहात, का हो जाता देवळात ।
तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना ।
उसात साखर व दुधात लोणी असते, पण ते बाहेरून दिसत नाही, तर उस व दुधावर प्रक्रिया केली असता, ते मिळते. त्याचप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी साधना रुपी प्रक्रिया करायला लागते, मग ते साधन भक्ती, ज्ञान, कर्म वा ध्यान, काहीही असेल!
स्थूल अथवा जड जगत व सूक्ष्म अथवा चैतन्य, दोन्हींची निर्मिती प्रक्रिया लक्षात घेऊन दर्शन शास्त्र बनले आहे. दर्शने मानसिक पातळीवर होतात व ती संस्कारांना अनुकूल असतात. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास, दर्शने होणार नाहीत. त्याऐवजी तत्व दर्शने, निराकार होतील. म्हणूनच [[ज्ञानेश्वर]] माऊलींनी म्हणले आहे,
तुज सगुण म्हणो की, निर्गुण रे।
सगुण निर्गुण एकु, गोविंद रे।।धृ।।
अनुमाने ना, अनुमाने ना।
श्रुती नेति नेति म्हणती, गोविंदु रे।।१।।
तुज स्थूळ म्हणो की, सूक्ष्म रे।
स्थूळ, सूक्ष्म एकु, गोविंदु रे।।२।।
तुज दृश्य म्हणो की, अदृश्य रे।
दृश्य, अदृश्य एकु, गोविंदु रे।।३।।
निवृत्ती प्रसादे, ज्ञानदेव बोले।
बाप रखुमादेवीवरू, विठ्ठलु रे।।४।।
ज्ञानेश्वर माऊलींच आराध्य दैवत आहे विठ्ठल!
नवस, इच्छापूर्ती, कामनापूर्ती, संकल्पपूर्ती, इत्यादी मनाच्या तीव्र संकल्पावर अवलंबून आहेत. संकल्पात शक्यतो दुसऱ्यांचे नुकसान अथवा हानी नको म्हणजे संकल्पपूर्ततेसाठी विरोध निर्माण होणार नाही. जितका संकल्प अथवा इच्छा दृढ तितकी घटना घडून येण्याची शक्यता अधिक व लवकर! या शास्त्राची गती समजणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हे अतींद्रीय व अनुभवाचे शास्त्र आहे. मन वायू तत्वात आहे व तिथेच इच्छांचा उगम आहे. खरंतर इच्छा अथवा संस्कारांमुळेच मनाची निर्मिती आहे. 'संकल्प विकल्पात्मक मनः' अशी मनाची व्याख्या आहे. तीव्र इच्छांमुळे जडतत्वात धारणा होते व घटना घडून येतात.
कर्मकांड आणि विधींमुळे कदाचित मनाची एकाग्रता व म्हणून धारणाशक्ती वाढेल. परंतु मानवी प्रयत्नही तितकेच महत्त्वाचे व आवश्यक आहेत. अशी कोणतीही शक्ती या विश्वात नाही की जी आपल्याला हातपाय न हलवता आयते आणून देईल. जेव्हा असे घडले, असे वाटते तेव्हा तो मानवी प्रयत्नांचा, पूर्ततेसाठीचा क्षण जवळ आलेला होता, इतकेच समजावे.
हे मानसशास्त्र समजणे अवघड आहे व म्हणून देव या या संकल्पनेची निर्मिती केली गेली. मानवी मनावरील संस्कारांना धरून देवाविषयीची व्यक्तीगत व सामाजिक संकल्पना भिन्न भिन्न राहिल. ग्रंथ, मूर्ती, चिन्हे, गत वा जिवंत व्यक्ती, इत्यादी अशी ती असू शकते. देव आणि माफक कर्मकांड, हा मानसोपचार आहे. सामान्यांना तो अवघड अथवा भार होणार नाही याची काळजीमात्र समाजधुरीनांनी घेणे आवश्यक आहे.
समाजात देव व देवधर्म न मानणाराही मोठा वर्ग आहे. या वर्गास नास्तिक म्हणतात. या विश्वाचा निर्माता व चालक कोणीही नाही तर हे विश्व विशिष्ठ नियमांनी चालले आहे, असे मत ते मांडतात. याविरुद्ध देव मानणाऱ्यांचे विचार आहेत. मतमतांतरे काहीही असोत, अंतिमतः आस्तिकांचा देवही निष्क्रिय, निराकार, निर्गुण, कसलेही नियमन न करणारा आहे.
==आईनस्टाईनचा देव==
अमेरिकेतील अनेक विद्यापीठांत भरणाऱ्या वैज्ञानिक संमेलनांत हजर रहाताना [[अल्बर्ट आइन्स्टाइन|आईनस्टाईनला]] एका प्रश्नास हटकून तोंड द्यावे लागे, आणि तो म्हणजे "तुमचा देवावर विश्वास आहे का? Do you believe in God ?" आणि तो नेहमी उत्तर द्यायचा 'हो,स्पिनोझाच्या देवावर माझा विश्वास आहे!"
==स्पिनोझाचा देव==
डच तत्त्वज्ञ बरुच डी स्पिनोझा हा सतराव्या शतकातील ॲमस्टरडॅम येथील एका यशस्वी पण फार श्रीमंत नसणाऱ्या उद्योजकाचा मुलगा होता. त्याची देवाविषयीची कलपना अशी होती :-
देव असे म्हणत असणार,"उगीचच आपले उर बडवीत माझी प्रार्थना व पूजा करू नका. उलट जरा बाहेर नजर टाका आणि मी तुमच्यासाठी काय काय केले आहे त्याचा उपभोग घ्या. तुम्ही मौज करावी, गाणी म्हणावीत मी तुमच्यासाठी जे निर्माण केले आहे त्याचा उपभोग घ्या आणि त्याची मजा लुटा. ज्याला तुम्ही माझे घर समजतां, त्या अंधुक प्रकाशाने भरलेल्या, थंड,उदास देवळात जायचा विचारही करू नका. माझे घर मोठमोठ्या पर्वतशिखरात,झुळझुळ वाहाणाऱ्या नद्यांत,सरोवरात, अफाट पसरलेल्या समुद्रकिनाऱ्यावर आहे. आपले आयुष्य जर दुःखी असेल तर त्याबद्दल मला दोष देणे बंद करा. तुम्ही पापी आहात असे मी कधीच म्हणत नाही. उगीचच मनात भीती बाळगू नका. मी काही तुमच्या कृत्यांचा जाब विचारायला बसलो नाही.त्यामुळे तुमच्यावर टीका करायचा किंवा तुमच्यावर रागावण्याचा विचारही माझ्या मनात येत नाही. मला कशाचेच सोयर सुतक नाही,तुम्हाला शिक्षा करायला मी बसलो नाही. मी म्हणजे केवळ प्रेमाचा सागर आहे.
उगीचच माझ्याकडून क्षमायाचना करू नका.क्षमा करण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो? तुमच्या भावना, आकांक्षा,आनंद. गरजा, मर्यादा, वर्तनातील विसंगती या सर्व तुमच्या ठायी मीच निर्माण केलेल्या असताना, त्याबद्दल मी तुम्हाला कसा दोष देणार आणि तुम्हाला कशी शिक्षा करणार? तुम्हीच माझी सर्व लेकरे आहात. जी अयोग्य वागतील त्याना पुढील अनंत काळापर्यंत उकळत्या तेलात किंवा धगधगत्या ज्वाळांत टाकण्याची शिक्षा देण्यासाठी एकादी जागा मी तयार केली आहे असा तुमचा समज असेल तर तो चुकीचा आहे.
माझ्या काही आज्ञा किंवा कायदे आहेत असे मुळीच समजू नका. त्यामुळे तुमच्या मनात उगीचच अपराधीपणाची जाणीव त्यामुळे निर्माण होते. आपल्याला त्रास होऊ नये असे ज्यामुळे तुम्हास वाटते तो उपद्रव आपल्यामुळेही इतरांना होणार नाही याची कालजी घ्या. फक्त एकच गोष्ट मला अपेक्षित आहे, ती म्हणजे केवळ आपल्या आयुष्याविषयी दक्ष रहा. ही दक्षताच तुमची मार्गदर्शक आहे. हे आयुष्य म्हणजेच सर्व काही आहे, आणि तेवढेच तुम्हाला आवश्यक आहे. मी तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे .त्यात तुम्हाला काही बक्षीस मिळणार नाही, की शिक्षाही होणार नाही. पाप किंवा पुण्य असे काही नसते, तुमच्या जीवनाचा स्वर्ग किंवा नरक बनवण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे.
या आयुष्यानंतर पुढे काही आहे की नाही हे मी सांगणार नाही, पण यानंतर असे काही नाही असे समजूनच चाला. जे काही आनंद उपभोगणे, प्रेम करणे करायचे आहे त्यासाठी हीच एक संधी आहे. तुमची काही तक्रार नसेल तर मी दिलेल्या संधीचा तुम्ही पूर्ण फायदा घेतलात, असे मी समजेन. आणि काही असेलच तरी मी काही तुम्हाला विचारणार नाही की, तुम्ही चांगले वागलात किंवा नाही. मी फक्त विचारेन की तुम्ही आयुष्याचा आनंद लुटलांत की नाही? तुम्हाला ते आवडले की नाही?.मजा आली का तुम्हाला? त्यात जास्त मौज कशात आली? तुम्ही काय शिकलात?
माझ्यावर विश्वास टाकून निष्क्रिय राहणे सोडा, कारण तसे करणे म्हणजे काहीतरी अध्याहृत धरणे, कल्पना करणे. आपल्या छोट्या मुलीबरोबर तुम्ही खेळत असाल, किंवा आपल्या कुत्र्याच्या पिल्लाला कुरवाळत असाल, किंवा समुद्रात स्नान करत असाल तेव्हा माझी जाणीव तुम्हास व्हावी.
माझी स्तुती करण्याचे कारण नाही. स्वतःला कुणीतरी मोठा समजणारा प्राणी मी आहे असे का वाटते तुम्हाला? तुमच्या स्तुतिस्तोत्रांनी मला अगदी कंटाळा येतो. माझ्याविषयी इतके खरेच वाटत असेल तर ते प्रत्यक्ष स्वतःची, सभोवतालच्या जगाची काळजी घेऊन व्यक्त करा. तुमचा आनंद व्यक्त करा. ती माझी खरी स्तुति ठरेल.ए कच सत्य आहे ते म्हणजे तुम्ही येथे आहात, आणि हे जग अनेक आश्चर्यांनी भरलेले आहे. आणखी मग काय हवे तुम्हाला? आणखी स्पष्टीकरणाची आवश्यकताच काय? मी कोठेतरी बाहेर आहे असे समजून मला शोधू नका, तुमच्या आत मी आहे हे निश्चित समजा. तुमच्या हृदयाच्या ठोक्यात मी आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[महाराष्ट्रातील खंडोबाची देवळे|देवांचे प्रकार आणि त्यांच्यातील जाती]]
* [[महाराष्ट्रातील देवता]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[be-x-old:Бог]]
[[वर्ग:धर्म]]
[[वर्ग:ईश्वर]]
[[af:God]]
[[als:Gott]]
[[an:Dios]]
[[ang:God]]
[[ar:الله]]
[[arc:ܐܠܗܐ]]
[[ast:Dios]]
[[ay:Tatitu]]
[[az:Tanrı]]
[[bar:Gott]]
[[bat-smg:Dievs]]
[[be:Бог]]
[[bg:Бог]]
[[bn:ঈশ্বর]]
[[br:Doue]]
[[bs:Bog]]
[[ca:Déu]]
[[ckb:خودا]]
[[co:Diu]]
[[cs:Bůh]]
[[cu:Богъ]]
[[cv:Турă]]
[[cy:Duw]]
[[da:Gud (monoteistisk)]]
[[de:Gott]]
[[ee:Mawu]]
[[el:Θεός]]
[[eml:Dio]]
[[en:God]]
[[eo:Dio]]
[[es:Dios]]
[[et:Jumal]]
[[eu:Jainko]]
[[fa:خدا]]
[[fi:Jumala]]
[[fiu-vro:Jummal]]
[[fr:Dieu]]
[[fur:Diu]]
[[fy:God]]
[[ga:Dia]]
[[gd:Dia]]
[[gl:Deus]]
[[gn:Ñandejára]]
[[got:𐌲𐌿𐌸/Guþ]]
[[gu:ઈશ્વર]]
[[hak:Song-ti]]
[[he:אלוהים]]
[[hi:ईश्वर]]
[[hif:God]]
[[hr:Bog]]
[[ht:Bondye]]
[[hu:Isten]]
[[hy:Աստված]]
[[ia:Deo]]
[[id:Tuhan]]
[[io:Deo]]
[[is:Guð]]
[[it:Dio]]
[[ja:神]]
[[jv:Hyang]]
[[ka:ღმერთი]]
[[kk:Құдай]]
[[ko:하느님]]
[[ku:Yezdan]]
[[kw:Duw]]
[[la:Deus]]
[[lb:Gott]]
[[ln:Nzámbe]]
[[lt:Dievas]]
[[lv:Dievs]]
[[mk:Бог]]
[[ml:ദൈവം]]
[[mn:Бурхан]]
[[ms:Tuhan]]
[[mwl:Dius]]
[[myv:Паз]]
[[nds:Gott]]
[[nds-nl:God]]
[[ne:ईश्वर]]
[[new:ईश्वर]]
[[nl:God (monotheïsme)]]
[[nn:Gud]]
[[no:Gud]]
[[nrm:Dùu]]
[[nso:Modimo]]
[[oc:Dieu]]
[[os:Хуыцау]]
[[pih:God]]
[[pl:Bóg]]
[[pnb:اللّہ]]
[[ps:الله]]
[[pt:Deus]]
[[qu:Dyus]]
[[ro:Dumnezeu]]
[[ru:Бог]]
[[rue:Бог]]
[[sah:Таҥара]]
[[scn:Diu]]
[[sh:Bog]]
[[simple:God]]
[[sk:Boh]]
[[sl:Bog]]
[[sn:Mwari]]
[[sq:Perëndia]]
[[sr:Бог]]
[[stq:God]]
[[sv:Gud]]
[[sw:Mungu]]
[[szl:Bůg]]
[[ta:கடவுள்]]
[[te:దేవుడు]]
[[th:พระเป็นเจ้า]]
[[tl:Diyos]]
[[tpi:God]]
[[tr:Tanrı]]
[[tt:Ходай]]
[[uk:Бог]]
[[ur:خدا]]
[[uz:Xudo]]
[[vec:Dio]]
[[vi:Thiên Chúa]]
[[vls:God]]
[[war:Diyos]]
[[wo:Yàlla]]
[[xmf:ღორონთი]]
[[yi:גאט]]
[[yo:Ọlọ́run]]
[[zh:神]]
[[zh-min-nan:Siōng-tè]]
[[zh-yue:上帝]]
[[zu:UNkulunkulu]]
pt61c5hxs8x0kw7t5arpial1wk8bihp
गुर्जर-प्रतिहार
0
104327
2702626
2546361
2026-08-15T17:09:51Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702626
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|गुर्जर हा राजवंश जमात|गुर्जर (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = गुर्जर-प्रतिहार साम्राज्य<br />
| ध्वज =
| ध्वजरुंदी =
| नकाशा = Indian Kanauj triangle map.svg
| नकाशारुंदी = 250| सुरुवात = इ.स. ७३०
| शेवट = इ.स. १०१९
| राजधानी = [[कनौज]]
| राजे = इ.स. ७३० ते इ.स. ७५६: [[नागभट्ट पहिला]]<br />इ.स. ७७८ ते इ.स. ८०५: वत्सराज<br />इ.स. ८०५ ते इ.स. ८३३: नागभट्ट दुसरा<br />इ.स. ८३६ ते इ.स. ८८५: मिहीर भोज<br />इ.स. ८८५ ते इ.स. ९१०: महेंद्रपाल
| भाषा = [[संस्कृत भाषा|संस्कृत]]
|क्षेत्रफळ = १८,००,००० चौ. कि.मी.
|लोकसंख्या =
|चलने =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[इ.स. ७३०]] ते [[इ.स. १०१९]]) हा [[भारत|भारतामध्ये]] असलेला गुर्जरदेसा प्रभावी असा एक राजवंश होता. [[कनौज]] ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =कल्के हेरमन
| सहलेखक =रॉदरमंड डाइटमॅंड
| title = अ हिस्ट्री ऑफ इंडिया
| दुवा = http://books.google.co.in/books?id=V73N8js5ZgAC&pg=PA163&dq=gurjara+pratihara&ei=hpIPS_fhOqDAzQT85pXrDA#v=onepage&q=gurjara%20pratihara%20kanauj&f=false
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =रूटलेग
| वर्ष =इ.स. २००४
| आयएसबीएन =0-415-32920-5
| आवृत्ती =४ थी
| पृष्ठे =४३२
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =मुजुमदार रमेशचंद्र
| सहलेखक =
| title = द हिस्ट्री ॲंड कल्चर ऑफ द इंडियन पीपल:द क्लासिकल एज
| दुवा = http://books.google.co.in/books?id=8QhuAAAAMAAJ&q=gurjara+pratihara&dq=gurjara+pratihara&ei=hpIPS_fhOqDAzQT85pXrDA
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =जी ॲलन ॲंड अलविन
| वर्ष =इ.स. १९५४
| आयएसबीएन =
| आवृत्ती =
| पृष्ठे =
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =चोप्रा प्राणनाथ
| सहलेखक =
| title = अ कॉंम्रेहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया
| दुवा = http://books.google.co.in/books?id=gE7udqBkACwC&pg=PA196&dq=gurjara+pratihara&lr=&ei=A5MPS5nlJ5TszASI-oiTDQ#v=onepage&q=gurjara%20pratihara&f=false
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =स्टर्लिंग पब्लिशर्स
| वर्ष =इ.स. २००३
| आयएसबीएन =81-207-2503-4
| आवृत्ती =
| पृष्ठे =१९६
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
== स्थापना ==
हरिश्चंद्राने [[राजस्थान|राजस्थानातील]] [[जोधपूर]] येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने [[इ.स. ७३०]] मध्ये [[मध्यप्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[अवंती]] येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
== राज्यकर्ते ==
=== नागभट्ट (इ.स. ७३० ते इ.स. ७५६) ===
{{मुख्यलेख|नागभट्ट पहिला}}
प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरुवातीला [[राष्ट्रकूट|राष्ट्रकुटांचा]] मांडलिक होता. याने [[जोधपूर]] व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा [[दंतिदुर्ग]] याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. [[गुर्जरदेसा]], [[गुजरात]], व [[माळवा|माळव्याचा]] बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने [[इ.स. ७३०]] ते [[इ.स. ७५६]] पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले.
=== वत्सराज (इ.स. ७७८ ते इ.स. ८०५) ===
नागभट्टानंतर वत्सराज हा {{लेखनाव}} घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने [[इ.स. ७७८]] ते [[इ.स. ८०५]] पर्यंत राज्य केले. वत्सराजाने गुर्जरदेसा हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता.
=== नागभट्ट दुसरा (इ.स. ८०५ ते इ.स. ८३३) ===
वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने [[इ.स. ८०५]] ते [[इ.स. ८३३]] पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून [[कनौज]] जिंकून घेतले होते.
=== मिहीर भोज (इ.स. ८३६ ते इ.स. ८८५) ===
मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. [[बंगाल]]मधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसऱ्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. [[कलचुरी वंश|कलचुरी]] राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्र कुटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि [[माळवा]], [[गोरखपूर]], [[सौराष्ट्र]] व [[बुंदेलखंड|बुंदेलखंडावर]] आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने [[कनौज]] ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली.
=== महेंद्रपाल (इ.स. ८८५ ते इ.स. ९१०) ===
महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने [[इ.स. ८८५]] ते [[इ.स. ९१०]] पर्यंत राज्य केले. याने सुरुवातीला [[मगध]] व उत्तर [[बंगाल]]वर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर [[काश्मीर|काश्मीर]]च्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले.
=== महिपाल (इ.स. ९१२ ते इ.स. ९४४) ===
महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी [[कनौज]]चाही विध्वंस केला.
=== इतर राजे ===
महिपालानंतर [[महेंद्रपाल दुसरा]], [[देवपाल]], [[विनायकपाल दुसरा]], [[महिपाल दुसरा]], [[विजयपाल]], [[राज्यपाल]], [[त्रिलोचनपाल]] व [[यशपाल]] हे [[गुर्जरवंशी]] राजे [[वारसदार]] बनले.
== शेवट ==
राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर गुर्जर आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. [[चंदेल्ल घराणे|चंदेल्ल]] वंशीयांनी कनौज जिंकले. परमार, चालुक्य, [[गुहिलोत]] या गुर्जर घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी [[इ.स. १०१९]] मध्ये [[गझनीचा महमूद|गझनीच्या महमूदाने]] त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली.
== हे सुद्धा पहा ==
*[[भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी]]
*[[मौर्य साम्राज्य]]
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग:भारतीय साम्राज्ये]]
[[वर्ग:गुर्जर-प्रतिहार साम्राज्य]]
9m2p9gk2nrfohovvrbjilb94icp3mwu
2702627
2702626
2026-08-15T17:11:11Z
Aryan Bagkar
152513
/* शेवट */
2702627
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|गुर्जर हा राजवंश जमात|गुर्जर (निःसंदिग्धीकरण)}}
{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = गुर्जर-प्रतिहार साम्राज्य<br />
| ध्वज =
| ध्वजरुंदी =
| नकाशा = Indian Kanauj triangle map.svg
| नकाशारुंदी = 250| सुरुवात = इ.स. ७३०
| शेवट = इ.स. १०१९
| राजधानी = [[कनौज]]
| राजे = इ.स. ७३० ते इ.स. ७५६: [[नागभट्ट पहिला]]<br />इ.स. ७७८ ते इ.स. ८०५: वत्सराज<br />इ.स. ८०५ ते इ.स. ८३३: नागभट्ट दुसरा<br />इ.स. ८३६ ते इ.स. ८८५: मिहीर भोज<br />इ.स. ८८५ ते इ.स. ९१०: महेंद्रपाल
| भाषा = [[संस्कृत भाषा|संस्कृत]]
|क्षेत्रफळ = १८,००,००० चौ. कि.मी.
|लोकसंख्या =
|चलने =
}}
'''{{लेखनाव}}''' ([[इ.स. ७३०]] ते [[इ.स. १०१९]]) हा [[भारत|भारतामध्ये]] असलेला गुर्जरदेसा प्रभावी असा एक राजवंश होता. [[कनौज]] ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी होती.<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =कल्के हेरमन
| सहलेखक =रॉदरमंड डाइटमॅंड
| title = अ हिस्ट्री ऑफ इंडिया
| दुवा = http://books.google.co.in/books?id=V73N8js5ZgAC&pg=PA163&dq=gurjara+pratihara&ei=hpIPS_fhOqDAzQT85pXrDA#v=onepage&q=gurjara%20pratihara%20kanauj&f=false
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =रूटलेग
| वर्ष =इ.स. २००४
| आयएसबीएन =0-415-32920-5
| आवृत्ती =४ थी
| पृष्ठे =४३२
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =मुजुमदार रमेशचंद्र
| सहलेखक =
| title = द हिस्ट्री ॲंड कल्चर ऑफ द इंडियन पीपल:द क्लासिकल एज
| दुवा = http://books.google.co.in/books?id=8QhuAAAAMAAJ&q=gurjara+pratihara&dq=gurjara+pratihara&ei=hpIPS_fhOqDAzQT85pXrDA
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =जी ॲलन ॲंड अलविन
| वर्ष =इ.स. १९५४
| आयएसबीएन =
| आवृत्ती =
| पृष्ठे =
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
<ref>{{स्रोत पुस्तक
| लेखक =चोप्रा प्राणनाथ
| सहलेखक =
| title = अ कॉंम्रेहेन्सिव्ह हिस्ट्री ऑफ एंशंट इंडिया
| दुवा = http://books.google.co.in/books?id=gE7udqBkACwC&pg=PA196&dq=gurjara+pratihara&lr=&ei=A5MPS5nlJ5TszASI-oiTDQ#v=onepage&q=gurjara%20pratihara&f=false
| भाषा = इंग्रजी
| प्रकाशक =स्टर्लिंग पब्लिशर्स
| वर्ष =इ.स. २००३
| आयएसबीएन =81-207-2503-4
| आवृत्ती =
| पृष्ठे =१९६
| अॅक्सेसदिनांक =२१ डिसेंबर, २०११
}}</ref>
== स्थापना ==
हरिश्चंद्राने [[राजस्थान|राजस्थानातील]] [[जोधपूर]] येथे गुर्जरवंशाची स्थापना केली. त्यानंतर राजस्थानात त्यांच्या अनेक शाखा स्थापन झाल्या. त्यापैकी पहिल्या नागभट्टाने [[इ.स. ७३०]] मध्ये [[मध्यप्रदेश|मध्यप्रदेशातील]] [[अवंती]] येथे प्रतिहार घराण्याचे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
== राज्यकर्ते ==
=== नागभट्ट (इ.स. ७३० ते इ.स. ७५६) ===
{{मुख्यलेख|नागभट्ट पहिला}}
प्रतिहारांचे स्वतंत्र राज्य स्थापन करणारा नागभट्ट हा सुरुवातीला [[राष्ट्रकूट|राष्ट्रकुटांचा]] मांडलिक होता. याने [[जोधपूर]] व नंदपूरच्या प्रतिहारांचा प्रदेश जिंकून घेतला. राष्ट्रकूट राजा [[दंतिदुर्ग]] याच्याशीही त्याने प्रतिकार केला होता. [[गुर्जरदेसा]], [[गुजरात]], व [[माळवा|माळव्याचा]] बराच भाग याने आपल्या राज्याला जोडला होता. नागभट्टाने [[इ.स. ७३०]] ते [[इ.स. ७५६]] पर्यंत राज्य केले. त्यानंतर कक्कूक, देवराज व वत्सराज हे गादीवर आले.
=== वत्सराज (इ.स. ७७८ ते इ.स. ८०५) ===
नागभट्टानंतर वत्सराज हा {{लेखनाव}} घराण्यातील कर्तबगार राजा होऊन गेला. त्याने [[इ.स. ७७८]] ते [[इ.स. ८०५]] पर्यंत राज्य केले. वत्सराजाने गुर्जरदेसा हा प्रांत जिंकून घेतला होता. राष्ट्रकूट राजा ध्रुव याने वत्सराजावर आक्रमण करून त्याचा भीषण पराभव केला होता.
=== नागभट्ट दुसरा (इ.स. ८०५ ते इ.स. ८३३) ===
वत्सराजानंतर त्याचा मुलगा नागभट्ट दुसरा हा सत्ताधीश झाला. त्याने [[इ.स. ८०५]] ते [[इ.स. ८३३]] पर्यंत राज्य केले. याने चक्रायुधाचा पराभव करून [[कनौज]] जिंकून घेतले होते.
=== मिहीर भोज (इ.स. ८३६ ते इ.स. ८८५) ===
मिहीर भोज हा प्रतिहार घराण्यातील सर्वश्रेष्ठ सम्राट होता. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याला अनेक शत्रूंशी सामना करावा लागला. [[बंगाल]]मधल्या देवपालाने त्याचा पराभव केला. राष्ट्रकूट राजा दुसऱ्या ध्रुवानेही त्याच्यावर स्वारी केली. [[कलचुरी वंश|कलचुरी]] राजा कोक्कलाकडूनही त्याला पराभव स्विकारावा लागला. या आक्रमणांनी खचून न जाता त्याने परत बंगालच्या देवपालावर आक्रमण करून त्याला पराभूत केले व राष्ट्र कुटाच्या कृष्णाचाही पराभव केला आणि [[माळवा]], [[गोरखपूर]], [[सौराष्ट्र]] व [[बुंदेलखंड|बुंदेलखंडावर]] आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. मिहीर भोजाने [[कनौज]] ही प्रतिहार साम्राज्याची राजधानी केली.
=== महेंद्रपाल (इ.स. ८८५ ते इ.स. ९१०) ===
महेंद्रपाल हा मिहीरभोजाचा मुलगा होता. त्याने [[इ.स. ८८५]] ते [[इ.स. ९१०]] पर्यंत राज्य केले. याने सुरुवातीला [[मगध]] व उत्तर [[बंगाल]]वर प्रभुत्व प्रप्त केले, सौराष्ट्राचाही भाग आपल्या ताब्यात घेतला पण नंतर [[काश्मीर|काश्मीर]]च्या राजाने आक्रमण करून महेंद्रपालाचे काही प्रदेश जिंकून घेतले.
=== महिपाल (इ.स. ९१२ ते इ.स. ९४४) ===
महिपालाच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट राजा तिसरा इंद्र याने प्रतिहार साम्राज्यावर आक्रमण करून बराच मोठा प्रदेश जिंकून घेतला आणि राजधानी [[कनौज]]चाही विध्वंस केला.
=== इतर राजे ===
महिपालानंतर [[महेंद्रपाल दुसरा]], [[देवपाल]], [[विनायकपाल दुसरा]], [[महिपाल दुसरा]], [[विजयपाल]], [[राज्यपाल]], [[त्रिलोचनपाल]] व [[यशपाल]] हे [[गुर्जरवंशी]] राजे [[वारसदार]] बनले.
== शेवट ==
राष्ट्रकूट राजा [[तिसरा इंद्र राष्ट्रकूट]] याने प्रतिहार साम्राज्यावर केलेल्या आक्रमणामुळे गुर्जरांची सत्ता दुर्बल झाली. याचा फायदा घेऊन बंगालमधल्या पालांनीही सोम नदीपर्यंतचा मुलुख आपल्या ताब्यात घेतला. महिपालानंतर इतर गुर्जर आक्रमणे करून प्रतिहारांचे राज्य जिंकून घेतले. [[चंदेल्ल घराणे|चंदेल्ल]] वंशीयांनी कनौज जिंकले. [[परमार]], चालुक्य, [[गुहिलोत]] या गुर्जर घराण्यांनी प्रतिहार साम्राज्य वाटून घेतले. त्याचवेळी [[इ.स. १०१९]] मध्ये [[गझनीचा महमूद|गझनीच्या महमूदाने]] त्रिलोचनपालाला पूर्ण पराभूत केले व गुर्जर सत्ता पूर्णपणे नामशेष झाली.
== हे सुद्धा पहा ==
*[[भारतातील सर्वात मोठ्या साम्राज्यांची यादी]]
*[[मौर्य साम्राज्य]]
== संदर्भ व नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारतीय राजवंश]]
[[वर्ग:भारतीय साम्राज्ये]]
[[वर्ग:गुर्जर-प्रतिहार साम्राज्य]]
rfksb7j7fmiapyeutg9a8xinmro0sql
फ्रांसच्या राज्यकर्त्यांची यादी
0
129051
2702741
2702534
2026-08-16T04:50:26Z
TheonlyPuneriintown
157039
अंक आणि गुणनाम जोडले
2702741
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बुर्बोंचे घराणे]] (1589–1792)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'', ''le Vert-Galant'') </small>||align="center"|2 ऑगस्ट 1589||align="center"|14 मे 1610||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|14 मे 1610||align="center"|14 मे 1643||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|14 मे 1643||align="center"|1 सप्टेंबर 1715||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|1 सप्टेंबर 1715||align="center"|10 मे 1774||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|[[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|10 मे 1774||align="center"|21 सप्टेंबर 1792||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(1774–1791) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(1791–1792)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (1792–1804)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
qrt5phsnlg3t5r60jj6u7rvhr1wis4z
2702753
2702741
2026-08-16T05:07:26Z
TheonlyPuneriintown
157039
अंक आणि गुणनाम जोडले
2702753
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (1792–1804)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
dauucw9salo3op3atr219kj3bgvjnbr
2702754
2702753
2026-08-16T05:09:06Z
TheonlyPuneriintown
157039
/* पहिले फ्रेंच प्रजासत्ताक (1792–1804) */
2702754
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (1804–1814)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|18 मे 1804||align="center"|11 एप्रिल 1814
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
euqs7vn6nam8gutyal60fj2dxf34nlj
2702755
2702754
2026-08-16T05:09:40Z
TheonlyPuneriintown
157039
अंक जोडले
2702755
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], 1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|20 मार्च 1815||align="center"|22 जून 1815
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>From 22 जून to 7 जुलै 1815, Bonapartists considered Napoleon II as the legitimate heir to the throne, his father having abdicated in his favor. However, the young child's reign was entirely fictional, as he was residing in ऑस्ट्रिया with his mother. Louis XVIII was reinstalled as king on 7 जुलै.</ref>||align="center"|22 जून 1815||align="center"|7 जुलै 1815
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
gc8o4v06qt54c85ryivj38ovoqkp1i0
2702761
2702755
2026-08-16T05:15:04Z
TheonlyPuneriintown
157039
इंग्रजी मजकूरला मराठीत भाषांतर केले, अंक जोडले
2702761
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंचे घराणे (1815–1830)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|7 जुलै 1815||align="center"|16 सप्टेंबर 1824||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|16 सप्टेंबर 1824||align="center"|2 ऑगस्ट 1830||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
0yawvz4889ow7civyjs8sysbgl7xllz
2702764
2702761
2026-08-16T05:16:05Z
TheonlyPuneriintown
157039
/* बुर्बोंचे घराणे (1815–1830) */
2702764
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट घराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
j7ki3oqjrqv1chzfhsdazj452c7krxg
2702765
2702764
2026-08-16T05:16:30Z
TheonlyPuneriintown
157039
2702765
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बुर्बोंच्या घराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
4dszj5pup282v98t2k1ybr5gksmqkue
2702767
2702765
2026-08-16T05:17:04Z
TheonlyPuneriintown
157039
2702767
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (1830–1848)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|9 ऑगस्ट 1830||align="center"|24 फेब्रुवारी 1848||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
fdgr14txgi0v8dqxoh9wvad1jutt65i
2702768
2702767
2026-08-16T05:18:30Z
TheonlyPuneriintown
157039
अंक जोडले
2702768
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (१८३०–१८४८)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|९ ऑगस्ट १८३०||align="center"|२४ फेब्रुवारी १८४८||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्टचे घराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (1852–1870)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|2 डिसेंबर 1852||align="center"|4 सप्टेंबर 1870||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
9mkyw61qgcnhqli5za9xtrr4tuz4sxg
2702772
2702768
2026-08-16T05:19:30Z
TheonlyPuneriintown
157039
अंक जोडले
2702772
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा म्हणून, तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, व तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (१८३०–१८४८)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|९ ऑगस्ट १८३०||align="center"|२४ फेब्रुवारी १८४८||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्ट राजघराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (१८५२–१८७०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|२ डिसेंबर १८५२||align="center"|४ सप्टेंबर १८७०||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
pyaeoz4dqn2oi0f4w40ytgehq96pu4q
2702777
2702772
2026-08-16T05:22:43Z
TheonlyPuneriintown
157039
शुद्धलेखन
2702777
wikitext
text/x-wiki
{{भाषांतर}}
'''फ्रान्सच्या सम्राटांनी''' [[इ.स. ४८६]] ते [[इ.स. १८७०]] ह्या प्रदीर्घ काळादरम्यान [[फ्रान्स]] व [[युरोप]] तसेच जगातील अनेक प्रदेशांवर राज्य केले. खालील यादीत "फ्रॅंकांचा राजा", "फ्रान्सचा राजा", "फ्रेंचांचा राजा" किंवा "फ्रेंचांचा सम्राट" इत्यादी पदे असलेल्या व्यक्तींची माहिती दिली आहे.
ह्या राज्यकर्त्यांव्यतिरिक्त दोनवेळा फ्रान्समध्ये साम्राज्य स्थापन करण्याचे प्रयत्न केले गेले. इ.स. १८०४ ते १८१५ दरम्यान [[पहिले फ्रेंच साम्राज्य]] तर इ.स. १८५२ ते १८७० दरम्यान [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] अस्तित्वात होते.
==मेरोवेखी राजघराणे (४२८–७५१)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=२0% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Clodion.jpg|80px]]
|align="center"| ''केसाळ'' [[फ्रांकांचा क्लोदियो|क्लोदियो]]<br><small>(Clodion ''le Chevelu'')</small>
|align="center"|४२८
|align="center"|४४५/४४८
|
|align="center"|सालियन [[फ्रांक लोक|फ्रांकांचा]] राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Mérovée.jpg|80px]]
|align="center"|[[मेरोवेख]] <br><small>(Mérovée)</small>
|align="center"|४४५/४४८
|align="center"|४५७
|{{*}}कोल्दियोचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Seal of Childeric I Tournai tomb.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्देरिक|पहिला खिल्देरिक]] <br><small>(Childéric Ier)</small>
|align="center"|४५७
|align="center"|४८१/४८२
|{{*}}मेरोवेखचा मुलगा
|align="center"|सालियन फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs saliens)</small>
|-
|align="center"|[[Image:Clovis 1er.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला क्लोव्हिस|पहिला क्लोव्हिस]] <br><small>(Clovis Ier)</small>
|align="center"|४८१/४८२
|align="center"|५११
|{{*}}पहिल्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou d'or de Childebert Ier.png|80px]]
|align="center"|[[पॅरिसचा पहिला खिल्देबेर्त|पहिला खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert Ier)</small>
|align="center"|५११
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Monnaie d'argent de Clotaire Ier.png|80px]]
|align="center"|''म्हातारा'' [[फ्रांकांचा पहिला ख्लोथार|पहिला ख्लोथार]] <br><small>(Clotaire Ier ''le Vieux'')</small>
|align="center"|२३ डिसेंबर ५५८
|align="center"|२९ नोव्हेंबर ५६१
|{{*}}पहिल्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}पहिल्या खिल्देबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Jean-Joseph Dassy (1796-1865) - Caribert, roi franc de Paris et de l'ouest de Gaule (mort en 567).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला कारीबेर्त|पहिला कारीबेर्त]] <br><small>(Caribert Ier)</small>
|align="center"|२९ नोव्हेंबर ६५१
|align="center"|६५७
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Chilpéric roy de France.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला खिल्पेरिक|पहिला खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric Ier)</small>
|align="center"|५६७
|align="center"|५८४
|{{*}}पहिल्या क्लोथारचा मुलगा <br>{{*}}पहिल्या कारीबेर्तचा धाकटा भाऊ
|align="center"|पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br><br>नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothaire II 584 628.jpg|80px]]
|align="center"|''महान, तरुण'' [[फ्रांकांचा दुसरा ख्लोथार|दुसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire II ''le Grand, le Jeune'')</small>
|align="center"|५८४
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|{{*}}पहिल्या खिल्पेरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>पॅरिसचा राजा <br><small>(Roi de Paris)</small> <br>(५९५–६२९) <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६१३–६२९)
|-
|align="center"|[[Image:Tiers de sou or Dagobert Ier.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा पहिला दागोबेर्त|पहिला दागोबेर्त]] <br><small>(Dagobert Ier)</small>
|align="center"|१८ ऑक्टोबर ६२९
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|{{*}}दुसऱ्या ख्लोथारचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Tiers de sous d'or de Clovis II.jpg|80px]]
|align="center"|''आळशी'' [[फ्रांकांचा दुसरा क्लोव्हिस|दुसरा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis II ''le Fainéant'')</small>
|align="center"|१९ जानेवारी ६३९
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|{{*}}पहिल्या दागोबेर्तचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small>
|-
|align="center"|[[Image:Clothar III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा क्लोथार|तिसरा ख्लोथार]] <br><small>(Clotaire III)</small>
|align="center"|३१ ऑक्टोबर ६५७
|align="center"|६७३
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६५७–६६३)
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Childéric II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्देरिक|दुसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric II)</small>
|align="center"|६७३
|align="center"|६७५
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}तिसऱ्या ख्लोथारचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Theuderic III.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा त्येरी|तिसरा त्येरी]] <br><small>(Thierry III)</small>
|align="center"|६७५
|align="center"|६९१
|{{*}}दुसऱ्या क्लोव्हिसचा मुलगा <br>{{*}}दुसऱ्या खिल्देरिकचा धाकटा भाऊ
|align="center"|नेउस्त्रियाचा राजा <br><small>(Roi de Neustrie)</small> <br><br>फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(६८७–६९१)
|-
|align="center"|[[Image:Georges Rouget (1783-1869) - Clovis III roi d'Austrasie en 691 (682-695).jpg|80px]]
|align="center"|[[चौथा क्लोव्हिस]] <br><small>(Clovis IV)</small>
|align="center"|६९१
|align="center"|६९५
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Childebert III 694 711.jpg|80px]]
|align="center"|''न्यायी'' [[फ्रांकांचा तिसरा खिल्देबेर्त| तिसरा खिल्देबेर्त]] <br><small>(Childebert III ''le Juste'')</small>
|align="center"|६९५
|align="center"|२३ एप्रिल ७११
|{{*}}तिसऱ्या त्येरीचा मुलगा <br>{{*}}चौथ्या क्लोव्हिसचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roi de france Dagobert II (i.e III).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा दागोबेर्त|तिसरा दागोबेर्त]]
|align="center"|२३ एप्रिल ७११
|align="center"|७१५
|{{*}}तिसऱ्या खिल्देबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Portrait Roy de france Chilperic II.jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा दुसरा खिल्पेरिक|दुसरा खिल्पेरिक]] <br><small>(Chilpéric II)</small>
|align="center"|७१५
|align="center"|१३ फेब्रुवारी ७२१
|{{*}}बहुतेक दुसऱ्या खिल्देरिकचा मुलगा
|align="center"|नेउस्त्रिया व बूर्गान्याचा राजा <br><small>(Roi de Neustrie et de Bourgogne)</small> <br><br> फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br>(७१९–७२१)
|}
शेवटचे मेरोवेखी राज्यांकडे, ज्यांना 'आळशी राजे' (rois fainéants) असेसुद्धा संबोधले जात होते, काही खरी राजकीय शक्ती नव्हती. त्यांच्या जागी [[राजदरबाराचा प्रमुख|राजदरबाराच्या प्रमुखाकडे]] खरी ताकद होती. जेव्हा चौथे त्येरी ७३७ मध्ये वारले, राजदरबाराचा प्रमुख, [[फ्रांकांचा शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलने]] राजगदी रिकामी ठेवली आणि ७४१ मध्ये आपल्या मृत्युपर्यंत राज केले. त्यांचे मुले [[धाकटा पेपिन|पेपिन]] आणि [[कार्लोमान (राजदरबाराचा प्रमुख)|कार्लोमान]] यांनी ७४३ मध्ये तिसऱ्या खिल्देरिकला राजगदीवर बसवून थोड्या वेळासाठी मेरोवेखी राजवंशाचे पुनर्स्थापन केले. ७५१ मध्ये, पेपिनने खिल्देरिकला पदच्युत करून राजगदीवर बसला.
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Jean Dassier (1676-1763) - Childéric III roy de France (754).jpg|80px]]
|align="center"|[[फ्रांकांचा तिसरा खिल्देरिक| तिसरा खिल्देरिक]] <br><small>(Childéric III)</small>
|align="center"|७४३
|align="center"|नोव्हेंबर ७५१
|{{*}}दुसऱ्या खिल्देरिक किंवा चौथ्या त्येरीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कारोली राजघराणे (७५१–९८७)==
<onlyinclude>
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Pépin_the_younger.jpg|80px]]
|align="center"|''बुटका'' [[पेपिन]] <br><small>(Pépin ''le Bref'')</small>
|align="center"|७५२
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|{{*}}[[शार्ल मार्तेल|शार्ल मार्तेलचा मुलगा]]
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman.jpg|80px]]
|align="center"|[[पहिला कार्लोमन]]
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|४ डिसेंबर ७७१
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Charlemagne Allemagne.jpg|80px]]
|align="center"|[[शार्लमेन]] (पहिला शार्ल)
|align="center"|२४ सप्टेंबर ७६८
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|{{*}}पेपिनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br>(८००–८१४)
|-
|align="center"|[[Image:Ludwik I Pobożny.jpg|80px]]
|align="center"| ''भक्त, सभ्य'' [[भक्त लुई (पवित्र रोमन सम्राट)|लुई]] <br><small>(Louis Ier ''le Pieux, le Débonnaire'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८१४
|align="center"|२० जून ८४०
|{{*}}शार्लमेनचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small>
|-
|align="center"|[[Image:CharlesIItheBald.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा शार्ल, फ्रान्स|दुसरा शार्ल]] <br><small>(Charles II ''le Chauve'')</small>
|align="center"|२० जून ८४०
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|{{*}}लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८७५–८७७)
|-
|align="center"|[[Image:Louis II of France.JPG|80px]]
|align="center"|[[दुसरा लुई, फ्रान्स|दुसरा लुई]] <br><small>(Louis II ''le Bègue'')</small>
|align="center"|६ ऑक्टोबर ८७७
|align="center"|१० एप्रिल ८७९
|{{*}}दुसऱ्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:King Louis III.gif|80px]]
|align="center"|[[तिसरा लुई, फ्रान्स|तिसरा लुई]]
|align="center"|१० एप्रिल ८७९
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Carloman II of France.jpg|80px]]
|align="center"|[[दुसरा कार्लोमन]]
|align="center"|५ ऑगस्ट ८८२
|align="center"|६ डिसेंबर ८८४
|{{*}}दुसऱ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Die deutschen Kaiser Karl der Dicke.jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पूर्व फ्रांसिया|तिसरा शार्ल]] <br><small>(Charles ''le Gros'')</small>
|align="center"|२० मे ८८५
|align="center"|१३ जानेवारी ८८८
|{{*}}
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small> <br><br>रोमन सम्राट <br><small>(Imperator Romanorum)</small> <br> (८८१–८८७)
|-
|align="center"|[[File:Odo of France.PNG|80px]]
|align="center"|[[Odo, Count of Paris|Odo of Paris]]<br><small>(Eudes de Paris)</small>
|align="center"|२९ फेब्रुवारी ८८८
|align="center"|१ जानेवारी ८९८
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"| [[File:Georges Rouget (1783-1869) - Charles III, dit le simple, roi de France en 896 (879-929).jpg|80px]]
|align="center"|[[तिसरा शार्ल, पश्चिम फ्रांसिया|तिसरा शार्ल]]<br><small>(Charles III ''le Simple'')</small>
|align="center"|२८ जानेवारी ८९३
|align="center"|३० जून ९२२
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|
|align="center"|[[पहिला रॉबर्ट, फ्रान्स|रॉबर्ट पहिला]]<br><small>(Robert Ier)
|align="center"|३० जून ९२२
|align="center"|१५ जून ९२३
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Rudolph of France.PNG|80px]]
|align="center"|[[रुडॉल्फ]]<br><small>(Raoul de France)</small>
|align="center"|१३ जुलै ९२३
|align="center"|१४ जानेवारी ९३६
|
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis IV of France.PNG|80px]]
|align="center"|[[चौथा लुई, फ्रान्स|चौथा लुई]] ''from overseas'' <br><small>(Louis IV ''d'Outremer'')</small>
|align="center"|१९ जून ९३६
|align="center"|१० सप्टेंबर ९५४
|{{*}}Son of Charles III
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Lothaire-Face.jpg|80px]]
|align="center"|[[लोथेअर]]<br><small>(Lothaire de France)</small>
|align="center"|१२ नोव्हेंबर ९५४
|align="center"|२ मार्च ९८६
|{{*}}चौथ्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Amiel - Louis V of France.jpg|80px]]
|align="center"|[[पाचवा लुई, फ्रान्स|पाचवा लुई]] <br><small>(Louis V ''le Fainéant'')</small>
|align="center"|८ जून ९८६
|align="center"|२२ मे ९८७
|{{*}}लोथेअरचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|}
==कॅपेशियन घराणे (987–1792)==
===कापेती राजघराणा (९८७–१३२८)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:King Hugh Capet.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[उग कापे]] <br><small>(Hugues Capet)</small> ||align="center"|३ जुलै ९८७||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||{{*}}पहिल्या रोबेर्तचा नातू
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Sceau de Robert II le pieux.jpg|80px]] |||||''भक्त, विवेकी'' [[फ्रांकांचा दुसरा रोबेर्त|दुसरा रोबेर्त]] <br><small>(Robert II ''le Pieux, le Sage'')</small> ||align="center"|२४ ऑक्टोबर ९९६||align="center"|२० जुलै १०३१||{{*}}ह्यू कॅपेतचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Henri I.jpg|80px]]||align="center"| ||align="center"|[[फ्रांकांचा पहिला हेन्री|पहिला हेन्री]]<br><small>(Henri Ier)</small>||align="center"|२० जुलै १०३१||align="center"|४ ऑगस्ट १०६०||{{*}}दुसऱ्या रोबेर्तचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Philip I of France · HHWXI28.svg|80px]]||align="center"| ||align="center"|[[पहिला फिलिप, फ्रान्स|पहिला फिलिप]]<br><small>(Philippe Ier ''l' Amoureux'')</small>||align="center"|४ ऑगस्ट १०६०||align="center"|२९ जुलै ११०८||{{*}}पहिल्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[File:Louis VI of France.gif|80px]]||align="center"| ||align="center"|''महान'' [[सहावा लुई, फ्रान्स|सहावा लुई]] <br><small>(Louis VI ''le Gros'')</small>||align="center"|२९ जुलै ११०८||align="center"|१ ऑगस्ट ११३७||{{*}}पहिल्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|align="center"|[[Image:Képes krónika - 120.oldal - II. Géza magyar és VII. Lajos francia király.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''तरुण'' [[सातवा लुई, फ्रान्स|सातवा लुई]]<br><small>(Louis VII ''le Jeune'')</small>||align="center"|१ ऑगस्ट ११३७||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||{{*}}सहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small>
|-
|[[Image:Sceau de Philippe Auguste. - Archives Nationales - SC-D157.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|[[दुसरा फिलिप, फ्रान्स|दुसरा फिलिप]] ''ऑगस्टस'' <br><small>(Philippe II ''Auguste'')</small>||align="center"|१८ सप्टेंबर ११८०||align="center"|१४ जुलै १२२३||{{*}}सातव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रांकांचा राजा <br><small>(Roi des Francs)</small><br>फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis8lelion.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''सिंह'' [[फ्रान्सचा आठवा लुई|आठवा लुई]] <br><small>(Louis VIII ''le Lion'')</small>||align="center"|१४ जुलै १२२३||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||{{*}}दुसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis-ix.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''संत'' <br> [[फ्रान्सचा नववा लुई|नववा लुई]] <br><small>(Saint Louis)</small>||align="center"|८ नोव्हेंबर १२२६||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||{{*}}आठव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Couronnement de Philippe III.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]] ||align="center"|''धाडसी'' [[फ्रान्सचा तिसरा फिलिप|तिसरा फिलिप]] <br><small>(Philippe III ''le Hardi'')</small>||align="center"|२५ ऑगस्ट १२७०||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||{{*}}नवव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|[[File:Philip iv and family. 2 (detail crop).jpg|80px]]||[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]] ||align="center"|''गोरा'' <br> [[चौथा फिलिप, फ्रान्स|चौथा फिलिप]] <br><small>(Philippe IV ''le Bel'')||align="center"|५ ऑक्टोबर १२८५||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||{{*}}तिसऱ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Delpech - Louis X of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''भांडखोर'' <br> [[दहावा लुई, फ्रान्स|दहावा लुई]] <br><small>(Louis X ''le Hutin'')</small>||align="center"|२९ नोव्हेंबर १३१४||align="center"|५ जून १३१६||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:John I of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''मरणोत्तर'' <br> [[पहिला जॉन, फ्रान्स|पहिला जॉन]] <br><small>(Jean Ier ''le Posthume'')</small>||align="center"|१५ नोव्हेंबर १३१६||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||{{*}}दहाव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Philippe V Le Long.JPG|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"|''उंच'' <br> [[पाचवा फिलिप, फ्रान्स|पाचवा फिलिप]] <br><small>(Philippe V ''le Long'')</small>||align="center"|२० नोव्हेंबर १३१६||align="center"|३ जानेवारी १३२२||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}दहाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[File:Charles IV Le Bel.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France & Navarre (Ancien).svg|100px]]||align="center"| ''गोरा'' <br> [[चौथा शार्ल, फ्रान्स|चौथा शार्ल]] <br><small>(Charles IV ''le Bel'')</small>||align="center"|३ जानेवारी १३२२||align="center"|१ फेब्रुवारी १३२८||{{*}}चौथ्या फिलिपचा मुलगा<br>{{*}}पाचव्या फिलिपचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
===[[व्हाल्वाचे राजघराणे]] (१३२८–१५८९)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Robert-Fleury - Philip VI of France.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''व्लाल्वाचा'' ''भाग्यवान'' [[सहावा फिलिप, फ्रान्स|सहावा फिलिप]] ''of Valois''<br><small>(Philippe VI ''de Valois'', ''le Fortuné'')</small>||align="center"|१ एप्रिल १३२८||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||{{*}}तिसऱ्या फिलिपचा नातू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:JeanIIdFrance.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''सद्गुणी'' [[दुसरा जां, फ्रान्स|दुसरा जां]] <br><small>(Jean II ''le Bon'')</small>||align="center"|२२ ऑगस्ट १३५०||align="center"|८ एप्रिल १३६४||{{*}}सहाव्या फिलिपचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles5lesage.jpg|80px]] ||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Ancien).svg|100px]]||align="center"|''शहाणा'' [[पाचवा शार्ल, फ्रान्स|पाचवा शार्ल]] <br><small>(Charles V ''le Sage'')</small>||align="center"|८ एप्रिल १३६४||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||{{*}}दुसऱ्या जांनचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Couronnement de Charles VI le Bien-Aimé.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''प्रिय'', ''वेडा'' [[सहावा शार्ल, फ्रान्स|सहावा शार्ल]] <br><small>(Charles VI ''le Bienaimé'', ''le Fol'')</small> ||align="center"|१६ सप्टेंबर १३८०||align="center" |२१ ऑक्टोबर १४२२||{{*}}पाचव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"| ''विजयी'', ''सुसेवित'' [[सातवा शार्ल, फ्रान्स|सातवा शार्ल]] <br><small>(Charles VII ''le Victorieux'', ''le Bien-Servi'')</small> ||align="center"|२१ ऑक्टोबर १४२२||align="center"|२२ जुलै १४६१||{{*}}सहाव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Louis XI of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''विवेकी'', ''धूर्त'' [[अकरावा लुई, फ्रान्स|अकरावा लुई]] <br><small>(Louis XI ''le Prudent'', ''le Rusé'')</small> ||align="center"|२२ जुलै १४६१||align="center"|३० ऑगस्ट १४८३||{{*}}सातव्या शार्लचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles VIII de france.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]] ||align="center"|''मनमिळाऊ'' [[आठवा शार्ल, फ्रान्स|आठवा शार्ल]] <br><small>(Charles VIII ''l'Affable'')</small>||align="center"|३० ऑगस्ट १४८३||align="center"|७ एप्रिल १४९८||{{*}}अकराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों शाखा (१४९८–१५१५)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Ludvig XII av Frankrike på målning från 1500-talet.jpg|80px]]||align="center"|[[File:Arms of the Kingdom of France (Moderne).svg|100px]]||align="center"|''प्रजाचे वडील'' [[बारावा लुई, फ्रान्स|बारावा लुई]] <br><small>(Louis XII ''le Père du Peuple'')</small> ||align="center"|७ एप्रिल १४९८||align="center"|१ जानेवारी १५१५||{{*}}पाचव्या शार्लचा पणतू
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|}
====ओर्लियों-आंगूलेम शाखा (१५१५–१५८९)====
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Francis1-1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|''अक्षरांचा वडील आणि पुनर्रचन करणारा'' [[पहिला फ्रांस्वा, फ्रान्स|पहिला फ्रांस्वा]]<br><small>(François Ier ''le Père et Restaurateur des Lettres'')</small>||align="center"|१ जानेवारी १५१५||align="center"|३१ मार्च १५४७||{{*}}पाचव्या शार्लचा खापरपणतू<br>{{*}}बाराव्या लुईचा जावई
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Henry II of France..jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा हेन्री, फ्रान्स|दुसरा हेन्री]] <br><small>(Henri II)</small> ||align="center"|३१ मार्च १५४७||align="center"|१० जुलै १५५९||{{*}}पहिल्या फ्रांस्वाचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[File:Francesco II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[दुसरा फ्रांस्वा, फ्रान्स|दुसरा फ्रांस्वा]] <br><small>(François II)</small> ||align="center"|१० जुलै १५५९||align="center"|५ डिसेंबर १५६०||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>स्कॉट्सचा राजा <br>(१५५८–१५६०)
|-
|align="center"|[[Image:Bemberg Fondation Toulouse - Portrait de Charles IX - François Clouet - Inv.1012.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]]||align="center"|[[नववा शार्ल, फ्रान्स|नववा शार्ल]] <br><small>(Charles IX)</small> ||align="center"|५ डिसेंबर १५६०||align="center"|३० मे १५७४||{{*}}Son of Henry II<br>{{*}}दुसऱ्या फ्रांस्वाचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small>
|-
|align="center"|[[Image:Anjou 1570louvre.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France.svg|100px]] ||align="center"|[[तिसरा हेन्री, फ्रान्स|तिसरा हेन्री]] <br><small>(Henri III)</small>||align="center"|३० मे १५७४||align="center"|२ ऑगस्ट १५८९||{{*}}दुसऱ्या हेन्रीचा मुलगा<br>{{*}}नवव्या शार्लचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्सचा राजा <br><small>(Roi de France)</small> <br><br>[[पोलंड]]चा राजा व [[लिथुएनिया]]चा ड्यूक <br>(१५७३–१५७५)
|}
===[[बूर्बों राजघराणे]] (१५८९–१७९२)===
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Henry IV of france by pourbous younger.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''सद्गुणी'' [[चौथा हेन्री, फ्रान्स|चौथा हेन्री]] <br><small>(Henri IV, ''le Bon Roi Henri'') </small>||align="center"|२ ऑगस्ट १५८९||align="center"|१४ मे १६१०||{{*}}नवव्या लुईचा दहावा वंशज
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''न्यायी'' <br> [[तेरावा लुई, फ्रान्स|तेरावा लुई]] <br><small>(Louis XIII ''le Juste'') </small> ||align="center"|१४ मे १६१०||align="center"|१४ मे १६४३||{{*}}चौथ्या हेन्रीचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Louis XIV of France.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''महान'', ''सौर राजा'' [[चौदावा लुई, फ्रान्स|चौदावा लुई]] <br><small>(Louis XIV ''le Grand'', ''le Roi Soleil'')</small>||align="center"|१४ मे १६४३||align="center"|१ सप्टेंबर १७१५||{{*}}तेराव्या लुईचा मुलगा
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:LouisXV-Rigaud1.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''प्रिय'' <br> [[पंधरावा लुई, फ्रान्स|पंधरावा लुई]] <br><small>(Louis XV ''le Bien-Aimé'')</small>||align="center"|१ सप्टेंबर १७१५||align="center"|१० मे १७७४||{{*}}चौदाव्या लुईचा पणतू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br> <small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Ludvig XVI av Frankrike porträtterad av AF Callet.jpg|80px]]||align="center"|[[File:Grand Royal Coat of Arms of France & Navarre.svg|100px]] ||align="center"|''फ्रान्सच्या स्वातंत्र्याचा पुनर्स्थापक'' [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळावा लुई]] <br><small>(Louis XVI ''le Restaurateur de la Liberté Française'')</small>||align="center"|१० मे १७७४||align="center"|२१ सप्टेंबर १७९२||{{*}}पंधराव्या लुईचा नातू
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small> <br>(१७७४–१७९१) <br><br> फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small> <br>(१७९१–१७९२)
|}
==[[पहिले फ्रेंच प्रजासत्ताक]] (१७९२–१८०४)==
[[नेपोलियन]]ने १७९२ साली पहिले फ्रेंच प्रजासत्ताक स्थापन केले व स्वतःला फ्रेंचांचा सम्राट ही पदवी दिली.
==बोनापार्ट राजघराणे (१८०४–१८१४)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन बोनापार्ट]]<br><small>(Napoléon Ier, le Grand)</small>||align="center"|१८ मे १८०४||align="center"|११ एप्रिल १८१४
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराण्याची पुनर्स्थापना (1814–1815)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|11 एप्रिल 1814||align="center"|20 मार्च 1815||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==[[पहिले फ्रेंच साम्राज्य]] ([[शंभर दिवस]], १८१५)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Napoleon I (by Anne Louis Girodet de Roucy-Trioson).jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन]] <br><small>(Napoléon Ier)</small>||align="center"|२० मार्च १८१५||align="center"|२२ जून १८१५
|align="center"|-
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|align="center"|[[Image:80 Napoleon II.jpg|80px]]||align="center"|[[File:Grandes Armes Impériales (1804-1815)2.svg|100px]]||align="center"|[[दुसरा नेपोलियन, फ्रान्स|दुसरा नेपोलियन]]<br><small>(Napoléon II)</small><br><ref>२२ जून ते ७ जुलै १८१५ पर्यंत, बोनापार्टवादी दुसऱ्या नेपोलियनला राजगदीचा खरा वारसा मानले, आणि तो बसावे म्हणून पहिल्या नेपोलियनने पदत्याग केले असे मानत होते. परंतु, दुसऱ्या नेपोलियनने कधीही राज केले नाही, कारण तो त्यावेळी ऑस्ट्रियामध्ये त्याच्या आईसोबत राहत होता. अठराव्या लुईला ७ जुलै रोजी राजगदीवर परत बसवले.</ref>||align="center"|२२ जून १८१५||align="center"|७ जुलै १८१५
|align="center"|{{*}}नेपोलियनचा मुलगा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|-
|}
==बूर्बों राजघराणे (१८१५–१८३०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Lodewijk XVIII.jpg|80px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[अठरावा लुई, फ्रान्स|अठरावा लुई]]||align="center"|७ जुलै १८१५||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||{{*}}सोळाव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|-
|align="center"|[[Image:Charles X Roi de France et de Navarre.jpg|80 px]]||align="center"|[[File:Coat of Arms of the Bourbon Restoration (1815-30).svg|100px]]||align="center"|[[दहावा शार्ल, फ्रान्स|दहावा शार्ल]]||align="center"|१६ सप्टेंबर १८२४||align="center"|२ ऑगस्ट १८३०||{{*}}अठराव्या लुईचा धाकटा भाऊ
|align="center"|फ्रान्स व नाबाराचा राजा <br><small>(Roi de France et de Navarre)</small>
|}
==ओर्लियोंचे घराणे (१८३०–१८४८)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Louis-Philippe de Bourbon.jpg|80px]]||align="center"|{{चित्र हवे}}||align="center"|[[पहिला लुई-फिलिप, फ्रान्स|पहिला लुई-फिलिप]] <br><small>(Louis Philippe, ''le Roi Citoyen'')</small>||align="center"|९ ऑगस्ट १८३०||align="center"|२४ फेब्रुवारी १८४८||{{*}}तेराव्या लुईचा सहावा वंशज
|align="center"|फ्रेंचांचा राजा <br><small>(Roi des Français)</small>
|}
==[[दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक]] (1848–1852)==
दुसरे फ्रेंच प्रजासत्ताक १८४८ ते १८५२ दरम्यान अस्तित्वात होते.
==बोनापार्ट राजघराणे, [[दुसरे फ्रेंच साम्राज्य]] (१८५२–१८७०)==
{| width=95% class="wikitable"
! width=8% | चित्र
! width=10%|चिन्ह
! width=20% | नाव
! width=7% | कधीपासून
! width=7% | कधीपर्यंत
! width=15% | मागील राजासोबत नाते
! width=10% | पद
|-
|align="center"|[[Image:Franz Xaver Winterhalter Napoleon III.jpg|80px]] ||align="center"|[[File:Coat of Arms Second French Empire (1852–1870)-2.svg|100px]]||align="center"|[[नेपोलियन तिसरा]]<br><small>(Napoléon III)</small>||align="center"|२ डिसेंबर १८५२||align="center"|४ सप्टेंबर १८७०||{{*}}पहिल्या नेपोलियनचा भाचा
|align="center"|फ्रेंचांचा सम्राट <br><small>(Empereur des Français)</small>
|}
==टीपा==
{{संदर्भयादी}}
{{फ्रान्सचे राज्यकर्ते}}
[[वर्ग:फ्रान्सचे राज्यकर्ते]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
rgieq3usl8gyh9avxi2dc0hi2xjn2d8
थॉमस पेन
0
131237
2702829
2683556
2026-08-16T07:45:06Z
अभय नातू
206
संदर्भ
2702829
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट तत्त्वज्ञ | नाव = थॉमस पेन | चित्र = Thomas Paine_rev1.jpg | चित्र रुंदी = | चित्र शीर्षक = इ.स. १८८० सालातील थॉमस पेनचे तैलचित्र | पूर्ण नाव = | जन्मदिनांक = [[२९ जानेवारी]], [[इ.स. १७३७]]| जन्मस्थान =थेटफर्ड, [[ग्रेट ब्रिटन]] | मृत्युदिनांक =[[८ जून]], [[इ.स. १८०९]] | मृत्युस्थान =[[न्यू यॉर्क]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] | कार्यक्षेत्र = | राष्ट्रीयत्व = | भाषा = | तत्त्वप्रणाली = | तत्त्वप्रणाली प्रादेशिक वर्ग = | तत्त्वप्रणाली कालपरत्वे वर्ग = | प्रमुख विषय = | लक्षणीय कल्पना = | प्रसिद्ध लिखाण = | प्रभाव = | प्रभावित = | वडील_नाव = | आई_नाव = | पती_नाव = | पत्नी_नाव = | अपत्ये = | स्वाक्षरी_चित्र =Thomas Paine Signature.svg | संकेतस्थळ_दुवा = | तळटिपा = }}'''थॉमस पेन''' ([[२९ जानेवारी]], [[इ.स. १७३७]]<ref>{{cite book |last=कॉन्वे |first=मॉन्कर डी. |title=द लाईफ ऑफ थॉमस पेन |publisher=जी. पी. पुटनाम्स सन्स |year=१८९२ |url=http://www.thomaspaine.org/bio/ConwayLife.html |access-date=६ ऑक्टोबर २०१२ |archive-url=https://web.archive.org/web/20070318031100/http://www.thomaspaine.org/bio/ConwayLife.html |archive-date=१८ मार्च २००७ |url-status=dead}}</ref> - [[८ जून]], [[इ.स. १८०९]]) हा एक [[ब्रिटिश]]-[[अमेरिकन]] [[लेखक]] तसेच मानवी हक्कांच्याबाबत भाष्य करणारा [[जग|जगाच्या]] [[इतिहास|इतिहासातील]] पहिला [[विचारवंत]] होता.<ref>{{cite book |last=नेल्सन |first=क्रेग |title=थॉमस पेन: एनलाईटनमेंट, रेव्होल्यूशन, अँड द मेकिंग ऑफ द मॉडर्न वर्ल्ड |publisher=पेंग्विन बुक्स |year=२००६ |isbn=978-0143112389}}</ref> [[अमेरिकन क्रांती|अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात]] महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींमध्ये त्याची गणना होते.<ref>{{cite book |last=बर्नस्टेन |first=रिचर्ड बी. |title=द फाऊंडिंग फादर्स रिकन्सिडर्ड |publisher=ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस |year=२००९ |page=३६ |url=http://books.google.com/?id=evU_xku7NbgC&pg=PA36&dq=bernstein+founding+fathers+paine#v=onepage&q=bernstein%20founding%20fathers%20paine |access-date=६ ऑक्टोबर २०१२}}</ref> मानवी अधिकारांचे शास्त्रशुद्ध विवेचन त्याने 'मानवी हक्क' (राइट्स ऑफ मॅन) या [[ग्रंथ|ग्रंथात]] केले आहे.<ref>{{cite book |last=पेन |first=थॉमस |title=राइट्स ऑफ मॅन |publisher=जे. एस. जॉर्डन |year=१७९१}}</ref> स्वातंत्र्याची इच्छा बाळगणाऱ्या लोकांना या ग्रंथाने प्रेरणा दिली.
== बालपण ==
[[इंग्लंड]]मधील [[नॉरफोक]] परगण्यातील थेटफोर्ड येथे [[इ.स. १७३७]] साली थॉमस पेनचा जन्म झाला.<ref name="conway" /> त्याचा बाप कर्मठ क्वेक्कर पंथाचा होता. वयाच्या तेराव्या वर्षी शाळा सोडून बापाच्या [[कापड]] बनविण्याच्या धंद्यात तो मदत करू लागला.<ref name="nelson" /> याच काळात [[जहाज|जहाजावर]] खलाशी होण्यासाठी तो दोनवेळा घरातून पळून गेला होता पण दोन्ही वेळेस त्याच्या बापाने त्याला परत आणले.
== प्रारंभिक जीवन ==
थॉमस पेनने सुरुवातीला काही काळ अबकारी खात्यात नोकरी केली.<ref name="nelson" /> तेथून त्याला काढून टाकल्यावर त्याने काही दिवस बापाचा पारंपारिक कापडाचा व्यवसाय केल्यानंतर त्याला अबकारी खात्यात परत घेण्यात आले. ज्या अबकारी खात्यात तो नोकरी करीत होता त्याच खात्यात [[भ्रष्टाचार]] कसा बोकाळला आहे यावर थॉमस पेनने आपल्याच खात्याला एक निवेदन दिले.<ref>{{cite book |last=हाके |first=जॉन |title=थॉमस पेन: राजकीय विचार आणि कार्य |publisher=कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस |year=२०००}}</ref> हे निवेदन दिल्यानंतर त्याचे निवेदन तर फेटाळले गेलेच उलट कामात दुर्लक्ष केल्याबद्दल त्याला नोकरीवरून कमी करण्यात आले. याच काळात त्याची बायकोही त्याच्यापासून विभक्त झाली. या एकाकी अवस्थेत असताना त्यावेळी [[इंग्लंड]]मध्ये अमेरिकन वसाहतीतर्फे कारभार पाहणाऱ्या [[बेंजामिन फ्रॅंकलिन]]शी थॉमस पेनची ओळख झाली.<ref name="bernstein" /> फ्रॅंकलिनने एक शिफारसपत्र देऊन पेनला आपल्या जावयाकडे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेला]] पाठविले आणि [[इ.स. १७७४]] साली वयाच्या सदोतिसाव्या वर्षी पेन अमेरिकेत आला.<ref name="nelson" />
== कार्य ==
अमेरीत गेल्यानंतर थॉमस पेनने स्थानिक [[वर्तमानपत्र|वर्तमानपत्राचा]] संपादक म्हणून तिथे काम करण्यास प्रारंभ केला.<ref name="nelson" /> संपादक म्हणून पेनने [[निग्रो|निग्रोंच्या]] [[गुलामगिरी]]विरूद्ध, स्त्रियांच्या समान हक्कांबद्दल आणि एकूण [[लोकशाही]] व व्यक्तिस्वातंत्र्य यांचे पक्ष मांडायला सुरुवात केली. [[इ.स. १७७५]] मध्ये त्याने [[कॉमन सेन्स (पुस्तक)|कॉमन सेन्स]] ही पुस्तिका लिहायला सुरुवात केली.<ref>{{cite book |last=पेन |first=थॉमस |title=कॉमन सेन्स |publisher=आर. बेल |year=१७७६}}</ref> अमेरीकन वसाहती इंग्लंडच्या अधिपत्यापासून स्वतंत्र होणे गरजेचेच नाही तर अपरीहार्य आहे असा पक्ष मांडणारे त्याचे हे सत्तेचाळीस पानांचे पुस्तक [[१० जानेवारी]], [[इ.स. १७७६]] रोजी प्रसिद्ध झाले.<ref name="nelson" /> या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर सहा महिन्यांच्या आत अमेरिकेत संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव करण्यात आला.
त्यानंतर काही महिन्यातच [[अमेरिकन काँग्रेस|अमेरिकन काँग्रेस]]ने त्याला बोलावून घेतले व स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या अमेरिकन राष्ट्राच्या परराष्ट्रखात्याचा पहिला सचिव झाला.<ref name="bernstein" /> नव्याने स्वतंत्र झालेल्या अमेरिकन संयुक्त संस्थानाने [[फ्रान्स]]मधून आर्थिक मदत मिळविण्यासाठी त्याला पाठविले. वयाच्या पन्नासाव्या वर्षी पेन युरोपमध्ये परतला आणि पुढे जवळजवळ पंधरा वर्षे तिथे राहिला.<ref name="nelson" /> एडमंड बर्कच्या [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रेंच क्रांतिविरोधी]] लिखाणास उत्तर देण्यासाठी 'राईट्स ऑफ मॅन' (मनुष्यप्राण्याचे हक्क) ही दुसरी पुस्तिका त्याने प्रसिद्ध केली.<ref name="hake" />
राजद्रोहाबद्दल अटक होण्याचा धोका निर्माण झाला त्यावेळी थॉमस पेन इंग्लंड सोडून फ्रान्समध्ये आला.<ref name="nelson" /> तिथेही [[सोळावा लुई, फ्रान्स|सोळाव्या लुईचा]] शिरच्छेद करण्यास विरोध केल्यामुळे जहाल [[क्रांतिकारक]] त्याच्यावर नाराज झाले. फ्रान्समधील सत्ता जहालांच्या हाती आल्यानंतर पेनला तुरुंगात टाकण्यात आले व त्याचे फ्रेंच नागरिकत्वही रद्द करण्यात आले.<ref name="nelson" /> पेनच्या शिरच्छेदाची सगळी तयारी झाली होती पण ऐनवेळी फ्रान्समधील अमेरिकन राजदूताने त्याची तुरुंगातून सोडवणूक करून घेतली.<ref name="bernstein" />
[[इ.स. १८०२]] साली पेन अमेरिकेत परतला. अमेरिकन स्वातंत्र्याचा उद्घोष करणाऱ्या पेनला तो अमेरिकन नागरिक नाही या सबबीखाली मतदानाचा हक्कही नाकारण्यात आला.<ref name="nelson" /> यानंतर सात वर्षे दारिद्र्य, शारीरिक व्याधी, सामाजिक बहिष्कार यांना तोंड देत तो जगला. बहात्तराव्या वर्षी [[इ.स. १८०९]] साली तो मेल्यावर त्याला बापाच्या क्वेक्कर पंथियांनी त्यांच्या स्मशानभूमीत गाडण्याची परवानगीही नाकारली.<ref name="conway" />
[[इ.स. १९४५]] साली अखेरीस थॉमस पेनला अमेरिकन नागरिकत्वाचे हक्क मरणोपरांत देण्यात आले.<ref>{{cite journal |last=टॉम्ब |first=मारीयम |title=पेन्स मिसफॉर्च्यून इन न्यू रॉकली: सम मॅटर्स ऑफ क्रोनोलॉजी |journal=बुलेटिन ऑफ थॉमस पेन फ्रेंड्स |date=ऑगस्ट २००९ |url=http://www.thomas-paine-friends.org/touba-mariam_paine-misfortunes.pdf |access-date=१३ ऑक्टोबर २०१२ |archive-url=https://web.archive.org/web/20160305065913/http://www.thomas-paine-friends.org/touba-mariam_paine-misfortunes.pdf |archive-date=५ मार्च २०१६ |url-status=dead}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:पेन, थॉमस}}
[[वर्ग:इंग्लिश लेखक]]
[[वर्ग:अमेरिकन लेखक]]
[[वर्ग:अमेरिकन विचारवंत]]
[[वर्ग:इ.स. १७३७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १८०९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
on5o9u04ictoeqfizfy3c5jnggd2wy1
मीरा (कृष्णभक्त)
0
132550
2702635
2607270
2026-08-15T18:23:57Z
Wingstem
157534
अधिक माहिती जोडली
2702635
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
m8cbnlyqi97mk5usye9rjy5krpu68kn
2702636
2702635
2026-08-15T18:24:56Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702636
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरु मानले आणि त्यांच्याकडून
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
26i14nguczy2bf468yriiupcb6wug71
2702637
2702636
2026-08-15T18:24:56Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702637
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
aagjsdhbeak150yqqhgn7baw3wrcejg
2702638
2702637
2026-08-15T18:25:52Z
Wingstem
157534
अधिक माहिती जोडली
2702638
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरु मानले. या
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
gcr1y6fv639vdp58vpax0890tx6nmsu
2702639
2702638
2026-08-15T18:25:53Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702639
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
g1703vu9phjd3xtxtsoishn2x4b8evz
2702640
2702639
2026-08-15T18:26:55Z
Wingstem
157534
अधिक माहिती जोडली
2702640
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
r5v4yx3uzmuptldz1rkde2v4jxi5bje
2702641
2702640
2026-08-15T18:28:54Z
Wingstem
157534
माहिती जोडली
2702641
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
ai9e1w2xwpdai9lk25obcxlci1iitmd
2702642
2702641
2026-08-15T18:31:14Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702642
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
8fnmm4fz8xorl4t360ff4mdm8pz5ru2
2702643
2702642
2026-08-15T18:31:42Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702643
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
1ugrszoufove2t8b91hv6e5ehgtton4
2702644
2702643
2026-08-15T18:34:43Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702644
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
sthv1rnasugtrwll4vtfif33zdpakfv
2702647
2702644
2026-08-15T18:44:19Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702647
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरु रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
l6knddnnivihblr2bvh1hjvjv1ysmny
2702648
2702647
2026-08-15T18:44:20Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702648
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
f99uw6ke57fzmz8l8rhxrkilk75khmr
2702695
2702648
2026-08-16T02:22:38Z
Wingstem
157534
माहिती जोडली
2702695
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरु मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
d9r9up73qp90ccpcoiv5iz3m2mg0tu4
2702696
2702695
2026-08-16T02:22:39Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702696
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
auef1uz9djsz5pspzc83kauaswe5p2q
2702697
2702696
2026-08-16T02:23:00Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702697
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
dty3p60ert39t50bqcaejbe8nalau3y
2702698
2702697
2026-08-16T02:23:37Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702698
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरु संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
gzu5vsbuq0ybwy69g0aayqbv0tms11g
2702699
2702698
2026-08-16T02:23:38Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702699
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
qgjumxvp5d9e183u2kv4houhv4bcr8a
2702700
2702699
2026-08-16T02:25:46Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702700
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
जिन चेतन कह्या, धन भगवान रविदास॥
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
96q478n0ei2i5wvykbtsfq2hdqob26s
2702701
2702700
2026-08-16T02:27:53Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702701
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
जिन चेतन कह्या, धन भगवान रविदास॥
या पदाचा अर्थ असा होतो की, "संत रविदास यांच्या रूपाने मला सद्गुरू लाभले आणि त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले."
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
0ciss1srw7tx5ijmfce5q5s2m3klirr
2702702
2702701
2026-08-16T02:48:58Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702702
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
जिन चेतन कह्या, धन भगवान रविदास॥
या पदाचा अर्थ असा होतो की, "संत रविदास यांच्या रूपाने मला सद्गुरू लाभले आणि त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले."
गरीब, मीरा बाई पद मिली, सतगुरू पीर कबीर ।
देह छतां ल्यौ लीन है, पाया नहीं शरीर ।।
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
9da1jwohd9n96lfy8w9ojl26z1jywnm
2702703
2702702
2026-08-16T02:50:21Z
Wingstem
157534
/* आख्यायिका */
2702703
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
जिन चेतन कह्या, धन भगवान रविदास॥
या पदाचा अर्थ असा होतो की, "संत रविदास यांच्या रूपाने मला सद्गुरू लाभले आणि त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले."
गरीब, मीरा बाई पद मिली, सतगुरू पीर कबीर ।
देह छतां ल्यौ लीन है, पाया नहीं शरीर ।।
तेरे री लेखै माता चमार है री, मेरा सृजनहार है री ,आरी वै तो मीरां के गुरु रविदास ।
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
9b5cvvdutavz4nt8qptud4h5w7l8obp
2702704
2702703
2026-08-16T02:50:22Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702704
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने
उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो : '' 'शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या संत रविदास (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत
परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref>
मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते.त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:
सद्गुरू संत मिले रविदास, मीरा देवकी करे वंदना आस।
जिन चेतन कह्या, धन भगवान रविदास॥
या पदाचा अर्थ असा होतो की, "संत रविदास यांच्या रूपाने मला सद्गुरू लाभले आणि त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले."
गरीब, मीरा बाई पद मिली, सतगुरू पीर कबीर ।
देह छतां ल्यौ लीन है, पाया नहीं शरीर ।।
तेरे री लेखै माता चमार है री, मेरा सृजनहार है री ,आरी वै तो मीरां के गुरू रविदास ।
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[https://www.santsahitya.in/mahati-santanchi/sant-meerabai मीराबाई सखोल माहिती]
* कविताकोशात मीरेची पदे [http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20120422125120/http://www.kavitakosh.org/kk/index.php?title=%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88 |date=2012-04-22 }}
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
epnmwldj4ejcs9nztqm7cgifb4urk4f
2702827
2702704
2026-08-16T07:25:47Z
OptimisticProvider
157302
संदर्भ
2702827
wikitext
text/x-wiki
{{हा लेख|मीरा}}
[[मीरा (निःसंदिग्धीकरण)|मीराबाई]] (सु. १४९८ - सु. १५५७) ही राजस्थानातील उच्चकुलीन हिंदू कृष्णभक्त होती. [[वैष्णव पंथ|वैष्णव]] भक्तिपरंपरेतील संतांपैकी ती एक आहे. मीरेची १२००-१३०० भजने उपलब्ध आहेत आणि ती भारतभर प्रसिद्ध असून त्यांची अनेक भाषांतरे झालेली आहेत. आपल्या बहुतांश रचनांमध्ये मीरेने ईश्वराप्रती तिचे असलेले प्रेम व्यक्त केलेले आहे.
भारतीय परंपरेत कृष्णाच्या उत्कट स्तुतीपर लाखो भक्तीगीते मीराबाईंच्या नावावर आहेत, परंतु विद्वानांच्या मते त्यापैकी फक्त काही शेकडोच अस्सल आहेत, आणि सर्वात जुन्या लिखित नोंदींवरून असे दिसून येते की, दोन भक्तीगीते वगळता, बहुतेक भक्तीगीते १८ व्या शतकात प्रथम लिहिली गेली होती.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Asceticism|last=हॉली|first=जॉन स्ट्रॅटन|publisher=Oxford University Press|year=2002|isbn=978-0195151381|editor-last=Wimbush|editor-first=Vincent|pages=301-302|editor-last2=Valantasi|editor-first2=Richard}}</ref> मीराबाईंच्या नावावर असलेल्या अनेक कविता कदाचित नंतर मीराबाईंचे प्रशंसक असलेल्या इतरांनी रचल्या असाव्यात. ही भक्तीगीते, ज्यांना भजन असेही म्हटले जाते, संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहेत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=Krishna: A Sourcebook|last=Bryant|first=Edwin|publisher=Oxford University Press|year=2007|isbn=978-0195148923|page=254}}</ref>
==जीवन==
सध्याच्या राजस्थानातील नागौर जिल्ह्यातील कुडकी गावात एका रजपूत कुटुंबात मीरेचा जन्म झाला. राव दूदाजी हे मीरेचे आजोबा तर मेडतिया जहागिरीचे राठोड असलेले रतनसिंह हे वडील. राव दूदाजी हे मंडसौर वसविणाऱ्या मांडोरच्या राव जोधाजीचे पुत्र होते.
बालपणीच झालेल्या मातृवियोगामुळे वैष्णव भक्त असलेल्या राव दूदाजी यांच्या छत्राखाली मीरेचे बालपण व्यतीत झाले. एका आख्यायिकेनुसार लग्नाची एक वरात बघून मीरेने आईला "माझा पती कोण होणार?" असे विचारले असता आईने तिला घरातील कृष्णाच्या मूर्तीपुढे नेले आणि "हा तुझा पती" असे सांगितले होते. मीरेच्या घरी येणाऱ्या एका साधूकडे असलेली कृष्णाची मूर्ती तिला भारी आवडे. ही मूर्ती तिने हट्टाने स्वतःकडे ठेवून घेतली. पुढे तू ईश्वराला खूष ठेवू शकणार नाहीस असे सांगून साधूने ही मूर्ती नेली. मीरा ललिता या मैत्रिणीला व जयमल या चुलतभावाला घेऊन साधूकडे गेली. त्यांनी पाहिले की, साधू देत असलेली कोणतीही गोष्ट ती मूर्ती स्वीकारीत नव्हती. आख्यायिकांमधील काही भेदांनुसार ती मूर्ती रडू लागली. दुसऱ्या दिवशी साधूने मूर्ती मीरेला दिली आणि मग ती कायम तिच्याजवळ राहिली. मीरा 'मूर्तिप्रेमी' बनली. तिने त्या मूर्तीशी स्वतःचे लग्न लावले, असेही सांगितले जाते.
[[चित्र:Meerabai 1.jpg|left|thumb|कृष्णाचे भजन गाणारी मीरा]]
लहान वयातच चित्तोडच्या राणा संगाचा पुत्र असलेल्या भोजराज याच्याशी मीरेचा विवाह ठरला. कृष्णाशी आपले लग्न झाले आहे असे मानीत असल्याने मीरेला हा विवाह पसंत नव्हता. नव्या घराच्या कुलदैवताची उपासना करण्यास तिने नकार दिला. इ. स. १५२७ मध्ये दिल्लीपतीशी झालेल्या एका लढाईत भोजराज मारला गेला. वयाच्या विशीत मीरेने पाहिलेल्या मृत्यूच्या मालिकेचा हा एक भाग होता. क्षणभंगुर गोष्टी सोडून शाश्वताकडे तिने लक्ष देण्यास सुरुवात केली आणि दुःखाचे रूपांतर निस्सीम आध्यात्मिक भक्तीत केले. विरहाने पोळलेल्या मनाची अवस्था वर्णिणारी तिची भजने याची साक्ष देतात.
सुरुवातीला मीरेचे कृष्णप्रेम ही खाजगी बाब होती, पण नंतर ती अत्यानंदाने शहरातील रस्त्यांवर नाचू लागली. चित्तोडचा नव्याने राज्यकर्ता बनलेला विक्रमादित्य हा तिचा दीर तिच्या या वागण्यावर आक्षेप घेऊ लागला. मीरेला विषबाधा करविण्याचे अनेक प्रयत्न विक्रमादित्याने केले असे म्हणले जाते.मीराबाई कृष्णाची भक्ती निर्मल मानाने केली. तिने पतिव्रता जीवन त्यागले होते
==आख्यायिका==
[[File:GuruRavida.jpg|thumb|[[चित्तोडगढ|चित्तोडगड]] येथील कुंभा श्याम मंदिरात कोरलेली [[रविदास|गुरू रविदास]] यांची चरणपादुका.]]
* प्रसादात विष मिसळून मीरेला मारण्याचा प्रयत्न झाला, पण कृष्णाने त्या प्रसादाचे अमृतात रूपांतर केले, असे सांगतात.
* मीरेच्या बिछान्यावर लोखंडाचे खिळे लावण्यात आले पण ईश्वरकृपेने खिळ्यांची जागा गुलाबाच्या पाकळ्यांनी घेतली. मीरेच्या एका भजनात याचा उल्लेख आढळतो: "''शूल सेज राणा नै भेजी, दीज्यो मीरां सुलाय / सांझ भई मिरां सोवन लागी, मानों फूल बिछाय.'"''
* फुलांच्या टोपलीत साप लपवून ईश्वराने दिलेली ही भेट आहे असे मीरेला सांगितले. मीरेने टोपली उघडली तेव्हा मात्र टोपलीत फुलांची माळ होती.
याच धर्तीवर अनेक गोष्टी सांगितल्या जातात. इ.स. १५३८ च्या सुमारास राजस्थान सोडून मीरा वृंदावनास आली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे.
=== रविदास मीराच्या गुरूच्या भूमिकेत ===
कधी काळी मीरेने रैदास यांना आपले गुरू घोषित केले ('गुरू मिलिया रैदासजी') आणि वृंदावन सोडले. कृष्णप्रेमापोटी वेडी झालेल्या ललिता या गोपीचा आपण पुनर्जन्म आहोत असे ती मानू लागली. त्या काळात रूप गोस्वामी हे उच्च प्रतीचे संत मानले जात. मीरेने त्यांच्याशी आध्यात्मिक चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली अशी एक आख्यायिका आहे. ब्रह्मचारी असल्याने आपण एका स्त्रीला भेटणार नाही, असा प्रतिसाद तिला मिळाला. यावर श्रीकृष्ण हाच अखिल विश्वातील खरा पुरुष आहे असे उत्तर मीरेने दिले. संपूर्ण उत्तर भारतात कृष्णप्रीतीची भजने गात ती फिरली. गुजरातमधील [[द्वारका]] इथे तिने आयुष्याची अखेरची वर्षे घालविल्याचा अंदाज आहे. द्वारकाधीशाच्या मूर्तीत मीरा विलीन झाली, अशीही आख्यायिका आहे.
संतचरित्रे (हॅजिओग्राफी) आणि लोकपरंपरांनुसार, मेवाडच्या राजघराण्यातील राजकुमारी तसेच श्रीकृष्णभक्त संत-कवयित्री मीराबाई या [[रविदास|संत रविदास]] (रैदास) यांच्या शिष्या होत्या. आपल्या आध्यात्मिक साधनेच्या प्रारंभीच्या काळात त्यांची संत रविदास यांच्याशी भेट झाली. मीराबाईंनी त्यांना आपले गुरू मानले आणि त्यांच्याकडून आध्यात्मिक दीक्षा (दीक्षा) घेतल्याची परंपरा प्रचलित आहे. पुढे त्यांनी कबीर यांनाही आपले गुरू मानले. या शिकवणुकीमुळे मीराबाईंच्या भक्तीविषयक विचारांना नवी दिशा मिळाली आणि त्यांच्या आध्यात्मिक साधनेत परिवर्तन झाले, असे मानले जाते.
राजस्थानातील चित्तौडगड जिल्ह्यातील मीराबाई मंदिरासमोर संत रविदास यांच्या पादचिन्हांची कोरीव छाप असलेली एक लहान छत्री आहे.लोकपरंपरेनुसार हे स्थळ संत रविदास आणि मीराबाई यांच्या गुरु–शिष्य संबंधाशी जोडले जाते.<ref>{{cite book |last1=Singh |first1=Mahendra |title=Dalit's Inheritance in Hindu Religion |date=2006 |publisher=Gyan Publishing House |isbn=978-81-7835-517-7 |url=https://books.google.com/books?id=2xSZqwkA5VwC&dq=ravidas+foot+print+in+chittorgarh&pg=PA126 |access-date=29 August 2024 |language=en}}</ref> मीराबाईंनी संत रविदासांना आपले गुरू मानून त्यांना समर्पित एक पदही रचल्याचे सांगितले जाते. त्या पदातील काही ओळी पुढीलप्रमाणे आहेत:<blockquote>''सद्गुरू संत मिले रविदास,''
''मीरा देवकी करे वंदना आस।''
''जिन चेतन कह्या धन भगवान रविदास॥'' <ref>{{स्रोत पुस्तक|title=Demystifying Brahminism and Re-Inventing Hinduism|last=Satya|first=Shri|date=23 January 2017|publisher=Notion Press|isbn=978-1-946515-54-4|volume=Volume 1 – Demystifying Brahminism}}</ref></blockquote>या पदाचा अर्थ असा होतो की, "संत रविदास यांच्या रूपाने मला सद्गुरू लाभले आणि त्यामुळे माझे जीवन सार्थक झाले."<blockquote>''गरीब, मीरा बाई पद मिली, सतगुरू पीर कबीर।''
''देह छतां ल्यौ लीन है, पाया नहीं शरीर॥''</blockquote>रविदास यांचा मीराचे गुरू म्हणून असाच उल्लेख कबीर सागरमध्येही आढळतो:<blockquote>''तेरे री लेखै माता चमार है री, मेरा सृजनहार है री ,आरी वै तो मीरां के गुरू रविदास।'' <ref>{{स्रोत पुस्तक|title=Kabir Sagar|last=Yuglanand|first=Swami|publisher=Khemraj Shrikrishandas Prakashan|edition=Khemraj Edition|location=Mumbai|asin=B01CENE1SW}}</ref></blockquote>
==काव्यरचना==
''पदावली'' मध्ये मीरेच्या रचना एकत्रित केलेल्या आहेत. [[राजस्थानी]] आणि [[ब्रज]] भाषेत मीरेच्या रचना आढळतात.मीरेने तयार केलेल्या पदांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार भारतभर झाला आहे.तिची पदे आजही गायली जातात. हिने जयदेवाच्या गीत-गोविंद या काव्यरचनेवर आधारित टीका लिहिली. तसेच राग-गोविंद असा ग्रंथही लिहिला आहे.<ref>मध्ययुगीन चरित्र कोश-चित्राव सिद्धेश्वरशास्त्री</ref>
==बाह्य दुवे==
*[[भजन]]
*[[कृष्ण]]
*[[रविदास]]
*[[वैष्णव पंथ|वैष्णव]]
==संदर्भ व नोंदी==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:हिंदू संत]]
[[वर्ग:गूढवादी]]
[[वर्ग:हिंदी कवयित्री]]
bdwuwl2k3a39a3jswshu79cznm3ahb1
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ
0
135538
2702719
2692728
2026-08-16T04:33:52Z
~2026-44573-30
186301
/* */
2702719
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[दापोली]] गावातील कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
tgfgc2xk64uko3y9ef5aw912nj4vol5
2702720
2702719
2026-08-16T04:34:30Z
~2026-44573-30
186301
/* */
2702720
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''' [[दापोली]] कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
c0qdd3458qo57ca1i9u0x00a8oy3hci
2702721
2702720
2026-08-16T04:35:18Z
~2026-44573-30
186301
/* */
2702721
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
5ww598iaev47hjlraduhgni1jstssme
2702722
2702721
2026-08-16T04:36:02Z
~2026-44573-30
186301
/* */
2702722
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
qi1q0g1v0l2kyb7zafpqvqmlh0t6r0t
2702723
2702722
2026-08-16T04:36:30Z
~2026-44573-30
186301
/* */
2702723
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली. कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
9vtazuzoiyy4ktxsw466ga6syb7ep2c
2702724
2702723
2026-08-16T04:36:53Z
~2026-44573-30
186301
/* */
2702724
wikitext
text/x-wiki
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली.
* कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
kuya9re1cjz0nijqjn9am7kym5eo21a
2702725
2702724
2026-08-16T04:37:16Z
~2026-44573-30
186301
/* */
2702725
wikitext
text/x-wiki
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली.
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
* कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ. पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
e6z1pnjtbf0qdiov7mbzdmvx816ctlg
2702726
2702725
2026-08-16T04:37:49Z
~2026-44573-30
186301
/* */
2702726
wikitext
text/x-wiki
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली.
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
* कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
jm93yfm8617rslhatm33lsl2hwbnsif
2702727
2702726
2026-08-16T04:38:57Z
~2026-44573-30
186301
/* */
2702727
wikitext
text/x-wiki
'''डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ''', [[दापोली]] येथील शासनाचे कृषी विद्यापीठ आहे. याची स्थापना वसंंतराव नाईक सरकारने [[१८ मे]], [[इ.स. १९७२]] रोजी '''कोकण कृषी विद्यापीठ''' नावाने केली.
[[File:Statue of Balasaheb Sawant.jpg|thumb|डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील डॉ. बाळासाहेब उर्फ पी.के. सावंत यांचा पुतळा]]
पुढे या विद्यापीठाचे नवे नामकरण [[१२ फेब्रुवारी]], [[इ.स. २००१]] रोजी याचे नामविस्तार [[पी.के. सावंत]] यांचे नांव देऊन केले गेले.
[[File:KKV Library.jpg|thumb|बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील वाचनालय.]]
कृृृषी औद्योगिकीकरण व शेतकरी सक्षमीकरणासााठी हरितक्रांतीचे जनक [[वसंतराव नाईक]] यांनी पहिल्यांदाच ४ कृषी विद्यापीठाची स्थापना केली, त्यापैकी असलेले हेे एक कृषी विद्यापीठ.
{{भारतातील कृषी विद्यापीठे}}
[[वर्ग:महाराष्ट्रातील विद्यापीठे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषि विद्यापीठे]]
4bhgz5fmsy7ri1rjq0k4b1rsfvod6d2
परमार राजघराणे
0
140254
2702574
2701473
2026-08-15T13:25:51Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702574
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = परमार साम्राज्य
| ध्वज =
| वंश = इ.स. १०५५ च्या सुमारास भोजाच्या अधिपत्याखालील माळव्यातील परमारांचा तात्पुरता विस्तार.
| ध्वजरुंदी = 258
| नकाशा = Map of the Paramaras.png
| नकाशारुंदी = 400
| सुरुवात = इ.स. ९४८
| शेवट = इ.स. १३०५
| राजधानी = [[धार]] <br> मांडू
| राजे = इ.स. ९४८ – इ.स. ९७२: [[सियाक]]<br/>इ.स. १३०१ - इ.स. १३०५: [[महालकादेव]]
*
| भाषा = [[संस्कृत]]
|क्षेत्रफळ =
|लोकसंख्या =
|चलने =
}}
'''{{लेखनाव}}''' राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता.
{{विस्तार}}
{{साम्राज्ये}}
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
eiz6jvsvto87hfj6cb0v2c7r578lkcg
2702575
2702574
2026-08-15T13:26:18Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702575
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्ये
| नाव = परमार साम्राज्य
| ध्वज =
| वंश = इ.स. १०५५ च्या सुमारास भोजाच्या अधिपत्याखालील माळव्यातील परमारांचा तात्पुरता विस्तार.
| ध्वजरुंदी = 258
| नकाशा = Map of the Paramaras.png
| नकाशारुंदी = 400
| सुरुवात = इ.स. ९४८
| शेवट = इ.स. १३०५
| राजधानी = [[धार]] <br> [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| राजे = इ.स. ९४८ – इ.स. ९७२: [[सियाक]]<br/>इ.स. १३०१ - इ.स. १३०५: [[महालकादेव]]
*
| भाषा = [[संस्कृत]]
|क्षेत्रफळ =
|लोकसंख्या =
|चलने =
}}
'''{{लेखनाव}}''' राजवंश हा एक प्राचीन राजवंश होता.
{{विस्तार}}
{{साम्राज्ये}}
{{भारतीय राजवंश}}
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
k5rxtlsma14k64hl7pwkzvurl414wdb
परामर्श (मराठी नियतकालिक)
0
180350
2702672
2434507
2026-08-16T00:27:12Z
अभय नातू
206
/* विद्यमान संपादक मंडळ रचना */
2702672
wikitext
text/x-wiki
'''परामर्श''' ([[आयएसएसएन]]:ISSN 2320-4478) हे एक मराठी त्रैमासिक आहे. याची स्थापना डॉ. [[सुरेंद्र शिवदास बारलिंगे]] यांनी इ.स. १९७७मध्ये केली. या त्रैमासिकाचे आधीचे नाव 'तत्त्वज्ञान मंदिर' असे होते. नाव बदलण्यापूरवी ते [[पुणे विद्यापीठ]]ाचा तत्त्वज्ञान विभाग व [[अमळनेर]]चे [[प्रताप तत्त्वज्ञान केंद्र]] यांचे संयुक्त प्रकाशन होते. या नियतकालिकात तत्त्वज्ञानाशी संबंधित अशा कोणत्याही स्वरूपाच्या लिखाण असते. त्रैमासिकात योगदान देणाऱ्या लेखकांना लेखनस्वातंत्र्य असून त्यांचे संपादकाशी एकमत असणे आवश्यक नाही, असे सांगितले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/Cover02.html|title=प्रस्तावना|last=|first=|date=|website=unipune.ac.in|archive-url=|archive-date=|dead-url=|access-date=2018-03-21}}</ref>
==पहिला अंक==
त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन अमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्रात महाराष्ट्राचे तत्कालीन गृह राज्यमंत्री [[भाई वैद्य]] यांच्या हस्ते झाले. आय आय. टी. कानपूर येथील [[तत्त्वज्ञानाचे सिनिअर प्रोफेसर डॉ. राजेंद्र प्रसाद]] हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. अमळनेरचे महापौर श्री. [[देसराज अगरवाल]], सौ. [[सुधा वर्दे]] (समाजवादी कार्यकर्त्या) व डॉ. [[सुरेंद्र बारलिंगे]] (परामर्शचे संपादक) प्रकाशन समारंभाला उपस्थित होते. कार्यकारी संपादक म्हणून डॉ. शरद देशपांडे त्रैमासिकाच्या उद्दिष्टाबद्दल बोलले. 'परामर्श'चे प्रकाशन अमळनेर येथे करण्याचा निर्णय सुरेंद्र बारलिंगे यांनी घेतला होता. अमळनेरचे [[श्रीमंत प्रताप शेठ]] यांनी स्थापन केलेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फिलोसॉफीतर्फे "तत्त्वज्ञान मंदिर" या नावाचे मराठी आणि हिंदी या भाषांतून प्रसिद्ध होणारे त्रैमासिक बंद पडले होते. त्यानिमित्त तत्त्वज्ञान विषयक हे नवे त्रैमासिक सुरू केल्याची माहिती डॉ. शरद देशपांडे यांनी दिली.
[http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/01-01-02.html पहिला अंक] एप्रिल-जुलै १९७९ला प्रसिद्ध झाला. (खंड १ अंक १-२, संपादक - सुरेंद्र शिवदास बारलिंगे, कायर्कारी संपादक - [[शरद देशपांडे]] व [[शंकर रामचंद्र तळघट्टी]]). या अंकात प्रसिद्ध [[भाषातज्ज्ञ]] [[अशोक केळकर]] यांचा प्राचीन भारतीय साहित्यमीमांसा, [[अरविंद देशपांडे]] यांचा इतिहास लेखन व ललित साहित्य, संपादक बारलिंगे यांचा कर्म, कर्मबंध आणि मोक्ष आणि [[यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे]] यांचा भामतीप्रकाश भाग १, हे लेख आहेत. प्रारंभी त्रैमासिकाला 'परामर्श' हे नाव ठेवण्याबद्दलची भूमिका स्पष्ट करण्यात आली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.unipune.ac.in/dept/mental_moral_and_social_science/philosophy/ph_webfiles/Journals.htm|title=Field Works : Department of Philosophy, University of Pune|website=www.unipune.ac.in|access-date=2018-03-21}}</ref>
==प्रकाशन==
* '''प्रकाशक :''' तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (पूर्वीचे पुणे विद्यापीठ)
* '''प्रकाशन काल :''' त्रैमासिक – जानेवारी-मार्च, एप्रिल-जून, जुलै-सप्टेंबर, ऑक्टोबर-डिसेंबर.
* '''स्थापना :''' १९७९
* '''संस्थापक संपादक :''' प्रा. डॉ. [[सुरेंद्र शिवदास बारलिंगे]]
* '''वर्गणीचे दर (रु.)''' : त्रैमासिक : व्यक्ति-३००, संस्था-४००; सभसदांची संख्या -वार्षिक : व्यक्ति-१२५, संस्था-१५०.
== विद्यमान संपादक मंडळ रचना ==
* '''संस्थापक संपादक:''' डॉ. [[सुरेंद्र बारलिंगे]]<ref>{{cite web |title=परामर्श नियतकालिक इतिहास |url=http://www me.unipune.ac.in/philosophy/ |publisher=[[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''मुख्य संपादक:''' डॉ. [[सदानंद मोरे]], माजी विभाग प्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, [[सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ]].<ref>{{cite news |title=परामर्श संपादक मंडळ |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''संयुक्त संपादक:''' डॉ. [[लता छत्रे]], विभाग प्रमुख, तत्त्वज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.<ref>{{cite web |title=Department of Philosophy Faculty |url=http://www.unipune.ac.in/dept/mental_moral_and_social_sciences/philosophy/ |publisher=सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''कार्यकारी संपादक:''' डॉ. श्रीधर आकाशकर<ref name="unipune">{{cite web |title=परामर्श संपादकीय रचना |url=http://www.unipune.ac.in/ |publisher=सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* '''संपादक मंडळ:''' डॉ. [[प्रदीप गोखले]], डॉ. शुभदा जोशी, डॉ. दीप्ती गंगावणे, डॉ. वैजयंती बेलसरे<ref name="unipune" />
* '''सल्लागार मंडळ:''' डॉ. नागोराव कुंभार, डॉ. अर्चना देगावकर, डॉ. सुरेंद्र गायधने, डॉ. मीनल कातरणीकर<ref name="unipune" />
* '''संपादकीय सहाय्यक:''' सुनील राऊत<ref name="unipune" />
=='परामर्श'ची प्रकाशने==
# परम लघुमंजूषा (दोन भाग) – पं. वा.बा. भागवत मूल्य – प्रत्येकी रु. २५/- ([[व्याकरणकार नागोजीभट्ट]] यांच्या "परमलघुमंजूषा" या ग्रंथाचा सटीप अनुवाद)
# [[चार्वाक]]मंथन : संपादन व अनुवाद – [[उदय कुमठेकर]] मूल्य रु. १२०/- ([["लोकायत"]] या प्रा. [[देवीप्रसाद]] यांच्या ग्रंथातील निवडक निबंध)
# [[आचार्य सिद्धसेन दिवाकर]] प्रणीत "न्यायावतार" : अनुवाद व स्पष्टीकरण – प्रा. के. वा. आपटे, मूल्य रु. २५/-
# प्रो. जी. ई. मूर : व्यक्ती व तत्त्वज्ञान – [[वामन शिवदास बारलिंगे]] मूल्य – रु. ४०/-
=='परामर्श'चे निवडक विशेषांक==
* [[मार्क्स]] आणि [[भारतीय विचारवंत]] (१) मे १९८५ खंड ७, अंक १
* [[विज्ञानाचे तत्त्वज्ञान]] (१)- ऑगस्ट १९८६, खंड ८, अंक २
* ए. जे. एर यांचे तत्त्वज्ञान मे १९९० खंड १२ : अंक १
* नीतिविमर्श - कै. प्रा. [[देविदास दत्तात्रेय वाडेकर]] [http://www.unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/24-01.html जन्म शताब्दी विशेषांक - मे-जुलै २००२ खंड २४, अंक १]
* [[विट्गेन्स्टाइन]]चे तत्त्वज्ञान - नोव्हेंबर - जानेवारी २००२-०३
* [[इमान्युएल कांण्ट]] नोव्हेंबर २००३ ते एप्रिल २००४ खंड २५ अंक ३
* [[मूर]], [[रसेल]], [[फ्रेगे]] - प्रा. [[दि.य. देशपांडे]], फेब्रुवारी-एप्रिल २००६ ,खंड २७ : अंक ४
==एका क्लिकवर घ्या ‘परामर्श’==
तत्त्वज्ञान विभागातर्फे 'परामर्श' हे मराठी आणि हिंदी भाषांतून, तर इंग्रजीतून 'इंडियन फिलॉसॉफिकल क्वार्टरली' अशी [http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/default.htm तीन त्रैमासिके] प्रकाशित करण्यात येतात. तत्त्वज्ञान विषयक साहित्यामध्ये या त्रैमासिकांना महत्त्वाचे स्थान आहे. १९७९ ते २००६ या कालावधीतील अंक डिजिटालाइज करून पीडीएफ स्वरूपात विद्यापीठाच्या वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. गेली दोन वर्षे ही डिजिटलायझेशनची प्रक्रिया सुरू होती. या त्रैमासिकांच्या जगभरातील सदस्यांकडून मिळालेले शुल्क आणि विद्यापीठाकडून मिळालेला निधीचा वापर करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पात मराठी आणि इंग्रजी त्रैमासिकाचे डिजिटलायझेशन करण्यात आले आहे. २००६ नंतरचे अंक ऑनलाइन आणण्यासाठी आता दर पाच वर्षांनी ही डिजिटलायझेशनची प्रक्रिया करण्यात येणार आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/paramarsh/election2014articleshow/31746218.cms|title=एका क्लिकवर घ्या ‘परामर्श’ -Maharashtra Times|date=2014-03-10|work=Maharashtra Times|access-date=2018-03-21|language=mr}}{{मृत दुवा|date=June 2024 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref> सर्व अंक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
==अधिकृत संकेतस्थळ==
www.unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/Cover03.html[http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/ 'परामर्श' मराठी]
==संदर्भ==
[[वर्ग:तत्त्वज्ञान]]
[[वर्ग:मराठी भाषेमधील तत्त्वज्ञान विषयक नियतकालिके]]
bz8x3elb6ppstbhkfgrbp2pui0dvbme
चर्चा:जूस्ट व्हान डेन बोगार्ट
1
182287
2702751
1356729
2026-08-16T05:07:20Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:जूस्ट वॅन डेन बोगार्ट]] वरुन [[चर्चा:जूस्ट व्हान डेन बोगार्ट]] ला हलविला: शुद्धलेखन
1356729
wikitext
text/x-wiki
{{रिकामे पान}}
jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv
चर्चा:सैद्धांतिक भाषाशास्त्र
1
182763
2702744
1357309
2026-08-16T04:50:52Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:तात्त्विक भाषाशास्त्र]] वरुन [[चर्चा:सैद्धांतिक भाषाशास्त्र]] ला हलविला: अचूक नाव
1357309
wikitext
text/x-wiki
{{रिकामे पान}}
jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv
चर्चा:वनड्राइव्ह ग्रूप्स
1
184275
2702736
2186827
2026-08-16T04:48:03Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:वनड्राइव्ह गट]] वरुन [[चर्चा:वनड्राइव्ह ग्रूप्स]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
1358910
wikitext
text/x-wiki
{{रिकामे पान}}
jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv
चर्चा:विंडोज लाइव वनकेर
1
184285
2702811
2374357
2026-08-16T05:53:08Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:विंडोज लाइव्ह वनकेर]] वरुन [[चर्चा:विंडोज लाइव वनकेर]] ला हलविला: शुद्धलेखन
1358920
wikitext
text/x-wiki
{{रिकामे पान}}
jvciopc55qprx4fqk93u0jr6gr989gv
कातनेश्वर
0
186771
2702795
2656771
2026-08-16T05:36:58Z
~2026-44573-30
186301
/* ऐतिहासिक पार्श्वभूमी */
2702795
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कातनेश्वर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= पूर्णा
| जिल्हा = [[परभणी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = 431511
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कातनेश्वर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] [[पूर्णा|पूर्णा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
'''कातनेश्वर''' हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] गाव आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे.
कातनेश्वर गावात दनकेश्वर मारुती, रेणुका देवी, मार्तन्ड इत्यादींची सुरेख बांधणीची मंदिरे आहेत. कांचनेश्वर महादेवाचे मंदिर इसवीसनपूर्व काळात झाले होते, असा अंदाज आहे. कांचनेश्वार महादेवाचे दिव्यलिङ्ग वालुकामय पाषाणाचे आहे. कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:पूर्णा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:परभणी जिल्ह्यातील गावे]]
n9zyut5k1y8gg9xx247i2smmvqivop0
2702797
2702795
2026-08-16T05:37:50Z
~2026-44573-30
186301
/* ऐतिहासिक पार्श्वभूमी */
2702797
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कातनेश्वर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= पूर्णा
| जिल्हा = [[परभणी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = 431511
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कातनेश्वर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] [[पूर्णा|पूर्णा तालुक्यातील]] एक गाव आहे.
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
'''कातनेश्वर''' हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] गाव आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे.
कातनेश्वर गावात दनकेश्वर मारुती, रेणुका देवी, मार्तन्ड इत्यादींची सुरेख बांधणीची मंदिरे आहेत. कांचनेश्वर महादेवाचे मंदिर इसवीसनपूर्व काळात झाले होते, असा अंदाज आहे. कांचनेश्वार महादेवाचे दिव्यलिङ्ग वालुकामय पाषाणाचे आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते, कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:पूर्णा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:परभणी जिल्ह्यातील गावे]]
ip3crnbp1x9msx4b415ytesf3if9n3z
2702798
2702797
2026-08-16T05:38:06Z
~2026-44573-30
186301
/* */
2702798
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कातनेश्वर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= पूर्णा
| जिल्हा = [[परभणी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = 431511
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कातनेश्वर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] [[पूर्णा|पूर्णा तालुक्यातील]] एक गाव आहे.
पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते. कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
'''कातनेश्वर''' हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] गाव आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे.
कातनेश्वर गावात दनकेश्वर मारुती, रेणुका देवी, मार्तन्ड इत्यादींची सुरेख बांधणीची मंदिरे आहेत. कांचनेश्वर महादेवाचे मंदिर इसवीसनपूर्व काळात झाले होते, असा अंदाज आहे. कांचनेश्वार महादेवाचे दिव्यलिङ्ग वालुकामय पाषाणाचे आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते, कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:पूर्णा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:परभणी जिल्ह्यातील गावे]]
5tokp3na7kbgbz54mm0bn3t95u1giek
2702799
2702798
2026-08-16T05:38:29Z
~2026-44573-30
186301
/* */
2702799
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''कातनेश्वर'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= पूर्णा
| जिल्हा = [[परभणी जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड = 431511
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''कातनेश्वर''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] [[पूर्णा|पूर्णा तालुक्यातील]] एक गाव आहे.
* पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते, कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==ऐतिहासिक पार्श्वभूमी==
'''कातनेश्वर''' हे [[परभणी जिल्हा|परभणी जिल्ह्यातील]] गाव आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते. या गावात कांचनेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. एकेकाळी संपूर्णपणे पाषाणाचे असलेल्या या मंदिराचे नूतनीकरण झाल्यामुळे हे मंदिर आता सिमेंटचे झाले आहे.
कातनेश्वर गावात दनकेश्वर मारुती, रेणुका देवी, मार्तन्ड इत्यादींची सुरेख बांधणीची मंदिरे आहेत. कांचनेश्वर महादेवाचे मंदिर इसवीसनपूर्व काळात झाले होते, असा अंदाज आहे. कांचनेश्वार महादेवाचे दिव्यलिङ्ग वालुकामय पाषाणाचे आहे. पूर्वी हे गाव ''कांचनेश्वर क्षेत्र'' या नावाने प्रसिद्ध होते, कांचनेश्वराचाच अपभ्रंश '''कातनेश्वर''' होय.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील हवामान उष्ण व कोरडे आहे.येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान ३० सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.जून ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान ३१ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ५६० मिमी असते.मार्च ते मे हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३९ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २५ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
==लोकजीवन==
==प्रेक्षणीय स्थळे==
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:पूर्णा तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:परभणी जिल्ह्यातील गावे]]
fdugr442z8gjeibscad8uodo2nlzf6p
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका
0
187411
2702802
2698171
2026-08-16T05:40:36Z
~2026-44573-30
186301
/* */
2702802
wikitext
text/x-wiki
[[नांदेड]] शहराचे काम {{लेखनाव}} तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली.
* महानगरपालिकेचे मुख्यालय [[नांदेड]] येथे आहे.
[[नांदेड]] हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. [[नांदेड]] शहराला गोदातीर,संस्कृत कवींचे शहर किंवा नंदीतट असेही म्हणतात.
* पूर्वी नांदेडमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना तिचे प्रथम नगराध्यक्ष श्री. [[शंकरराव चव्हाण]] हे होते.
१ले महापौर म्हणून [[शिवसेना|शिवसेनेचे]] श्री. सुधाकरदादा पांढरे ह्यांनी काम पाहिले.
== महापौरांची यादी ==
# सुधाकर पांढरे, [[शिवसेना]]
# श्रीमती मंगला निमकर
# गंगाधर मोरे
# [[ओमप्रकाश पोकर्णा]]
# अ. शमीम बेगम
# बलवंतसिंघ गाडीवाले
# प्रकाशचंद मुथा
# अजयसिंह बिसेन
# [[अब्दुल सत्तार]]
# श्रीमती शैलजा किशोर स्वामी
# श्रीमती शिला किशोर भवरे
# श्रीमती दिक्षा धबाले
# श्रीमती मोहिनी येवनकर
# श्रीमती जयश्री निलेश पावडे
# [[प्रशासक]] (२०२२-आजतागायत)
# कविता संतोष मुळे (फेब्रुवारी,२०२६-)
==२०२६ निवडणूक==
* एकूण सदस्य-८१
# [[भाजप]]-४५
# एमआयएम-१४
# [[काँग्रेस]]-१०
# वंचित-५
# [[शिवसेना]]-४
# [[राष्ट्रवादी]]-२
# अपक्ष-१
{| class="sortable wikitable"
!क्र.
!पक्षाचे नाव
!पार्टी ध्वज किंवा चिन्ह
!नगरसेवकांची संख्या
|-
|०१
|[[भारतीय जनता पक्ष]]
|
|४५
|-
|०२
|[[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एम.आय.एम.]] (MIM)
|[[File:Indian Election Symbol Kite.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.png|45x45अंश]]
|१५
|-
|०३
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|[[File:INC Logo.png|45x45अंश]]
|१०
|-
|०४
|[[शिवसेना]] (शिंदे)
|[[File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.png|45x45अंश]]
|०४
|-
|०५
| [[वंचित बहुजन आघाडी|वंचित आघाडी]]
|[[File:VBA party.jpg|45x45अंश]]
|५
|-
|०६
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|[[File:NCP-flag.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:NCP-flag.svg|45x45अंश]]
|२
|}
[[वर्ग:नांदेड-वाघाळा महानगरपालिका]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील महानगरपालिका]]
bki4c97z8h8mi27kgbeo19s5qsqm2vg
2702804
2702802
2026-08-16T05:41:16Z
~2026-44573-30
186301
/* */
2702804
wikitext
text/x-wiki
[[नांदेड]] शहराचे काम {{लेखनाव}} तर्फे चालते व महापालिका १९९६-९७ मध्ये स्थापन झाली.
* महानगरपालिकेचे मुख्यालय वजीराबाद, [[नांदेड]] येथे आहे.
[[नांदेड]] हे शहर गोदावरी नदीच्या काठावर वसले आहे. [[नांदेड]] शहराला गोदातीर,संस्कृत कवींचे शहर किंवा नंदीतट असेही म्हणतात.
* पूर्वी नांदेडमध्ये नगरपालिका अस्तित्वात असताना तिचे प्रथम नगराध्यक्ष श्री. [[शंकरराव चव्हाण]] हे होते.
१ले महापौर म्हणून [[शिवसेना|शिवसेनेचे]] श्री. सुधाकरदादा पांढरे ह्यांनी काम पाहिले.
== महापौरांची यादी ==
# सुधाकर पांढरे, [[शिवसेना]]
# श्रीमती मंगला निमकर
# गंगाधर मोरे
# [[ओमप्रकाश पोकर्णा]]
# अ. शमीम बेगम
# बलवंतसिंघ गाडीवाले
# प्रकाशचंद मुथा
# अजयसिंह बिसेन
# [[अब्दुल सत्तार]]
# श्रीमती शैलजा किशोर स्वामी
# श्रीमती शिला किशोर भवरे
# श्रीमती दिक्षा धबाले
# श्रीमती मोहिनी येवनकर
# श्रीमती जयश्री निलेश पावडे
# [[प्रशासक]] (२०२२-आजतागायत)
# कविता संतोष मुळे (फेब्रुवारी,२०२६-)
==२०२६ निवडणूक==
* एकूण सदस्य-८१
# [[भाजप]]-४५
# एमआयएम-१४
# [[काँग्रेस]]-१०
# वंचित-५
# [[शिवसेना]]-४
# [[राष्ट्रवादी]]-२
# अपक्ष-१
{| class="sortable wikitable"
!क्र.
!पक्षाचे नाव
!पार्टी ध्वज किंवा चिन्ह
!नगरसेवकांची संख्या
|-
|०१
|[[भारतीय जनता पक्ष]]
|
|४५
|-
|०२
|[[ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन|एम.आय.एम.]] (MIM)
|[[File:Indian Election Symbol Kite.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.png|45x45अंश]]
|१५
|-
|०३
|[[भारतीय राष्ट्रीय काँग्रेस]]
|[[File:INC Logo.png|45x45अंश]]
|१०
|-
|०४
|[[शिवसेना]] (शिंदे)
|[[File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:Indian_Election_Symbol_Bow_And_Arrow.png|45x45अंश]]
|०४
|-
|०५
| [[वंचित बहुजन आघाडी|वंचित आघाडी]]
|[[File:VBA party.jpg|45x45अंश]]
|५
|-
|०६
| [[राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष]]
|[[File:NCP-flag.svg|दुवा=https://mr.wikipedia.org/wiki/File:NCP-flag.svg|45x45अंश]]
|२
|}
[[वर्ग:नांदेड-वाघाळा महानगरपालिका]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील महानगरपालिका]]
sdqdy44a2xcybxo40w1vdrzbqaooq6b
लंका
0
196304
2702677
2639662
2026-08-16T00:41:12Z
अभय नातू
206
/* महाभारत */
2702677
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''लंका''' (आधुनिक काळातील [[श्रीलंका]]) हे ''[[रामायण]]'' आणि ''[[महाभारत|महाभारतातील]]'' [[राक्षस]] राजा [[रावण|रावणाच्या]] राजधानीचे बेट होते. येथील [[दुर्ग|किल्ला]] ''त्रिकुट पर्वत'' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीन पर्वतशिखरांमधील पठारावर वसलेला होता. प्राचीन लंकापुरा शहर [[हनुमान|हनुमानाने]] जाळून टाकल्याचे म्हटले जाते. रावणाचा भाऊ [[विभीषण]] याच्या मदतीने [[राम|रामाने]] रावणाला मारल्यानंतर, विभीषणाला लंकापुराचा राजा बनवण्यात आले. रावणाच्या राजवाड्यांचे रक्षण चार सुळाधारी हत्ती करत होते असे म्हटले जाते.
[[पांडव|पांडवांच्या]] काळात त्याचे वंशज अजूनही राज्य करत असल्याचे सांगितले जाते. [[महाभारत|महाभारतानुसार]] [[युधिष्ठिर|युधिष्ठिराच्या]] दक्षिणेकडील [[राजसूय यज्ञ|राजसूय यज्ञाच्या]] लष्करी मोहिमेदरम्यान [[सहदेव|सहदेवानी]] या राज्याला भेट दिली होती.
== रामायण ==
''[[रामायण]]'' आणि ''[[महाभारत]]'' दोन्हीनुसार, लंकेवर मूळतः [[रामायणातील पात्रांची यादी|सुमाली]] नावाचा [[राक्षस]] राज्य करत होता. उत्तर कांडानुसार, देवांचे दिव्य शिल्पकार [[विश्वकर्मा]] यांनी मूळतः [[शिव|शिवासाठी]] लंका बांधली होती, परंतु माल्यवान, सुमाली आणि माली या भावांनी ती ताब्यात घेतली. ह्या भावांनी हजारो वर्षे राज्य केले आणि देवांची राजधानी अमरावतीवर आक्रमण केले. [[विष्णु|विष्णूच्या]] हातून अपमानास्पद आणि विनाशकारी पराभव झाल्यानंतर हे भाऊ लंकेत परतण्यास लाजले.
[[कुबेर|कुबेराने]] लंकेचा ताबा घेतला आणि यक्ष राज्य स्थापन केले. त्याचा सावत्र भाऊ [[रावण]], जो ऋषी [[विश्रवा|विश्रवाचा]] मुलगा आणि सुमालीची कन्या [[रामायणातील पात्रांची यादी|कैकेसीचा]] मुलगा होता, त्याने कुबेराशी युद्ध केले आणि त्याच्याकडून लंका हिसकावून घेतली. रावणाने राक्षस राज्याचा राजा म्हणून लंकेवर राज्य केले. रावणाच्या मृत्युनंतर, त्याचा भाऊ [[विभीषण]] त्याच्यानंतर राजा झाला.
=== लंकेचे स्थान ===
अजूनही अस्तित्वात असलेल्या हिंदू ग्रंथांमध्ये आणि [[रामायण|रामायणात]] (ज्याला [[रावण|रावणाची]] लंका म्हणून संबोधले जाते) उल्लेख केलेली लंका ही हिंदी महासागरात वसलेला एक मोठा बेटावर होती. अभ्यासांवरून असे दिसून येते की रावणाचा राजवाडा [[श्रीलंका|श्रीलंकेतील]] सिगिरिया येथे होता, अनुराधापुराच्या कश्यप प्रथमने बांधलेला राजवाडा होता. काही विद्वानांनी असा दावा केला की लंका ही [[श्रीलंका]] असावी कारण ५व्या शतकातील श्रीलंकेच्या ग्रंथ ''महावंशात'' असे म्हटले आहे.<ref name="bradddell">{{जर्नल स्रोत|last=Braddell|first=Roland|date=December 1937|title=An Introduction to the Study of Ancient Times in the Malay Peninsula and the Straits of Malacca|journal=Journal of the Malayan Branch of the Royal Asiatic Society|volume=15|pages=64–126|jstor=41559897}}</ref> रामायणात असे म्हटले आहे की रावणाची लंका भारताच्या मुख्य भूमीपासून १०० योजना अंतरावर होती.
काही विद्वानांनी या ग्रंथांच्या मजकुराचा अर्थ असा लावला आहे की लंका भारताचा प्राइम-मेरिडियन [[विषुववृत्त]] ओलांडतो त्या बिंदूवर स्थित होता. <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> म्हणून हे बेट {{Convert|100|mi|km|order=flip|abbr=on}} जास्त अंतरावर असेल जे सध्याच्या श्रीलंकेच्या नैऋत्येस असेल. [[वाल्मिकी|वाल्मिकीच्या]] रामायणाच्या सर्व विद्यमान आवृत्त्यांपैकी सर्वात मूळ आवृत्त्या रावणाच्या लंकेचे स्थान पश्चिम [[हिंदी महासागर|हिंद महासागरात]] असल्याचे सूचित करतात.<ref>Valmiki Ramayana 4.58.24</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=mkSzznK3VuEC|title=The Concise R_m_ya_a of V_lm_ki|last=Vālmīki|last2=Venkatesananda|first2=Swami|date=1988-01-01|publisher=SUNY Press|isbn=9780887068621|language=en}}</ref>
१९ व्या शतकापासून अनेक विद्वानांनी असा अंदाज लावला आहे की रावणाची लंका हिंद महासागरात असावी जिथे [[मालदीव]] एकेकाळी एका उंच पर्वताच्या रूपात उभा होता आणि नंतर तो हिंदी महासागरात बुडाला होता. <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> <ref>Valmiki Ramayana 4.58.24</ref> <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> भारत आणि मालदीवच्या दरम्यान मिनिकॉय बेटाच्या उपस्थितीमुळे या अनुमानाला पाठिंबा मिळतो, ज्याचे प्राचीन नाव मिनिका किंवा मैनाका (हनुमानाला लंकेला जाताना भेटलेला पर्वत) आहे, ज्याचा अर्थ त्या ठिकाणाच्या प्राचीन भाषेत "नरभक्षक" असा होतो.<ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> [[सुमात्रा]] आणि [[मादागास्कर]] बेट देखील एक शक्यता म्हणून सुचवले गेले आहे.<ref name="bradddell">{{जर्नल स्रोत|last=Braddell|first=Roland|date=December 1937|title=An Introduction to the Study of Ancient Times in the Malay Peninsula and the Straits of Malacca|journal=Journal of the Malayan Branch of the Royal Asiatic Society|volume=15|pages=64–126|jstor=41559897}}<cite class="citation journal cs1" data-ve-ignore="" id="CITEREFBraddell1937">Braddell, Roland (December 1937). "An Introduction to the Study of Ancient Times in the Malay Peninsula and the Straits of Malacca". ''Journal of the Malayan Branch of the Royal Asiatic Society''. '''15''' (3 (129)): <span class="nowrap">64–</span>126. [[JSTOR (identifier)|JSTOR]] [https://www.jstor.org/stable/41559897 41559897].</cite></ref>
=== वर्णन ===
रावणाची लंका आणि त्याची राजधानी लंकापुरी यांचे वर्णन अशा पद्धतीने केले आहे की ते आधुनिक काळातील मानकांनुसारही अलौकिक वाटते. रावणाचा मध्यवर्ती राजवाडा परिसर हा एका योजनेपेक्षा जास्त लांबी, एक योजना लांब आणि अर्धा योजन रुंदीच्या अनेक इमारतींचा एक प्रचंड संग्रह होता (१ योजन = {{Convert|13|km|mi|0|abbr=on|disp=or}}). या बेटावर त्रिकुट पर्वत ([[तमिळ भाषा|तमिळमध्ये]] त्रिकोणमलाई) म्हणून ओळखली जाणारी एक मोठी पर्वतरांगा होती. आज श्रीलंकेत हे ठिकाण [[त्रिंकोमाली]] म्हणून अस्तित्वात आहे, ज्याच्या वर रावणाची लंकेची राजधानी होती, ज्याच्या मध्यभागी त्याचा किल्ला होता.<ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> <ref>Valmiki Ramayan, Sundar Kanda [4.27. 12]</ref> <ref>Valmiki Ramayana 4.58.24</ref>
== महाभारत ==
महाभारतात लंकेचे अनेक संदर्भ ऋषी [[मार्कंडेय]] यांनी राजा [[युधिष्ठिर|युधिष्ठिराला]] दिलेल्या [[राम]] आणि [[सीता|सीतेच्या]] कथेच्या कथनात आढळतात, जे कथन [[रामायण|रामायणाच्या]] एका छोट्या आवृत्तीसारखे आहे.
[[पंडू|पांडूचा]] मुलगा [[सहदेव]] याने आपल्या दूतांचा वापर करून संजयंती शहर आणि पाषांड आणि करणटकांचा प्रदेश जिंकला. त्याने लंका या राज्याला भेट दिली होती. [[पांडव]] राजा [[युधिष्ठिर|युधिष्ठिराच्या]] राजसूय यज्ञात उपस्थित असलेल्या राजांच्या संमेलनात लंकेचा राजा उपस्थित असल्याचे नमूद केले आहे.
== हे सुद्धा पहा ==
* [[श्रीलंका]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|30em}}
{{रामायण}}
[[वर्ग:हिंदू पौराणिक कथा]]
[[वर्ग:रामायणातील स्थाने]]
5muzvdgjtp05h07pm68goti3q7v1947
न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
0
198211
2702660
2145575
2026-08-15T19:10:00Z
अभय नातू
206
संदर्भ
2702660
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = न्यू झीलंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४-०५
| team1_image = Flag of Australia.svg
| team1_name = ऑस्ट्रेलिया
| team2_image = Flag of New Zealand.svg
| team2_name = न्यू झीलंड
| from_date = ११ नोव्हेंबर २००४
| to_date = १० डिसेंबर २००४
| team1_captain = [[रिकी पॉंटिंग]]
| team2_captain = [[स्टीफन फ्लेमिंग]]
| no_of_tests = 2
| team1_tests_won = 2
| team2_tests_won = 0
| team1_tests_most_runs = [[जस्टीन लॅंगर]] (२९५)
| team2_tests_most_runs = [[जेकब ओरम]] (१८६)
| team1_tests_most_wickets = [[शेन वॉर्न]] (११)
| team2_tests_most_wickets = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] (१०)
| player_of_test_series = {{flagicon|AUS}} [[ग्लेन मॅकग्रा]]
| no_of_ODIs = 3
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_won = 1
| team1_ODIs_most_runs = [[ॲडम गिलख्रिस्ट]] (१२८)
| team2_ODIs_most_runs = [[नेथन ॲस्टल]] (८१)
| team1_ODIs_most_wickets = [[ब्रेट ली]] (४)
| team2_ODIs_most_wickets = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] (४) <br/> [[ख्रिस केर्न्स]] (४)
| player_of_ODI_series = {{flagicon|NZL}} [[डॅनिएल व्हेट्टोरी]]
| no_of_twenty20s =
| team1_twenty20s_won =
| team2_twenty20s_won =
| team1_twenty20s_most_runs =
| team2_twenty20s_most_runs =
| team1_twenty20s_most_wickets =
| team2_twenty20s_most_wickets =
| player_of_twenty20_series =
}}
[[न्यू झीलंड क्रिकेट संघ]]ाने ११ नोव्हेंबर ते १० डिसेंबर २००४ दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला.<ref>{{cite web |title=New Zealand in Australia 2004/05 |url=https://www.espncricinfo.com/series/new-zealand-tour-of-australia-2004-05-62089 |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref> दौऱ्यावर २-कसोटी आणि ३-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात आली.<ref>{{cite news |title=New Zealand tour of Australia Series Overview |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |date=२००४-११-१० |access-date=२०२६-०८-१५}}</ref> उभय संघातील एकदिवसीय मालिकेतील विजेत्याला ह्या मालिकेपासून [[चॅपेल-हॅडली चषक]] देण्यात येईल.<ref>{{cite web |title=Inaugural Chappell-Hadlee Trophy 2004-05 |url=https://www.cricket.com.au/ |publisher=क्रिकेट ऑस्ट्रेलिया |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
कसोटी मालिका ऑस्ट्रेलियाने २-० अशी जिंकली तर एकदिवसीय मालिका १-१ ने बरोबरीत सुटली.<ref>{{cite web |title=Australia vs New Zealand 2004-05 Results |url=https://www.espncricinfo.com/series/new-zealand-tour-of-australia-2004-05-62089/match-results |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref> एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.<ref>{{cite news |title=Rain washes out third Chappell-Hadlee ODI |url=https://www.abc.net.au/news/ |work=एबीसी न्यूझ |date=२००४-१२-१० |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
ह्याशिवाय दौऱ्यादरम्यान एक प्रथमश्रेणी सामना आणि एक मर्यादित षटकांचा सामनासुद्धा खेळवण्यात आला.<ref>{{cite web |title=New Zealand tour of Australia 2004/05 Tour Matches |url=https://www.espncricinfo.com/series/new-zealand-tour-of-australia-2004-05-62089/match-results |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== सराव सामने ==
=== प्रथम श्रेणी: न्यू साऊथ वेल्स वि. न्यूझीलॅंडर्स ===
११-१४ नोव्हेंबर २००४ | [[सिडनी क्रिकेट मैदान]], [[सिडनी]]<br />
न्यूझीलॅंडर्स २१३ आणि २०१; न्यू साऊथ वेल्स २८६ आणि १२९/१ (लक्ष्यः १२९)<br />
न्यू साऊथ वेल्स ९ गडी राखून विजयी<br />
[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/141591.html धावफलक]<ref>{{cite web |title=Tour Match: New South Wales vs New Zealanders at Sydney |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/141591.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== ४० षटके: व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल वि. न्यूझीलॅंडर्स ===
२ डिसेंबर २००४ | [[अल्बर्ट क्रिकेट मैदान]], [[मेलबर्न]]<br />
न्यूझीलॅंडर्स २७७/७ (४०/४० षटके); व्हिक्टोरिया इन्व्हिटेशनल २४३ (३८.३/४० षटके)<br />
न्यूझीलॅंडर्स ३४ धावांनी विजयी<br />
[http://www.espncricinfo.com/ci/engine/match/135585.html धावफलक]<ref>{{cite web |title=Tour Match: Victoria Invitational XI vs New Zealanders |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/135585.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== कसोटी मालिका ==
=== १ली कसोटी ===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = १८-२१ नोव्हेंबर २००४
| संघ१ = {{cr-rt|NZL}}
| संघ२ = {{cr|AUS}}
| धावसंख्या१ = ३५३ (११७.३ षटके)
| धावा१ = [[जेकब ओरम]] १२६[[नाबाद|*]] (१७८)
| बळी१ = [[मायकल कास्प्रोविझ]] ४/९० (२८ षटके)
| धावसंख्या२ = ५८५ (१५३.५ षटके)
| धावा२ = [[मायकेल क्लार्क]] १४१ (२००)
| बळी२ = [[ख्रिस मार्टिन]] ५/१५२ (३९.५ षटके)
| धावसंख्या३ = ७६ (३६.२ षटके)
| धावा३ = [[नेथन ॲस्टल]] १७ (३९)
| बळी३ = [[शेन वॉर्न]] ४/१५ (१०.२ षटके)
| धावसंख्या४ =
| धावा४ =
| बळी४ =
| निकाल = ऑस्ट्रेलिया १ डाव आणि १५६ धावांनी विजयी
| स्थळ = [[ब्रिस्बेन क्रिकेट मैदान]], [[ब्रिस्बेन]]
| पंच = [[अलिम दार]] (पा) आणि [[स्टीव्ह बकनर]] (वे)
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64107.html धावफलक]
| toss = न्यू झीलंड, फलंदाजी
| पाऊस =
| सामनावीर = [[मायकेल क्लार्क]] (ऑ)
| टिपा =
}}<ref>{{cite web |title=1st Test: Australia vs New Zealand at Brisbane, Nov 18-21 2004 |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64107.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== २री कसोटी ===
{{माहितीचौकट कसोटी सामने
| तारीख = २६-३० नोव्हेंबर २००४
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| संघ२ = {{cr|NZL}}
| धावसंख्या१ = ५७५/८घो (१५५.२ षटके)
| धावा१ = [[जस्टीन लॅंगर]] २१५ (३६८)
| बळी१ = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] ५/१५२ (५५.२ षटके)
| धावसंख्या२ = २५१ (८८.१ षटके)
| धावा२ = [[स्टीफन फ्लेमिंग]] ८३ (१६१)
| बळी२ = [[ग्लेन मॅकग्रा]] ४/६६ (२०.१ षटके)
| धावसंख्या३ = १३९/२घो (५६ षटके)
| धावा३ = [[मॅथ्यू हेडन]] ५४ (१३१)
| बळी३ = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] १/३५ (१८ षटके)
| धावसंख्या४ = २५० (८२.३ षटके)
| धावा४ = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] ५९ (७८)
| बळी४ = [[ग्लेन मॅकग्रा]] २/३२ (१२ षटके)
| निकाल = ऑस्ट्रेलिया २१३ धावांनी विजयी
| स्थळ = [[ॲडलेड ओव्हल]], [[ॲडलेड]]
| पंच = [[डेव्हिड शेफर्ड]] (इं) आणि [[स्टीव्ह बकनर]] (वे)
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64108.html धावफलक]
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
| पाऊस =
| सामनावीर = [[जस्टीन लॅंगर]] (ऑ)
| टिपा =
}}<ref>{{cite web |title=2nd Test: Australia vs New Zealand at Adelaide, Nov 26-30 2004 |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/64108.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== चॅपेल-हॅडली चषक ==
=== १ला एकदिवसीय सामना ===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = ५ डिसेंबर २००४
| daynight = Y
| time =
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २४६/९ (५० षटके)
| धावसंख्या२ = २४७/६ (४९.४ षटके)
| संघ२ = {{cr|NZL}}
| धावा१ = [[ॲडम गिलख्रिस्ट]] ६८ (५४)
| बळी१ = [[डॅनिएल व्हेट्टोरी]] ३/३१ (१० षटके)
| धावा२ = [[नेथन ॲस्टल]] ७० (१०२)
| बळी२ = [[डॅरन लिहमन]] १/२८ (४ षटके)
| निकाल = न्यू झीलंड ४ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66385.html धावफलक]
| स्थळ = [[डॉकलॅंड्स स्टेडियम]], [[मेलबर्न]]
| पंच = [[स्टीव्ह डेव्हिस]] (ऑ) आणि [[रुडी कोर्टत्झन]] (द)
| सामनावीर = [[हमिश मार्शल]] (न्यू)
| toss = न्यू झीलंड, गोलंदाजी
| पाऊस =
| टीपा =
}}<ref>{{cite web |title=1st ODI: Australia vs New Zealand at Melbourne, Dec 5 2004 |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66385.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== २रा एकदिवसीय सामना ===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = ८ डिसेंबर २००४
| daynight = Y
| time =
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ = २६१/७ (५० षटके)
| धावसंख्या२ = २४४ (४७.१ षटके)
| संघ२ = {{cr|NZL}}
| धावा१ = [[ॲडम गिलख्रिस्ट]] ६० (५७)
| बळी१ = [[काईल मिल्स]] २/४९ (१० षटके)
| धावा२ = [[ख्रिस केर्न्स]] ५० (४०)
| बळी२ = [[ब्रॅड हॉग]] ३/४५ (८ षटके)
| निकाल = ऑस्ट्रेलिया १७ धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66386.html धावफलक]
| स्थळ = [[सिडनी क्रिकेट मैदान]], [[सिडनी]]
| पंच = [[पीटर पार्कर]] (ऑ) आणि [[रुडी कोर्टत्झन]] (द)
| सामनावीर = [[ब्रॅड हॉग]] (ऑ)
| toss = ऑस्ट्रेलिया, फलंदाजी
| पाऊस =
| टीपा =
}}<ref>{{cite web |title=2nd ODI: Australia vs New Zealand at Sydney, Dec 8 2004 |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66386.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== ३रा एकदिवसीय सामना ===
{{माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने
| तारीख = १० डिसेंबर २००४
| daynight = Y
| time =
| संघ१ = {{cr-rt|AUS}}
| धावसंख्या१ =
| धावसंख्या२ =
| संघ२ = {{cr|NZL}}
| धावा१ =
| बळी१ =
| धावा२ =
| बळी२ =
| निकाल = सामना रद्द
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66440.html धावफलक]
| स्थळ = [[ब्रिस्बेन क्रिकेट मैदान]], [[ब्रिस्बेन]]
| पंच = [[सायमन टफेल]] (ऑ) आणि [[रुडी कोर्टत्झन]] (द)
| सामनावीर =
| toss = नाही
| पाऊस = पावसामुळे एकही चेंडू न खेळवता सामना रद्द.
| टीपा =
}}<ref>{{cite web |title=3rd ODI: Australia vs New Zealand at Brisbane, Dec 10 2004 |url=http://www.espncricinfo.com/ci/engine/match/66440.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== बाह्य दुवे ==
* [http://www.espncricinfo.com/ausvnz/engine/series/62089.html मालिका मुख्यपान – इएसपीएन क्रिकइन्फो]<ref>{{cite web |title=New Zealand tour of Australia 2004/05 Main Page |url=http://www.espncricinfo.com/ausvnz/engine/series/62089.html |publisher=ईएसपीएन क्रिकइन्फो |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. २००४ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:न्यू झीलंड क्रिकेट संघाचे परदेशी दौरे|ऑस्ट्रेलिया]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे ऑस्ट्रेलिया दौरे|न्यू झीलंड]]
knjm1d7h3xu5lyjio86ck0u9fwlvn70
जपमाळ
0
224095
2702634
2640473
2026-08-15T18:19:09Z
Wingstem
157534
Wikilink added
2702634
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
[[Image:Japa mala (prayer beads) of Tulasi wood with 108 beads - 20040101-01.jpg|thumb|275px|जपा माला,अग्रभागाने प्रमुख मणी असलेली तुळशीच्या लाकडापासून बनवलेली आहे]]
'''जपमाळ''' ही कोणत्याही देवाचे किंवा दैवताचे नाम जपण्यास वापरण्यात येणारी वस्तू आहे. जप करण्याने ईश्वरप्राप्ती होते असा सर्व धर्मीयांमध्ये प्रचलित समज आहे. जपमाळेत १०८ मणी असून त्यांतला एक मेरुमणी असतो. मेरूमण्याच्या नंतरच्या मण्यापासून जपाला सुरुवात केली आणि ती मेरुमण्याला थांबवली की जपाची एक फेरी पूर्ण झाली असे समजते.
काही जपमाळा कमी मण्यांच्याही असतात. एखादी जपमाळ २३ किंवा २७ मण्यांची असू शकते. हिंदू धर्माव्यतिरिक्त मुसलमान, यहुदी, ख्रिश्चन या धर्माच्या लोकांमध्येही जपमाळेचा वापर होतो.
जपमाळ किंवा माळ (संस्कृत: माळ; माळ म्हणजे हार <ref>{{Harvnb|आपटे|1965|p=758}}.</ref>), हिंदू, बौद्ध, जैन आणि काही शीख लोकांद्वारा [[संस्कृत भाषा|संस्कृतमध्ये]] जाप म्हटल्या जाणाऱ्या धार्मिक रिवाजासाठी सामान्यपणे वापरला जाणारा मण्यांचा एक धागा असतो. हा सहसा १०८ मण्यांचा बनलेला असतो, पण इतर संख्येतही मणी असतात. पठण करताना, मंत्र म्हणताना किंवा मनात मंत्र म्हणताना किंवा देवदेवतांच्या नावांचा जाप करताना मोजण्यासाठी माळा वापरल्या जातात.
==हिंदू संप्रदाय==
[[हिंदू]] धर्मात बनविण्यात आलेली जपमाळ ही रुद्राक्ष, [[तुळस]] स्फटिक, मोती, रत्न अथवा वैजयंतीच्या झाडाचे चोपडे मणी याची बनलेली असते. यात रुद्राक्षाची माळ पुरुषाने वापरावी व तुळशीची माळ ही स्त्रियांनी वापरावी असा समज आहे.
==मुस्लिम==
मुसलमान या अशा जपमाळेस तसबी म्हणतात. ही जपमाळ शंभर मण्यांची असते. तिच्यात तेहतिसाव्या मण्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा मणी घातलेला असते, त्यास 'ईमाम' असे म्हणतात.
==ख्रिश्चन==
ख्रिश्चन लोकांमध्ये जपमाळेस रोझरी म्हणतात. सध्या जप करण्याचे मोजणी यंत्रही आले आहे, त्याद्वारे किती जप केला हे कळू शकते.
==वापर==
विशेष करून मंत्रांची शेकडो वेळा किंवा अनेकदा हजारो वेळा पुनरावृत्ती केली जाते. ही माळ अशासाठी वापरली जाते, जेणेकरून त्याच्या आवृत्तीना मोजण्यावर लक्ष केंद्रित न होता त्या मंत्राच्या अर्थावर किंवा ध्वनीवर लक्ष केंद्रित होईल. घड्याळाच्या काट्याच्या दिशेत प्रत्येक मणीभोवती अंगठा फिरविताना सहसा एक आवृत्ती गणली जाते, पण काही परंपरा किंवा रिवाजानुसार घड्याळाच्या काट्याच्या उलट्या दिशेत किंवा एखाद्या विशिष्ट बोटाने त्यांना फिरविले जाते. मुख्य मणीवर पोहोचल्यावर त्या माळेची एक फेरी पूर्ण झालेली होते, आणि त्याला विरुद्ध दिशेत पुन्हा सुरू केले जाते. प्रत्येक मणीच्या मध्ये विशिष्ट अशी गाठ असते. यामुळे माळ वापरणे सोपे होते आणि त्या धाग्यावर ते घट्ट वाटत नाहीत.
१०८ पेक्षा जास्त आवृत्त्या करावयाच्या असतील, तर काही वेळा काहीवेळा तांदळाच्या दाण्याच्या तिबेटीयन परंपरेचा वापर केला जातो, ज्यात मंत्रोच्चार सुरू करण्यापूर्वी त्यांना मोजले जाते आणि दर १०८ आवृत्यांसाठी एक दाणा वाडग्यात ठेवला जातो. प्रत्येक वेळी जेव्हा आवृत्त्यांची एक पूर्ण माळ होते, तेव्हा त्या वाडग्यातून [[तांदूळ|तांदळाचा]] एक दाणा काढून खाली ठेवला जातो. सहसा, नेहमी मंत्रोच्चार करणारे त्यांच्या माळांवर खुण ठेवतात, सामान्यपणे दहाच्या संख्येत. यांना परंपरेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी ठेवले जाऊ शकते; उदाहरणार्थ काही परंपरांमध्ये दर दहाव्या मणीनंतर ते ठेवले जाते. मोठ्या संख्येचा माग ठेवण्यासाठी ही एक पर्यायी पद्धत असते, काही वेळा तो हजारो तर काही वेळा लाखांमध्ये देखील.
माळेवरील १०९ व्या मणीला सुमेरू, बिंदू, स्तूप किंवा गुरू मणी असे म्हणतात. नेहमी सुमेरूच्या पुढील मणीनंतर गणती सुरू केली जाते. हिंदूंमध्ये, वेदिक परंपरेत एकापेक्षा अधिक माळांची पुनरावृत्ती करायचे असेल, तर सुमेरूपर्यंत पोहोचल्यानंतर त्याला पार न करता दिशा बदलली जाते.
१०८ मणी का असतात, या बद्दल अनेक स्पष्टीकरणे आहेत. ज्यात हिंदू आणि बौद्ध लोकांच्या अनेक परंपरांमध्ये १०८ संख्येस विशेष धार्मिक महत्त्व आहे.
* २७ तारकापुंज x ४ पद (भाग ) = १०८
* राशीचक्रातीची १२ घरे x ९ ग्रह = १०८
* [[उपनिषद]] किंवा वेदांचे धर्मग्रंथ = १०८
अशा प्रकारे, जेव्हा आपण १०८ वेळा पठन करतो किंवा गणना करतो, तेव्हा वास्तविक रूपाने आपण संपूर्ण ब्रम्हांडाची आठवण करत असतो. हे आपल्याला विश्व हे सर्वव्यापी असलेल्या गोष्टीची आठवण करून देते, म्हणजेच स्वतःचे स्वाभाविक स्वरूप होय.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.healthandyoga.com/html/news/meditation/Sacred_Mala_Beads.aspx|title=पवित्र माला मणी|access-date=2018-07-28|archive-date=2018-07-25|archive-url=https://web.archive.org/web/20180725062416/http://www.healthandyoga.com/html/news/meditation/Sacred_Mala_Beads.aspx|url-status=dead}}</ref>
==वापरातील विविधता==
काही हिंदू परंपरा सांगतात की माळ वापरण्याची अचूक पद्धत उजव्या हाताने पकडणे आहे, ज्यात अंगठा एका मणीनंतर दुसऱ्या मणीकडे ढकलला जातो, आणि माळ मधल्या बोटावर आणली जाते. तर्जनीला अहंकाराचे, म्हणजेच स्वतःला ओळखण्यात सर्वात मोठा अडथळ्याचे प्रतिक मानले जाते, त्यामुळे माळेचा जाप करताना याला टाळणे सर्वोत्तम मानले जाते.
भारताच्या पूर्वोत्तर भागात, खास करून पश्चिम बंगाल आणि आसाममधील शक्त परंपरेत, माळेला उजव्या हाताच्या अनामिकेवर सहसा ठेवले जाते, ज्यात मणी अंगठ्याच्या सहाय्याने मधल्या बोटाद्वारे पुढे ढकलले जातात आणि तर्जनी टाळली जाते. तथापि, मणी ढकलण्यासाठी अंगठ्याचा वापर करीत मधल्या बोटावर आणणे या प्रदेशांमध्ये स्वीकृत असते.
==साहित्य==
माळेचे मणी बनविण्यासाठी अनेक प्रकारचे पदार्थ वापरले जातात. [[शिव|शंकराचे]] भक्त, शैव रुद्राक्षाच्या झाडांच्या बियांना पवित्र मानतात, तर तुळशीच्या लाकडापासून बनविलेल्या मणींना विष्णूचे भक्त, वैष्णवांद्वारा पवित्र मानले आणि वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rudraksha-ratna.com/articles/spiritual-malas|title=जपमाळ|publisher=रुद्राक्ष-रत्ना.कॉम|access-date=2018-07-28|archive-date=2018-05-17|archive-url=https://web.archive.org/web/20180517210304/http://www.rudraksha-ratna.com/articles/spiritual-malas|url-status=dead}}</ref> इतर सामान्य मणींमध्ये चंदनाच्या झाडाचे किंवा बोधीच्या झाडाचे लाकूड किंवा बिया सामील असतात आणि कमळाच्या झाडाच्या बिया असतात. काही तिबेटीयन बौद्ध परंपरेमध्ये पशूंच्या हाडांचा (खास करून याक) वापर केलेला असतो, त्यातही पूर्वीच्या लामांचे मणी अत्यंत मौल्यवान समजले जातात. रक्ताश्म आणि नीलमणीसारख्या मध्यम अनमोल अशा खड्यांचा देखील वापर करण्यात येतो. हिंदू तंत्र आणि तसेच बौद्ध तंत्रामध्ये (किंवा वज्रायन) देखील, मणीचे साहित्य आणि रंग यांचा विशेष हेतूशी संबंध असू शकतो.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:उपासना पद्धती]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:ख्रिश्चन धर्म]]
[[वर्ग:हिंदू परंपरा]]
[[वर्ग:शिव]]
nl8appfdtr1jvj242ohzeypuz4webx2
ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वे
0
241964
2702871
2498810
2026-08-16T09:33:38Z
~2026-44817-47
186308
/* इतिहास */ h
2702871
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Great Indian Peninsula Railway 1870.png|180px|इवलेसे|उजवे|१८७० मधील ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवेचे रेल्वेमार्ग]]
'''ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे''' तथा '''जी.आय.पी.''' ही मध्य आणि पश्चिम [[भारत|भारतातील]] [[रेल्वे]] कंपनी होती. [[मुंबई]]तील [[बोरीबंदर]] (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १८४९|१८४९]] रोजी झाली.
==इतिहास==
[[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कायद्याने अस्तित्वात h आलेल्या या कंपनीला ५०,००० [[ब्रिटिश पाउंड|पाउंडचे]] भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि [[ईस्ट इंडिया कंपनी]]मध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून [[खानदेश|खानदेशाच्या]] दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.<ref>{{cite book|title=Appletons' annual cyclopaedia and register of important events of the year: 1862|year=1863|publisher=D. Appleton & Company|location=New York|page=690|url=https://archive.org/stream/1862appletonsan02newyuoft#page/n697/mode/1up}}</ref><ref name=h1>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/04/18/stories/2002041800430100.htm|title=The great Indian Railway bazaar|author=Khan, Shaheed|publisher=[[द हिंदू]]|date=18 April 2002|access-date=2019-03-24|archive-date=2008-07-16|archive-url=https://web.archive.org/web/20080716010813/http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/04/18/stories/2002041800430100.htm|url-status=dead}}</ref> मुंबई आणि [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[सोलापूर रेल्वे स्थानक|सोलापूर]] मार्गे [[वाडी रेल्वे स्थानक|वाडी]]; [[ईगतपुरी रेल्वे स्थानक|ईगतपुरी]], [[जळगांव रेल्वे स्थानक|जळगांव]] मार्गे [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]]; [[खंडवा रेल्वे स्थानक|खंडवा]], [[जबलपूर रेल्वे स्थानक|जबलपूर]], [[अलाहाबाद रेल्वे स्थानक|अलाहाबाद]] मार्गे [[कोलकाता रेल्वे स्थानक|कोलकाता]], [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा]] आणि [[दिल्ली रेल्वे स्थानक|दिल्ली]] पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी [[ब्रिटिश भारत|भारतातील ब्रिटिश सरकारने]] जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,261|title=About Indian Railways-Evolution|publisher=Ministry of Railways website}}</ref>
५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग [[सेंट्रल रेल्वे]] मध्ये विलीन करण्यात आले.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १८४९ मधील निर्मिती]]
43dl28x87vujhh2s4kojfhw90339fah
2702872
2702871
2026-08-16T09:34:15Z
~2026-44817-47
186308
/* इतिहास */ removed h
2702872
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Great Indian Peninsula Railway 1870.png|180px|इवलेसे|उजवे|१८७० मधील ग्रेट इंडियन पेनिनसुला रेलवेचे रेल्वेमार्ग]]
'''ग्रेट इंडियन पेनिन्सुलर रेल्वे''' तथा '''जी.आय.पी.''' ही मध्य आणि पश्चिम [[भारत|भारतातील]] [[रेल्वे]] कंपनी होती. [[मुंबई]]तील [[बोरीबंदर]] (व्हिक्टोरिया टर्मिनस तथा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथे मुख्यालय असलेल्या या कंपनीची स्थापना [[१ ऑगस्ट]], [[इ.स. १८४९|१८४९]] रोजी झाली.
==इतिहास==
[[ब्रिटिश संसद|ब्रिटिश संसदेच्या]] कायद्याने अस्तित्वात आलेल्या या कंपनीला ५०,००० [[ब्रिटिश पाउंड|पाउंडचे]] भांडवल उभारण्याची परवानगी होती. २१ ऑगस्ट, १८४९ रोजी जी.आय.पी. आणि [[ईस्ट इंडिया कंपनी]]मध्ये झालेल्या करारानुसार जी.आय.पी.ला मुंबईपासून [[खानदेश|खानदेशाच्या]] दिशेस ५६ किमी लांबीचा रेल्वेमार्ग उभारण्याचे कंत्राट मिळाले. हा मार्ग भारतातील इतर ब्रिटिश प्रांतांना जोडणाऱ्या अपेक्षित रेल्वेमार्गाचा भाग होणार होता. ईस्ट इंडिया कंपनीने जेम्स जॉन बर्कली याला मुख्य अभियंता तर सी.बी. कार आणि आर.डब्ल्यू. ग्रॅहाम यांना मदतनीस अभियंता म्हणून नेमले.<ref>{{cite book|title=Appletons' annual cyclopaedia and register of important events of the year: 1862|year=1863|publisher=D. Appleton & Company|location=New York|page=690|url=https://archive.org/stream/1862appletonsan02newyuoft#page/n697/mode/1up}}</ref><ref name=h1>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/04/18/stories/2002041800430100.htm|title=The great Indian Railway bazaar|author=Khan, Shaheed|publisher=[[द हिंदू]]|date=18 April 2002|access-date=2019-03-24|archive-date=2008-07-16|archive-url=https://web.archive.org/web/20080716010813/http://www.hinduonnet.com/thehindu/mp/2002/04/18/stories/2002041800430100.htm|url-status=dead}}</ref> मुंबई आणि [[ठाणे रेल्वे स्थानक|ठाणे]] यांच्यामधील हा रेल्वेमार्ग भारतातील सर्वप्रथम प्रवासी रेल्वेमार्ग होता. १८७०पर्यंत जी.आय.पी.च्या रेल्वेमार्गांचे जाळे मुंबईपासून [[पुणे रेल्वे स्थानक|पुणे]], [[सोलापूर रेल्वे स्थानक|सोलापूर]] मार्गे [[वाडी रेल्वे स्थानक|वाडी]]; [[ईगतपुरी रेल्वे स्थानक|ईगतपुरी]], [[जळगांव रेल्वे स्थानक|जळगांव]] मार्गे [[नागपूर रेल्वे स्थानक|नागपूर]]; [[खंडवा रेल्वे स्थानक|खंडवा]], [[जबलपूर रेल्वे स्थानक|जबलपूर]], [[अलाहाबाद रेल्वे स्थानक|अलाहाबाद]] मार्गे [[कोलकाता रेल्वे स्थानक|कोलकाता]], [[आग्रा छावणी रेल्वे स्थानक|आग्रा]] आणि [[दिल्ली रेल्वे स्थानक|दिल्ली]] पर्यंत पसरले होते. १ जुलै, १९२५ रोजी [[ब्रिटिश भारत|भारतातील ब्रिटिश सरकारने]] जी.आय.पी. कंपनी बरखास्त केली व रेल्वेमार्गांचा कारभार स्वतःच्या हाती घेतला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.indianrailways.gov.in/railwayboard/view_section.jsp?lang=0&id=0,1,261|title=About Indian Railways-Evolution|publisher=Ministry of Railways website}}</ref>
५ नोव्हेंबर, १९५१ रोजी जी.आय.पी.चे सगळे रेल्वेमार्ग [[सेंट्रल रेल्वे]] मध्ये विलीन करण्यात आले.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारताचा इतिहास]]
[[वर्ग:इ.स. १८४९ मधील निर्मिती]]
701ji45lv75ctsg49wcuu2j7fyx6fg6
पेरूचे राष्ट्राध्यक्ष
0
242662
2702583
2507201
2026-08-15T15:36:15Z
~2026-44904-87
186289
2702583
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा|post=राष्ट्राध्यक्ष|body=पेरू गणराज्य|native_name=Presidente de la República del Perú|flag=Presidential Standard of Peru.svg{{!}}border|flagsize=125px|flagcaption=राष्ट्रपती मानदंड|termlength=५ वर्षे|appointer=पेरूव्हियन सार्वत्रिक निवडणूक, २०१६|image=|imagesize=|incumbent=|incumbentsince=|residence=सरकारी पॅलेस (पेरू)|deputy=पेरूचे उपाध्यक्ष|formation=28 फेब्रुवारी 1823|inaugural=José de San Martín {{small|(de facto)}}<br>José de la Riva Agüero {{small|(first to bear the title)}}|website=[http://www.presidencia.gob.pe/ www.presidencia.gob.pe]|style=महामहीम (His Excellency)|seat=सरकारी पॅलेस (पेरू)|succession=पेरूचे उपाध्यक्ष}}
'''पेरूचे राष्ट्राध्यक्ष''' (स्पॅनिश: Presidente de Perú), हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de la República del Perú) आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.
==राष्ट्रपती पदाची मुदत आणि संक्रमण==
साधारणपणे राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांच्या मुदतीसाठी निवडून येतात. परंतु त्यांना तात्काळ होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नसते. पूर्ण मुदतीसाठी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माजी अध्यक्ष पुन्हा निवडणुकीत भाग घेउ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.congreso.gob.pe/_ingles/CONSTITUTION_29_08_08.pdf|title=Political Constitution of Peru, Article 112|access-date=2019-04-22|archive-date=2015-07-24|archive-url=https://web.archive.org/web/20150724084722/http://www4.congreso.gob.pe/_ingles/CONSTITUTION_29_08_08.pdf|url-status=dead}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{पेरू देशाचे राजकारण}}
[[वर्ग:पेरू देशाच्या संवैधानिक व्यक्ती|राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:देशानुसार राष्ट्राध्यक्ष]]
kpnhi6358ybrkiz2tgifa8kzyqkfqle
2702584
2702583
2026-08-15T15:45:07Z
संतोष गोरे
135680
[[Special:Contributions/~2026-44904-87|~2026-44904-87]] ([[User talk:~2026-44904-87|चर्चा]]) यांनी केलेले बदल [[User:Khirid Harshad|Khirid Harshad]] यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले.
2507201
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट अधिकृत हुद्दा|post=राष्ट्राध्यक्ष|body=पेरू गणराज्य|native_name=Presidente de la República del Perú|flag=Presidential Standard of Peru.svg{{!}}border|flagsize=125px|flagcaption=राष्ट्रपती मानदंड|termlength=५ वर्षे|appointer=पेरूव्हियन सार्वत्रिक निवडणूक, २०१६|image=Martín Vizcarra Cornejo (cropped).png|imagesize=|incumbent=Martín Vizcarra|incumbentsince=२३ मार्च २०१८|residence=सरकारी पॅलेस (पेरू)|deputy=पेरूचे उपाध्यक्ष|formation=28 फेब्रुवारी 1823|inaugural=José de San Martín {{small|(de facto)}}<br>José de la Riva Agüero {{small|(first to bear the title)}}|website=[http://www.presidencia.gob.pe/ www.presidencia.gob.pe]|style=महामहीम (His Excellency)|seat=सरकारी पॅलेस (पेरू)|succession=पेरूचे उपाध्यक्ष}}
'''पेरूचे राष्ट्राध्यक्ष''' (स्पॅनिश: Presidente de Perú), हे आधिकारिकपणे पेरू प्रजासत्ताकचे अध्यक्ष (स्पॅनिश: Presidente de la República del Perú) आणि पेरू सरकारचे प्रमुख आहेत. तसेच अधिकृत आंतरराष्ट्रीय प्रकरणात पेरू प्रजासत्ताकाचे प्रतिनिधित्व करतात.
==राष्ट्रपती पदाची मुदत आणि संक्रमण==
साधारणपणे राष्ट्राध्यक्ष पाच वर्षांच्या मुदतीसाठी निवडून येतात. परंतु त्यांना तात्काळ होणाऱ्या निवडणुकीत भाग घेण्याची संधी नसते. पूर्ण मुदतीसाठी ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर माजी अध्यक्ष पुन्हा निवडणुकीत भाग घेउ शकतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.congreso.gob.pe/_ingles/CONSTITUTION_29_08_08.pdf|title=Political Constitution of Peru, Article 112|access-date=2019-04-22|archive-date=2015-07-24|archive-url=https://web.archive.org/web/20150724084722/http://www4.congreso.gob.pe/_ingles/CONSTITUTION_29_08_08.pdf|url-status=dead}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
{{पेरू देशाचे राजकारण}}
[[वर्ग:पेरू देशाच्या संवैधानिक व्यक्ती|राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:पेरूचे राष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:देशानुसार राष्ट्राध्यक्ष]]
0yzfxg7pkxkyblbodi5iwqc10kymdze
मानसी गिरीशचंद्र जोशी
0
245998
2702673
2685916
2026-08-16T00:33:14Z
अभय नातू
206
संदर्भ
2702673
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''मानसी गिरीशचंद्र जोशी''' ([[११ जून]], [[इ.स. १९८९|१९८९]] - ) ही भारतीय पॅरा-[[बॅडमिंटन]] खेळाडू आहे, तिने २०१९ मध्ये [[स्वित्झर्लंड]]च्या [[बाझल]] येथे झालेली [[जागतिक बॅडमिंटन स्पर्धा|विश्वचषक स्पर्धा]] जिंकली होती.<ref>{{cite news |title=Manasi Joshi Wins Gold in Para-Badminton World Championship |url=https://www.thehindu.com/ |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> तिने भारताच्याच [[पारुल परमार]] हिला पराभूत करून सुवर्णपदक मिळविले.<ref>{{cite news |title=Manasi Joshi beats Parul Parmar to win gold |url=https://www.espn.in/badminton/ |publisher=[[ईएसपीएन]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
सॉफ्टवेर इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केलेल्या मानसीचा २०११ साली एक भीषण कार अपघात झाला, त्यात तिला एक पाय गमावावा लागला.<ref>{{cite web |title=How Manasi Joshi Overcame Disability |url=https://www.bbc.com/news/world-asia-india-51147071 |publisher=[[बीबीसी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यातून सावरताना तिने बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली.<ref name="time">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://time.com/collection-post/5896369/manasi-joshi-next-generation-leaders/|title=This Badminton Star Is Fighting For Disability Rights in India|last=Kidangoor|first=Abhishyant|website=TIME.com|access-date=2021-02-27|archive-date=2021-01-21|archive-url=https://web.archive.org/web/20210121150743/https://time.com/collection-post/5896369/manasi-joshi-next-generation-leaders/|url-status=dead}}</ref>
== वैयक्तिक आयुष्य आणि पार्श्वभूमी ==
वयाच्या सहाव्या वर्षापासून मानसीने तिच्या वडिलांबरोबर बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली होती. तिचे वडील गिरीशचंद्र जोशी हे [[भाभा अणुसंशोधन केंद्र|भाभा अणू संशोधन केंद्रातून]] वैज्ञानिक म्हणून निवृत्त झाले आहेत.<ref>{{cite news |title=Manasi Joshi Life and Family |url=https://www.indiatoday.in/ |work=[[इंडिया टुडे]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> लहानपणी मानसी अभ्यासाव्यतिरिक्त अनेक गोष्टींमध्ये भाग घेत असे, परंतु बॅडमिंटन तिचा सर्वाधिक आवडता खेळ होता आणि तिचे वडीलच तिचे पहिले प्रशिक्षक होते.<ref name="bbc">:0</ref>
जरी मानसी सर्वांगीण विकासावर काम करायची, तरी जोशी कुटुंबात अभ्यासावर नेहमीच अधिक लक्ष केंद्रित केले जायचे. गिरीशचंद्र जोशींची अशी अपेक्षा होती की त्यांच्या मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, म्हणून मानसीने कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण पूर्ण केले आणि सॉफ्टवेर इंजिनिअर झाली.<ref name="bbc">{{स्रोत बातमी|url=https://www.bbc.com/news/world-asia-india-51147071|title=BBC News|date=2020-02-04|language=en-GB}}</ref>
तिने २०१० मध्ये [[मुंबई विद्यापीठ|मुंबई विद्यापीठाअंतर्गत]] येणाऱ्या [[के.जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय|के.जे. सोमय्या इंजिनिअरिंग महाविद्यालयातून]] इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी प्राप्त केली आणि सॉफ्टवेर इंजिनिअर म्हणून एका खाजगी कंपनीत नोकरीला लागली.<ref>{{cite web |title=Alumni Profiles - K J Somaiya College of Engineering |url=https://kjsce.somaiya.edu/ |publisher=के.जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
डिसेंबर २०११ मध्ये मानसी दुचाकीवरून ऑफिसला जात असताना, विरुद्ध दिशेने येणाऱ्या [[ट्रक]]ने तिला धडक दिली. त्यात तिचा पाय चिरडला गेला.<ref name="bbc" /> रुग्णवाहिका येण्यास काही तास लागले, त्यामुळे मग पोलिसांना तिला एका तुटक्या स्ट्रेचरवर उचलून दवाखान्यात न्यावे लागले.<ref name="bbc" /> अपघाताच्या नऊ तासांनंतरच तिला योग्य वैद्यकीय मदत मिळाली. ती ४५ दिवस रुग्णालयात भरती होती, कारण तिचा पाय वाचवण्यासाठी डॉक्टरांना दर पाच ते दहा दिवसांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करावी लागत होती. पण अखेर [[गँग्रीन]] झाल्यामुळे त्यांना अखेरीस तिचा एक पाय कापावाच लागला.<ref name="bbc" />
यानंतर आयुष्य पूर्वपदावर येण्यास बराच वेळ लागणार होता. मानसीच्या पुनर्वसनाची सुरुवात तिच्यासाठी कृत्रिम पाय शोधण्यापासून झाली, जेणेकरून तिला पुन्हा चालण्यास मदत होईल. यानंतरच तिला बॅडमिंटनचा पर्याय दिसला, जेणेकरून तिची हालचाल पूर्वीसारखीच व्हावी. कालांतराने तिने अधिक गांभीर्याने प्रशिक्षण सुरू केले आणि अखेरीस पॅरा बॅडमिंटनच्या [[भारत|भारताच्या]] राष्ट्रीय संघात स्थान पटकावले.<ref>{{cite news |title=Rising from Tragedy: The Story of Manasi Joshi |url=https://www.financialexpress.com/ |work=[[द फायनान्शियल एक्सप्रेस]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== कारकिर्दीतले यश ==
२०१४ मध्ये व्यावसायिकरीत्या बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केल्यापासून मानसीने अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली आहेत.<ref>{{cite web |title=Manasi Joshi BWF Profile |url=https://bwfbadminton.com/ |publisher=[[जागतिक बॅडमिंटन महासंघ]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> २०१५ मध्ये तिने पॅरा बॅडमिंटन विश्वचषक मिश्र दुहेरीत रौप्यपदक जिंकत मोठी मजल मारली.<ref>{{cite web |title=Indian Para Badminton Team Wins Medals |url=https://www.firstpost.com/sports/indian-para-badminton-team-wins-11-medals-at-world-championships-2433404.html |publisher=[[फर्स्टपोस्ट]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> नंतर २०१७ मध्ये तिने त्याच स्पर्धेत एकेरीत कांस्यपदक जिंकले.<ref name="firstpost" />
२०१६ मध्ये तिने पॅरा बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीत व महिला दुहेरीत कांस्य जिंकले.<ref name="firstpost" /> त्यानंतर लगेचच २०१७ मध्ये पॅरा बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले.<ref name="firstpost" />
२०१८ मध्ये मानसी यांनी [[आशियाई पॅरा खेळ|आशियाई पॅरा गेम्स]] आणि थायलंड आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य जिंकले.<ref name="firstpost" /> त्यावर्षी, तिने प्रशिक्षणासाठी [[हैदराबाद]] येथील प्रसिद्ध भारतीय प्रशिक्षक [[पुलेला गोपीचंद]] यांच्या अकादमीमध्ये प्रवेश घेतला.<ref>{{cite news |title=Pullela Gopichand Academy and Para Athletes |url=https://www.thegopichandacademy.com/ |publisher=गोपीचंद अकादमी |access-date=२०२६-०८-१५}}</ref> या क्षेत्रात नवीन संधी मिळण्याचे श्रेय मानसी त्यांनाच देते.<ref name="bbc" /> पुढच्याच वर्षी स्वित्झर्लंडच्या बाझल शहरात झालेल्या पॅरा बॅडमिंटन विश्व स्पर्धेत तिने मानाचे सुवर्णपदक मिळवले.<ref name="firstpost" />
२३ नोव्हेंबर २०२० रोजी मानसीची बीबीसीच्या जगभरातील शंभर कर्तृत्ववान महिलांच्या [[१०० महिला (बीबीसी)|BBC 100 Women]] या यादीत निवड झाली.<ref>{{cite web |title=BBC 100 Women 2020: Who is on the list? |url=https://www.bbc.com/news/world-54563311 |publisher=[[बीबीसी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> २०२० मधील बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठीसुद्धा पाच नामांकित महिला खेळाडूंमध्ये मानसी एक होती.<ref>{{cite news |title=BBC Indian Sportswoman of the Year Nominees |url=https://www.bbc.com/ |publisher=[[बीबीसी]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
एवढेच नव्हे तर मानसीपासून प्रेरित एक [[बार्बी]] डॉलसुद्धा बनवण्यात आलेली आहे.<ref>{{cite news |title=Barbie honours para-badminton player Manasi Joshi with a one-of-a-kind doll |url=https://www.thehindu.com/entertainment/art/barbie-honours-para-badminton-player-manasi-joshi/article32832145.ece |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> एक कृत्रिम पाय असलेली ही बार्बी बाहुली आंतरराष्ट्रीय कन्या दिन अर्थात ११ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.<ref>{{cite news |title=Barbie Roll Models: Manasi Joshi |url=https://m.timesofindia.com/ |work=[[द टाइम्स ऑफ इंडिया]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== बीडब्ल्यूएफ पॅरा बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धा ==
* सुवर्णपदक - पहिला क्रमांक, २०१९ बाझल, [[स्वित्झर्लंड]]<ref name="firstpost" />
* रौप्यपदक - दुसरा क्रमांक, २०१५ स्टोक मँडेव्हिल, [[इंग्लंड]]<ref name="firstpost" />
* कांस्यपदक - तिसरा क्रमांक, २०१७ उल्सन, [[दक्षिण कोरिया]]<ref name="firstpost" />
== आशियाई अजिंक्यपद स्पर्धा ==
* कांस्यपदक - तिसरा क्रमांक, २०१६ आशियाई पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप<ref name="firstpost" />
== आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा ==
* कांस्यपदक - तिसरा क्रमांक, २०१८ थायलंड पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय महिला एकेरी स्पर्धा<ref name="firstpost" />
== आशियाई पॅरा खेळ ==
* कांस्यपदक - तिसरा क्रमांक, २०१८ महिला एकेरी<ref name="firstpost" />
== पदके ==
* २०१५ मिश्र दुहेरीत पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत रौप्यपदक.<ref name="firstpost" />
* २०१६ पॅरा-बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिपमधील महिला एकेरीत व महिला दुहेरीत कांस्यपदक.<ref name="firstpost" />
* २०१७ महिला एकेरीत पॅरा-बॅडमिंटन जागतिक स्पर्धेत कांस्यपदक.<ref name="firstpost" />
* २०१८ थायलंड पॅरा-बॅडमिंटन इंटरनॅशनल येथे महिला एकेरीमध्ये कांस्यपदक.<ref name="firstpost" />
* २०१८ मधील आशियाई पॅरा गेम्स महिला एकेरीत कांस्यपदक.<ref name="firstpost" />
* २०१९ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील महिला एकेरीत सुवर्णपदक.<ref name="firstpost">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.firstpost.com/sports/indian-para-badminton-team-wins-11-medals-at-world-championships-2433404.html|title=Indian Para badminton team wins 11 medals at World Championships|संकेतस्थळ=Firstpost|ॲक्सेसदिनांक=2019-08-28}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतीय बॅडमिंटन खेळाडू]]
[[वर्ग:भारतीय महिला बॅडमिंटन खेळाडू]]
[[वर्ग:पॅरा-बॅडमिंटन खेळाडू]]
[[वर्ग:इ.स. १९८९ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
966x0h0v7fp76wr6hyctkl50mumttw0
आनंद कुंभार
0
249539
2702837
2442362
2026-08-16T08:09:27Z
अभय नातू
206
संदर्भ
2702837
wikitext
text/x-wiki
'''आनंद नागप्पा कुंभार''' ([[२७ मे]], [[इ.स. १९४१|१९४१]] - [[२८ नोव्हेंबर]], [[इ.स. २०१९|२०१९]]) हे एक मराठी [[शिलालेख]] संशोधक, इतिहास अभ्यासक आणि शिलालेख वाचक होते.<ref>{{cite news |title=ज्येष्ठ इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे निधन |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |date=२९ नोव्हेंबर २०१९ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> त्यांनी [[भीमा नदी]] व [[सीना नदी]] संगमावरील हत्तरसंग येथील प्राचीन [[संगमेश्वर मंदिर, हत्तरसंग कौठा|संगमेश्वर मंदिरात]] असलेला मराठी भाषेतील सर्वात जुना मानला गेलेला शिलालेख शोधून काढला.<ref name="loksatta" />
कुंभार यांचे शिक्षण सोलापुरातील डी. एच. खजिनदार स्कूल, नगरपालिकेची शाळा व नाईट हायस्कूल अशा तीन शाळांत झाले. १९६० ते १९६४ या काळात ते [[भारतीय भूदल|भारतीय सैन्यदलाच्या]] तोफखान्यात बिनतारी संदेशांच्या देवाणघेवाणीचे काम करीत होते. १९६५ ते १९६९ या काळात त्यांनी सोलापूरमधील तत्कालीन खासगी वीज कंपनीत रोजंदारीवर मीटर रीडरचे काम केले. घरी पिढीजात कुंभारकला असल्याने ते त्या कामात घरच्यांना मदत करीत असत.
कुंभार यांना पहिल्यापासूनच पुस्तके व नियतकालिके वाचण्याची आवड होती. त्यांनी लहानपणी विदर्भ संशोधन मंडळाच्या वार्षिकांतले इतिहास संशोधनविषयक लेख वाचले. डॉ. [[वा.वि. मिराशी|वा. वि. मिराशी]] यांचे ताम्रपट, शिलालेख व प्राचीन नाणी या विषयांवरील लेख वाचून ते मिराशींना भेटले आणि या विषयात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मिराशींनी त्यासाठी [[इंग्रजी भाषा|इंग्रजी भाषेत]] गती, [[संस्कृत]]चे ज्ञान व प्राचीन लिप्यांचा अभ्यास आवश्यक असल्याचे सांगितले. कुंभारांना यांतील काहीच येत नव्हते. मग ते आधी शाळाबाह्य रीतीने एस.एस.सी. उत्तीर्ण झाले, व ग्रंथांनाच गुरू मानून त्यांनी अभ्यास सुरू केला.<ref name="esakal">{{cite news |title=इतिहास संशोधक आनंद कुंभार यांचे संशोधन कार्य |url=https://www.sakal.com/ |work=[[सकाळ]] |date=२९ नोव्हेंबर २०१९ |access-date=१६ ऑगस्ट २०२६}}</ref> [[पुणे|पुण्याच्या]] [[भारत इतिहास संशोधक मंडळ|भारत इतिहास संशोधक मंडळातील]] [[ग.ह. खरे|तात्यासाहेब खरे]] यांना ते भेटले आणि त्यांच्याकडून शिलालेखांचा अभ्यास कसा करावा व शिलालेखांचे ठसे कसे घ्यावेत याचे धडे घेतले.<ref name="esakal" />
== सोलापूर क्षेत्राची निवड ==
आपल्या पुराभिलेखांच्या अभ्यासासाठी कुंभार यांनी [[सोलापूर जिल्हा|सोलापूर क्षेत्राची]] निवड केली.<ref name="loksatta" /> सोलापूर जिल्ह्यात एकूण ११ तालुके आहेत. दर शनिवार-रविवारी भटकंती करून कुंभारांनी ४ तालुक्यांत सर्वेक्षण करून शिलालेखांचे ठसे घेतले. [[मराठी भाषा|मराठी]], [[हिंदी भाषा|हिंदी]], [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]], [[फारसी भाषा|फारसी]] व [[संस्कृत]] भाषांचे कामचलाऊ ज्ञान मिळवून देवनागरीबरोबरच [[मोडी]], [[कन्नड लिपी|कन्नड]] व [[ब्राह्मी लिपी|ब्राह्मी]] लिपीतील मजकूर वाचू शकण्याइतपत त्यांनी प्रगती केली.<ref name="esakal" /> कन्नड भाषेतील लेखांचे वाचन करण्यासाठी त्यांना [[धारवाड]] येथील [[कर्नाटक विद्यापीठ|कर्नाटक विद्यापीठातील]] डॉ. श्रीनिवास रित्ती यांची मोठी मदत झाली.<ref name="loksatta" /> दोघांच्या सहकार्यातून व प्रयत्नांतून अज्ञात ऐतिहासिक माहिती समोर आली. त्या माहितीवर आधारित 'इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट' (Inscriptions of Solapur District) हा संशोधनपर ग्रंथ कुंभार-रित्ती या जोडनावाने प्रसिद्ध झाला.<ref name="loksatta" />
== मराठीतील पहिल्या शिलालेखाचा शोध ==
सोलापूरजवळ हत्तरसंग येथे भीमा व सीना नदी संगमावर हजाराहून अधिक वर्षे अस्तित्वात असलेल्या संगमेश्वर मंदिरातील मराठी शिलालेख सर्वप्रथम कुंभार यांनी शोधून काढला.<ref name="esakal" /> इतिहासात मराठीतील पहिला शिलालेख कर्नाटकातील [[श्रवणबेळगोळ]] येथील बाहुबली मंदिरात असल्याचा सार्वत्रिक समज होता. परंतु हत्तरसंग येथील संगमेश्वर मंदिरातील मराठीतील हा शिलालेख शके ९४० कालयुक्त संवत्सर माघ शुद्ध प्रतिपदा म्हणजेच फेब्रुवारी १०१९ मधील असल्याचे स्पष्ट झाले.<ref name="esakal" /> "वांछितो विजया हाऐवा" ही मराठी भाषेतील ओळ या शिलालेखावर सापडली.<ref name="loksatta" />
== घर आणि ग्रंथालय ==
आनंद कुंभार यांचे सोलापुरातील राहते घर पन्हाळी पत्र्यांचे छत असलेले अत्यंत साधेसुधे होते. त्या घरात कुंभार यांनी सुमारे सत्तर हजार दुर्मीळ पुस्तकांचा खजिना जतन करून ठेवला होता.<ref name="esakal" /> त्यांच्या सुमारे सहा दशकांच्या काळातील शिलालेखांच्या संशोधनातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार व सन्मान मिळाले.<ref name="esakal" />
== प्रकाशित साहित्य ==
* ''इन्स्क्रिप्शन्स ऑफ सोलापूर डिस्ट्रिक्ट'' (इंग्रजी ग्रंथ - डॉ. श्रीनिवास रित्ती यांच्या सहकार्याने)<ref name="loksatta" />
* ''संशोधन तरंग'' (देवनागरीतील शिलालेखांच्या माहितीवरील स्फुट लेखसंग्रह) - या पुस्तकाला [[यशवंतराव चव्हाण]] यांच्या नावाने दिला जाणारा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला.<ref name="esakal" />
* बाराव्या शतकातील शिवशरण सिद्धरामेश्वर (सोन्नलिगे) यांच्याशी संबंधित चार महत्त्वपूर्ण लेख प्रकाशात आणले.<ref name="esakal" />
* ''गिरिजा कल्याण'' ऊर्फ विवाहपुराण नावाचा शिलालेखित ग्रंथ शोधून काढला. या शोधामुळे कलचुरी सम्राट बिज्जलदेव (दुसरा) याच्या पट्टराणीचे नाव रंभादेवी असल्याचे प्रथमच स्पष्ट झाले.<ref name="loksatta" />
* [[देवगिरीचे यादव|देवगिरीचा]] शेवटचा राजा सिंघणदेव (तिसरा) ऊर्फ शंकरदेव याचा लेख [[मोहोळ]] येथे शोधला.<ref name="esakal" />
* कलचुरी राजघराण्यातील शासक महामंडलेश्वर अमुलगी याचे तीन लेख शोधून काढले.<ref name="esakal" />
== पुरस्कार आणि सन्मान ==
* [[पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ|सोलापूर विद्यापीठ]] आणि सोलापुरातील विविध सांस्कृतिक व सांस्कृतिक संस्थानांकडून जाहीर नागरी सत्कार.<ref name="esakal" />
* महाराष्ट्र राज्य शासनाचा 'यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार' ('संशोधन तरंग' ग्रंथासाठी).<ref name="esakal" />
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:कुंभार, आनंद}}
[[वर्ग:मराठी इतिहास संशोधक]]
[[वर्ग:इ.स. १९४१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २०१९ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
033heicu9n72a7ihld69ph24imaxr54
माधवी मुद्गल
0
253709
2702650
2591804
2026-08-15T18:49:08Z
अभय नातू
206
संदर्भ
2702650
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट गायक
| नाव = माधवी मुद्गल
| चित्र = Madhavi Mudgal.jpg
| चित्रशीर्षक = माधवी मुद्गल
| उपाख्य =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = ४ ऑक्टोबर १९५१
| जन्म_स्थान = [[दिल्ली]]
| घराणे =
| कार्य = [[ओडीसी]] नृत्य
| पेशा = नर्तिका, नृत्य दिग्दर्शक
| कार्य संस्था = गांधर्व महाविद्यालय, दिल्ली
| विशेष कार्य =
| कार्यकाळ =
| विशेष उपाधी =
| गौरव = पद्मश्री
| पुरस्कार = [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] – २०००
| संकेतस्थळ =
}}
'''माधवी मुद्गल''' ( [[ऑक्टोबर ४|४ ऑक्टोबर]] [[इ.स. १९५१|१९५१]], [[दिल्ली]]) <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://sangeetnatak.gov.in/sna/citation_popup.php?id=804&at=2|title=CUR_TITLE|संकेतस्थळ=sangeetnatak.gov.in|ॲक्सेसदिनांक=2020-03-24}}</ref> एक भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत.<ref>{{cite web |title=Madhavi Mudgal Profile |url=https://www.sangeetnatak.gov.in/ |publisher=संगीत नाटक अकादमी |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्या [[ओडिसी नृत्य|ओडिसी]] नृत्य शैलीसाठी प्रसिद्ध आहेत.<ref>{{cite news |title=Odissi dancer Madhavi Mudgal |url=https://www.thehindu.com/entertainment/dance/madhavi-mudgal-on-odissi/article23456789.ece |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> संस्कृती पुरस्कार (१९८४), पद्मश्री पुरस्कार (१९९०)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf|title=Wayback Machine|दिनांक=2015-10-15|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-23|archive-date=2015-10-15|archive-url=https://web.archive.org/web/20151015193758/http://mha.nic.in/sites/upload_files/mha/files/LST-PDAWD-2013.pdf|url-status=dead}}</ref>, ओरिसा राज्य संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६), फ्रेंच सरकारचा ग्रँड मेडेल डेला विले (१९९७), केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००) , दिल्ली राज्य परिषद सन्मान (२००२) आणि नृत्य चुडामणी ही उपाधी (२००४) <ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://narthaki.com/info/intervw/intrvw75.html|title=Interview - Madhavi Mudgal -'surprised and glad' to be chosen for Nritya Choodamani 2004|संकेतस्थळ=narthaki.com|ॲक्सेसदिनांक=2020-03-23}}</ref> असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले आहेत.
== बालपण ==
माधवी मुद्गल यांचे वडील म्हणजे नवी दिल्लीतील हिंदुस्थानी संगीत आणि शास्त्रीय नृत्य यासाठी प्रसिद्ध असलेल्या [[गांधर्व महाविद्यालय|गांधर्व महाविद्यालया]]चे संस्थापक प्राध्यापक विनयचंद्र मौदगल्य होय.<ref>{{cite web |title=Gandharva Mahavidyalaya History |url=https://gandharvamahavidyalaya.in/ |publisher=गांधर्व महाविद्यालय |access-date=२०२६-०८-१५}}</ref> माधवी मुद्गल यांना आपल्या कुटुंबाकडूनच कला आणि नृत्य प्रेमाचा वारसा मिळाला.<ref>{{cite news |title=Madhavi Mudgal's Artistic Lineage |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्या स्वर्ण-सरस्वती यांच्याकडून भरतनाट्यम तसेच आणि दुर्गा लाल आणि [[बिरजू महाराज]] यांच्याकडून कथक शिकल्या.<ref>{{cite web |title=Madhavi Mudgal Biography |url=http://www.anandfoundation.com/inter_odissi.asp |publisher=आनंद फाउंडेशन |access-date=२०२६-०८-१५}}</ref> वयाच्या चौथ्या वर्षी त्यांनी पहिले सार्वजनिक सादरीकरण केले.<ref>{{cite web |title=Madhavi Mudgal Dance Journey |url=https://narthaki.com/ |publisher=नर्तकी |access-date=२०२६-०८-१५}}</ref> गुरू श्री. हरेकृष्ण बेहरा यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली त्यांनी ओडिसी नृत्याच्या शिक्षणाला सुरुवात केली.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.anandfoundation.com/inter_odissi.asp|title=Anand Foundation New Delhi - Promoting Fellowship through music performing and fine arts|दिनांक=2012-08-22|संकेतस्थळ=web.archive.org|ॲक्सेसदिनांक=2020-03-23|archive-date=2012-08-22|archive-url=https://web.archive.org/web/20120822132637/http://www.anandfoundation.com/inter_odissi.asp|url-status=dead}}</ref> सुरुवातीला त्या भरतनाट्यम आणि कथक शिकल्या तरीही शेवटी त्यांनी ओडिसी नृत्याला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम म्हणून निवडले.<ref>{{cite news |title=Madhavi Mudgal on choosing Odissi |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> महान गुरू [[केलुचरण मोहपात्रा|केलुचरण महापात्रांच्या]] मार्गदर्शनाखाली त्यांचे ओडिसी कला कौशल्य उत्तम प्रकारे बहरून आले.<ref>{{cite book |last=Kothari |first=Sunil |title=Odissi: Indian Classical Dance Art |publisher=Marg Publications |year=1990 |isbn=978-8185026138}}</ref>
== नृत्यक्षेत्रातील कारकीर्द ==
नृत्यदिग्दर्शनाच्या क्षेत्रातील माधवी मुद्गल यांचे कौशल्य आणि नवोदित कलाकारांना ओडीसी नृत्यातील बारकावे शिकवण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठीची बांधिलकी यासाठी त्या जगभरात विख्यात आहेत.<ref>{{cite web |title=Madhavi Mudgal Choreography |url=https://www.dancebase.co.uk/ |publisher=डान्स बेस |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
जगभरातील नृत्य महोत्सवांमध्ये त्यांच्या सादरीकरणाचे कौतुक झाले आहे.<ref>{{cite news |title=Madhavi Mudgal Performs Internationally |url=https://www.nytimes.com/ |work=द न्यू यॉर्क टाइम्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref> यामध्ये यूकेचा [[एडिनबरा|एडिंबरो]] आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव,<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.dancebase.co.uk/news/an-odissi-evening-with-madhavi-mudgal-from-india-sun-12-june-716|title=An Odissi Evening with Madhavi Mudgal from India – Sun 12 June|संकेतस्थळ=www.dancebase.co.uk|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-24}}</ref> अमेरिकेतील भारतीय महोत्सव; सर्व्हेंटिनो महोत्सव, [[मेक्सिको]]; [[व्हियेना|व्हिएन्ना]] नृत्य महोत्सव, [[ऑस्ट्रिया]]; भारतीय नृत्य महोत्सव, [[दक्षिण आफ्रिका]]; भारतीय संस्कृती सण, [[साओ पाउलो]], [[ब्राझील]]; भारतीय संस्कृती दिवस, [[हंगेरी]]; [[लंडन]]; ॲोविग्नॉन फेस्टिव्हल, [[फ्रान्स]]; पिना बाशचा उत्सव, वुपरताल आणि [[बर्लिन]] फेस्पीइल, [[जर्मनी]]; आणि [[इटली]], [[स्पेन]], [[लाओस]], [[व्हियेतनाम|व्हिएतनाम]], [[मलेशिया]], [[जपान]] आणि भारतीय उपखंडातील महोत्सवांचा समावेश आहे.<ref>{{cite web |title=Madhavi Mudgal International Festivals |url=https://sangeetnatak.gov.in/ |publisher=संगीत नाटक अकादमी |access-date=२०२६-०८-१५}}</ref> ओडिसी नृत्याला ध्वनीचित्रफितींच्या सादरीकरणांच्या तसेच मैफिली, भारतात खास नृत्य महोत्सवांचे आयोजन या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांपैकी एक म्हणून स्थान देण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.<ref>{{cite news |title=Popularizing Odissi World Wide |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> गुरू केलुचरण महापात्रा यांनी माधवी यांना आपली शिष्या म्हणून स्वीकारले, तो दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय दिवस आहे, असे त्यांना वाटते.<ref name=":0" /> त्यांनी आर्किटेक्चरमध्ये डिप्लोमा केला आहे आणि त्या बऱ्याचदा वेगवेगळी मासिके आणि पुस्तकांसाठी लिहितात.<ref>{{cite news |title=Madhavi Mudgal Architecture and Writing |url=https://punemirror.indiatimes.com/ |work=पुणे मिरर |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== वैयक्तिक आयुष्य ==
त्यांचे भाऊ पद्मश्री पुरस्कार विजेते, मधुप मुद्गल हे ख्याल आणि भजन गाण्यासाठी प्रसिद्ध आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/magazine/society-the-arts/story/20060227-madhup-mudgal-combines-modern-and-classical-in-his-fusion-album-samwaad-783655-2006-02-27|title=Madhup Mudgal combines modern and classical in his fusion album Samwaad|last=February 27|पहिले नाव=S. Sahaya Ranjit|last2=February 27|first2=2006 ISSUE DATE:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-23|last3=March 9|first3=2006UPDATED:|last4=Ist|first4=2012 11:24}}</ref> ते संगीतकार, संगीत संयोजक देखील आहेत आणि १९९५ पासून गांधर्व महाविद्यालय, नवी दिल्लीचे प्राचार्य आहेत.<ref>{{cite web |title=Madhup Mudgal Principal Gandharva Mahavidyalaya |url=https://gandharvamahavidyalaya.in/ |publisher=गांधर्व महाविद्यालय |access-date=२०२६-०८-१५}}</ref> आपली भाच्ची, मधुप मुद्गल यांची मुलगी आरुषी यांना माधवी मुद्गल यांनी ओडीसी नृत्याचे प्रशिक्षण दिले.<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.thehindu.com/entertainment/dance/madhavi-and-arushi-mudgal-on-a-classical-odyssey/article26664294.ece|title=Madhavi and Arushi Mudgal on a classical odyssey|last=Swaminathan|first=Chitra|date=2019-03-28|work=द हिंदू|access-date=2020-03-23|language=en-IN|issn=0971-751X}}</ref> तिने आपले पहिले एकल ओडीसी सादरीकरण २००३ मध्ये केले.<ref>{{cite news |title=Arushi Mudgal Debut |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> २००८ मध्ये जर्मन नृत्यदिग्दर्शक पीना बाउश यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य महोत्सव २००८ मध्ये भाग घेणारी ती एकमेव भारतीय नृत्यांगना होती.<ref>{{cite news |title=Arushi Mudgal at Pina Bausch Festival |url=https://www.indiatoday.in/ |work=इंडिया टुडे |access-date=२०२६-०८-१५}}</ref> यामध्ये तिने बागेश्री हा स्वतः नृत्यदिग्दर्शन केलेला प्रकार सादर केला.<ref>{{cite news |title=Bageshree Choreography by Arushi Mudgal |url=https://www.thehindu.com/ |work=द हिंदू |access-date=२०२६-०८-१५}}</ref> माधवी मुद्गल यांचे दुसरे भाऊ मुकुल मुद्गल दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://punemirror.indiatimes.com/columns/the-informer/A-judge-with-a-heart/articleshow/33348277.cms|title=A judge with a heart|last=Apr 7|पहिले नाव=Updated:|last2=2014|संकेतस्थळ=Pune Mirror|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2020-03-23|last3=Ist|first3=07:00|archive-date=2020-03-23|archive-url=https://web.archive.org/web/20200323173753/https://punemirror.indiatimes.com/columns/the-informer/A-judge-with-a-heart/articleshow/33348277.cms|url-status=dead}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{DEFAULTSORT:मुद्गल, माधवी}}
[[वर्ग:पद्मश्री पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते]]
[[वर्ग:ओडिसी नृत्यांगना]]
[[वर्ग:भारतीय नर्तक]]
[[वर्ग:भारतीय नृत्यरचनाकार]]
[[वर्ग:इ.स. १९५१ मधील जन्म]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
01wfh9ch97zp3b2p6l2tv0qa0d9orba
बुरंबावडे
0
260861
2702861
2686289
2026-08-16T08:48:15Z
अभय नातू
206
चित्र
2702861
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बुरंबावडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =११०
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=देवगड, कणकवली, राजापूर
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =६०३
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=११७७|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =५७३
|पिन_कोड=४१६८११| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/०७
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मालवणी
| तळटिपा =|तालुका_नावे=देवगड}}
[[चित्र:बुरंबावडे.jpg|इवलेसे|उजवे|200px|बुरंबावडे प्रवेशद्वार ]]
''' बुरंबावडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[देवगड तालुका|देवगड तालुक्यातील]] एक गाव आहे. देवगड तालुक्यापासून साधारण ४८ किमी अंतरावर असून जवळचे शहर [[राजापूर तालुका|राजापूर]] आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक [[वैभववाडी तालुका|वैभववाडी]] येथे आहे. निसर्गसंपन्न परिसर, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक रितीरिवाज जपणारे गाव म्हणून बुरंबावडेची ओळख आहे. गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 110 मीटर उंचीवर वसलेले असून गावाचा पिन कोड 416811 आहे.
==भौगोलिक स्थान==
बुरंबावडे गावाच्या आसपास [[तरेळे]], [[फणसगाव]], [[विठ्ठलादेवी]] आणि दारूम ही गावे आहेत. हे गाव देवगड तालुक्यातील शेवटचे गाव असून त्याची सीमा [[कणकवली]] तालुक्याला लागून आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे 573 हेक्टर आहे. तरेळे ही मुख्य बाजारपेठ जवळची आहे.
== वाड्या ==
'''गावात एकूण आठ वाड्या आहेत.'''
* नार्वेकरवाडी
* बंदरकरवाडी
* कोनेवाडी
* सिद्धेश्वरवाडी
* बांदिवडेकरवाडी
* टेंबवाडी
* गावठणवाडी
* बंडवेवाडी
* दुदवडकरवाडी
== लोकसंख्या ==
बुरंबावडे गावाची एकूण लोकसंख्या 603 असून गावात 152 कुटुंबे आहेत. यामध्ये 326 स्त्रिया आणि 277 पुरुषांचा समावेश होतो.
== भाषा ==
गावातील प्रमुख भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून स्थानिक स्तरावर [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]] बोलीभाषा बोलली जाते.
==हवामान==
[[बुरंबावडे]] परिसरातील पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यानंतर हिवाळा आणि मध्यम स्वरूपाचा उन्हाळा असतो.
== अर्थव्यवस्था ==
गावातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. येथे काजू, नारळ, भात, नाचणी आणि विविध कडधान्यांची लागवड केली जाते. परिसरात करवंद, जांभूळ यांसारखी रानफळे मोठ्या प्रमाणात आढळतात. रोजगारासाठी अनेक गावकरी मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.
== प्रशासन ==
बुरंबावडे हे [[देवगड]] तालुक्यातील महसुली गाव आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावात तीन प्रभाग आहेत. ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. गावाचा समावेश [[कणकवली]] विधानसभा मतदारसंघ तसेच [[रत्नागिरी]]–[[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] लोकसभा मतदारसंघात होतो.
== शिक्षण ==
[[चित्र:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे.jpg|जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे|उजवे|200px|Fbnsms]]
गावात एक अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे. शाळेत दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र, प्रभाग आणि तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये शाळेला विविध बहुमान प्राप्त झाले आहेत.
== सण आणि उत्सव ==
[[चित्र:दिंडी उत्सव.jpg|डावे|200px|सफला एकादशी दिंडी उत्सव |चौकट]]
गावात [[गणेशोत्सव]], सफला एकादशी दिंडी उत्सव आणि देव दीपावली हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सपला एकादशीच्या निमित्ताने गावातून दिंडी काढली जाते. या दिंडीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध देवी-देवतांची आणि संतांची वेशभूषा करून सहभागी होतात. सणांच्या काळात बाहेरगावी गेलेले गावकरी मोठ्या प्रमाणावर गावात परत येतात.
[[चित्र:दिंडी २.jpg|उजवे|200px|चौकट|दिंडी उत्सव ]]
== धार्मिक स्थळे ==
गावातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे [[श्री गांगेश्वर मंदिर]] होय. मंदिराचे व्यवस्थापन बुरंबावडे ग्राम विकास मंडळामार्फत केले जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.[[चित्र:श्री गांगेश्वर मंदिर.jpg|श्री गांगेश्वर मंदिर |चौकट]]
== जैव विविधता ==
[[बुरंबावडे]] परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी आणि वन्यप्राणी आढळतात. रानगवे तसेच विविध दुर्मिळ सस्तन प्राणी येथे आढळतात. पक्ष्यांमध्ये नवरंग, गरुड, चातक, खंड्या, निळी चिमणी आणि विविध पाणपक्षी आढळतात. तसेच विविध प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प, घोरपड आणि मुंगूसही येथे आढळतात.
== पर्यटन व आकर्षणे ==
[[चित्र:गणपती कार्यशाळा.jpg|डावे|चौकट|गणेश मूर्ती कार्यशाळा ]]
[[वेळगिवे गावठाण|वेळगीवे]] रानमवाडी येथे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. तसेच [[बुरंबावडे]] येथे गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जिथे विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
==जवळपासची शहरे ==
[[कणकवली]] – 22 किमी
[[राजापूर तालुका|राजापूर]] – 35 किमी
[[देवगड तालुका|देवगड]] – 50 किमी
[[ओरोस|ओरस]] – 55 किमी
== दळणवळण ==
[[बुरंबावडे]] गावाला मुंबई गोवा महामार्गापासून जाण्यासाठी दोन मार्ग असुन [[कासार्डे]] तिठा येथून विजयदुर्ग रस्त्याने 9 किमी अंतर असुन [[तरळे]] येथून वाघाची वाडी रस्त्याने 8 किमी अंतर आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
ग्रामपंचायत बुरंबावडे, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पोलीस पाटील.
[[वर्ग:देवगड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
nbid7lnjp0itkc2l7puq643pbsdexbo
2702862
2702861
2026-08-16T08:49:20Z
अभय नातू
206
चित्र
2702862
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बुरंबावडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =११०
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=देवगड, कणकवली, राजापूर
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =६०३
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=११७७|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =५७३
|पिन_कोड=४१६८११| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/०७
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मालवणी
| तळटिपा =|तालुका_नावे=देवगड}}
[[चित्र:बुरंबावडे.jpg|इवलेसे|उजवे|200px|बुरंबावडे प्रवेशद्वार ]]
''' बुरंबावडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[देवगड तालुका|देवगड तालुक्यातील]] एक गाव आहे. देवगड तालुक्यापासून साधारण ४८ किमी अंतरावर असून जवळचे शहर [[राजापूर तालुका|राजापूर]] आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक [[वैभववाडी तालुका|वैभववाडी]] येथे आहे. निसर्गसंपन्न परिसर, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक रितीरिवाज जपणारे गाव म्हणून बुरंबावडेची ओळख आहे. गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 110 मीटर उंचीवर वसलेले असून गावाचा पिन कोड 416811 आहे.
==भौगोलिक स्थान==
बुरंबावडे गावाच्या आसपास [[तरेळे]], [[फणसगाव]], [[विठ्ठलादेवी]] आणि दारूम ही गावे आहेत. हे गाव देवगड तालुक्यातील शेवटचे गाव असून त्याची सीमा [[कणकवली]] तालुक्याला लागून आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे 573 हेक्टर आहे. तरेळे ही मुख्य बाजारपेठ जवळची आहे.
== वाड्या ==
'''गावात एकूण आठ वाड्या आहेत.'''
* नार्वेकरवाडी
* बंदरकरवाडी
* कोनेवाडी
* सिद्धेश्वरवाडी
* बांदिवडेकरवाडी
* टेंबवाडी
* गावठणवाडी
* बंडवेवाडी
* दुदवडकरवाडी
== लोकसंख्या ==
बुरंबावडे गावाची एकूण लोकसंख्या 603 असून गावात 152 कुटुंबे आहेत. यामध्ये 326 स्त्रिया आणि 277 पुरुषांचा समावेश होतो.
== भाषा ==
गावातील प्रमुख भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून स्थानिक स्तरावर [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]] बोलीभाषा बोलली जाते.
==हवामान==
[[बुरंबावडे]] परिसरातील पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यानंतर हिवाळा आणि मध्यम स्वरूपाचा उन्हाळा असतो.
== अर्थव्यवस्था ==
गावातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. येथे काजू, नारळ, भात, नाचणी आणि विविध कडधान्यांची लागवड केली जाते. परिसरात करवंद, जांभूळ यांसारखी रानफळे मोठ्या प्रमाणात आढळतात. रोजगारासाठी अनेक गावकरी मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.
== प्रशासन ==
बुरंबावडे हे [[देवगड]] तालुक्यातील महसुली गाव आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावात तीन प्रभाग आहेत. ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. गावाचा समावेश [[कणकवली]] विधानसभा मतदारसंघ तसेच [[रत्नागिरी]]–[[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] लोकसभा मतदारसंघात होतो.
== शिक्षण ==
[[चित्र:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे.jpg|जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे|उजवे|200px|इवलेसे]]
गावात एक अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे. शाळेत दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र, प्रभाग आणि तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये शाळेला विविध बहुमान प्राप्त झाले आहेत.
== सण आणि उत्सव ==
[[चित्र:दिंडी उत्सव.jpg|डावे|200px|सफला एकादशी दिंडी उत्सव |चौकट]]
गावात [[गणेशोत्सव]], सफला एकादशी दिंडी उत्सव आणि देव दीपावली हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सपला एकादशीच्या निमित्ताने गावातून दिंडी काढली जाते. या दिंडीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध देवी-देवतांची आणि संतांची वेशभूषा करून सहभागी होतात. सणांच्या काळात बाहेरगावी गेलेले गावकरी मोठ्या प्रमाणावर गावात परत येतात.
[[चित्र:दिंडी २.jpg|उजवे|200px|चौकट|दिंडी उत्सव ]]
== धार्मिक स्थळे ==
गावातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे [[श्री गांगेश्वर मंदिर]] होय. मंदिराचे व्यवस्थापन बुरंबावडे ग्राम विकास मंडळामार्फत केले जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.[[चित्र:श्री गांगेश्वर मंदिर.jpg|200px|उजवे|श्री गांगेश्वर मंदिर |चौकट]]
== जैव विविधता ==
[[बुरंबावडे]] परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी आणि वन्यप्राणी आढळतात. रानगवे तसेच विविध दुर्मिळ सस्तन प्राणी येथे आढळतात. पक्ष्यांमध्ये नवरंग, गरुड, चातक, खंड्या, निळी चिमणी आणि विविध पाणपक्षी आढळतात. तसेच विविध प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प, घोरपड आणि मुंगूसही येथे आढळतात.
== पर्यटन व आकर्षणे ==
[[चित्र:गणपती कार्यशाळा.jpg|डावे|200px|चौकट|गणेश मूर्ती कार्यशाळा ]]
[[वेळगिवे गावठाण|वेळगीवे]] रानमवाडी येथे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. तसेच [[बुरंबावडे]] येथे गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जिथे विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
==जवळपासची शहरे ==
[[कणकवली]] – 22 किमी
[[राजापूर तालुका|राजापूर]] – 35 किमी
[[देवगड तालुका|देवगड]] – 50 किमी
[[ओरोस|ओरस]] – 55 किमी
== दळणवळण ==
[[बुरंबावडे]] गावाला मुंबई गोवा महामार्गापासून जाण्यासाठी दोन मार्ग असुन [[कासार्डे]] तिठा येथून विजयदुर्ग रस्त्याने 9 किमी अंतर असुन [[तरळे]] येथून वाघाची वाडी रस्त्याने 8 किमी अंतर आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
ग्रामपंचायत बुरंबावडे, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पोलीस पाटील.
[[वर्ग:देवगड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
58qv64e6co6uopc983qvau6bhtnn53h
2702863
2702862
2026-08-16T08:49:41Z
अभय नातू
206
/* धार्मिक स्थळे */
2702863
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बुरंबावडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =११०
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=देवगड, कणकवली, राजापूर
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =६०३
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=११७७|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =५७३
|पिन_कोड=४१६८११| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/०७
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मालवणी
| तळटिपा =|तालुका_नावे=देवगड}}
[[चित्र:बुरंबावडे.jpg|इवलेसे|उजवे|200px|बुरंबावडे प्रवेशद्वार ]]
''' बुरंबावडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[देवगड तालुका|देवगड तालुक्यातील]] एक गाव आहे. देवगड तालुक्यापासून साधारण ४८ किमी अंतरावर असून जवळचे शहर [[राजापूर तालुका|राजापूर]] आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक [[वैभववाडी तालुका|वैभववाडी]] येथे आहे. निसर्गसंपन्न परिसर, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक रितीरिवाज जपणारे गाव म्हणून बुरंबावडेची ओळख आहे. गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 110 मीटर उंचीवर वसलेले असून गावाचा पिन कोड 416811 आहे.
==भौगोलिक स्थान==
बुरंबावडे गावाच्या आसपास [[तरेळे]], [[फणसगाव]], [[विठ्ठलादेवी]] आणि दारूम ही गावे आहेत. हे गाव देवगड तालुक्यातील शेवटचे गाव असून त्याची सीमा [[कणकवली]] तालुक्याला लागून आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे 573 हेक्टर आहे. तरेळे ही मुख्य बाजारपेठ जवळची आहे.
== वाड्या ==
'''गावात एकूण आठ वाड्या आहेत.'''
* नार्वेकरवाडी
* बंदरकरवाडी
* कोनेवाडी
* सिद्धेश्वरवाडी
* बांदिवडेकरवाडी
* टेंबवाडी
* गावठणवाडी
* बंडवेवाडी
* दुदवडकरवाडी
== लोकसंख्या ==
बुरंबावडे गावाची एकूण लोकसंख्या 603 असून गावात 152 कुटुंबे आहेत. यामध्ये 326 स्त्रिया आणि 277 पुरुषांचा समावेश होतो.
== भाषा ==
गावातील प्रमुख भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून स्थानिक स्तरावर [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]] बोलीभाषा बोलली जाते.
==हवामान==
[[बुरंबावडे]] परिसरातील पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यानंतर हिवाळा आणि मध्यम स्वरूपाचा उन्हाळा असतो.
== अर्थव्यवस्था ==
गावातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. येथे काजू, नारळ, भात, नाचणी आणि विविध कडधान्यांची लागवड केली जाते. परिसरात करवंद, जांभूळ यांसारखी रानफळे मोठ्या प्रमाणात आढळतात. रोजगारासाठी अनेक गावकरी मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.
== प्रशासन ==
बुरंबावडे हे [[देवगड]] तालुक्यातील महसुली गाव आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावात तीन प्रभाग आहेत. ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. गावाचा समावेश [[कणकवली]] विधानसभा मतदारसंघ तसेच [[रत्नागिरी]]–[[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] लोकसभा मतदारसंघात होतो.
== शिक्षण ==
[[चित्र:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे.jpg|जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे|उजवे|200px|इवलेसे]]
गावात एक अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे. शाळेत दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र, प्रभाग आणि तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये शाळेला विविध बहुमान प्राप्त झाले आहेत.
== सण आणि उत्सव ==
[[चित्र:दिंडी उत्सव.jpg|डावे|200px|सफला एकादशी दिंडी उत्सव |चौकट]]
गावात [[गणेशोत्सव]], सफला एकादशी दिंडी उत्सव आणि देव दीपावली हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सपला एकादशीच्या निमित्ताने गावातून दिंडी काढली जाते. या दिंडीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध देवी-देवतांची आणि संतांची वेशभूषा करून सहभागी होतात. सणांच्या काळात बाहेरगावी गेलेले गावकरी मोठ्या प्रमाणावर गावात परत येतात.
[[चित्र:दिंडी २.jpg|उजवे|200px|चौकट|दिंडी उत्सव ]]
== धार्मिक स्थळे ==
गावातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे [[श्री गांगेश्वर मंदिर]] होय. मंदिराचे व्यवस्थापन बुरंबावडे ग्राम विकास मंडळामार्फत केले जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.[[चित्र:श्री गांगेश्वर मंदिर.jpg|200px|उजवे|श्री गांगेश्वर मंदिर|इवलेसे]]
== जैव विविधता ==
[[बुरंबावडे]] परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी आणि वन्यप्राणी आढळतात. रानगवे तसेच विविध दुर्मिळ सस्तन प्राणी येथे आढळतात. पक्ष्यांमध्ये नवरंग, गरुड, चातक, खंड्या, निळी चिमणी आणि विविध पाणपक्षी आढळतात. तसेच विविध प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प, घोरपड आणि मुंगूसही येथे आढळतात.
== पर्यटन व आकर्षणे ==
[[चित्र:गणपती कार्यशाळा.jpg|डावे|200px|चौकट|गणेश मूर्ती कार्यशाळा ]]
[[वेळगिवे गावठाण|वेळगीवे]] रानमवाडी येथे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. तसेच [[बुरंबावडे]] येथे गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जिथे विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
==जवळपासची शहरे ==
[[कणकवली]] – 22 किमी
[[राजापूर तालुका|राजापूर]] – 35 किमी
[[देवगड तालुका|देवगड]] – 50 किमी
[[ओरोस|ओरस]] – 55 किमी
== दळणवळण ==
[[बुरंबावडे]] गावाला मुंबई गोवा महामार्गापासून जाण्यासाठी दोन मार्ग असुन [[कासार्डे]] तिठा येथून विजयदुर्ग रस्त्याने 9 किमी अंतर असुन [[तरळे]] येथून वाघाची वाडी रस्त्याने 8 किमी अंतर आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
ग्रामपंचायत बुरंबावडे, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पोलीस पाटील.
[[वर्ग:देवगड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
niaam53u5a6cia5u8sd5gxvlzk7hy0f
2702864
2702863
2026-08-16T08:50:27Z
अभय नातू
206
चित्र
2702864
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''बुरंबावडे'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =११०
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर=देवगड, कणकवली, राजापूर
| जिल्हा = [[सिंधुदुर्ग जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =६०३
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=११७७|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =५७३
|पिन_कोड=४१६८११| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/०७
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =मालवणी
| तळटिपा =|तालुका_नावे=देवगड}}
[[चित्र:बुरंबावडे.jpg|इवलेसे|उजवे|200px|बुरंबावडे प्रवेशद्वार ]]
''' बुरंबावडे''' हे भारतातील [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] दक्षिण कोकणातील [[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग जिल्ह्यातील]] [[देवगड तालुका|देवगड तालुक्यातील]] एक गाव आहे. देवगड तालुक्यापासून साधारण ४८ किमी अंतरावर असून जवळचे शहर [[राजापूर तालुका|राजापूर]] आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक [[वैभववाडी तालुका|वैभववाडी]] येथे आहे. निसर्गसंपन्न परिसर, सांस्कृतिक परंपरा आणि पारंपरिक रितीरिवाज जपणारे गाव म्हणून बुरंबावडेची ओळख आहे. गाव समुद्रसपाटीपासून सुमारे 110 मीटर उंचीवर वसलेले असून गावाचा पिन कोड 416811 आहे.
==भौगोलिक स्थान==
बुरंबावडे गावाच्या आसपास [[तरेळे]], [[फणसगाव]], [[विठ्ठलादेवी]] आणि दारूम ही गावे आहेत. हे गाव देवगड तालुक्यातील शेवटचे गाव असून त्याची सीमा [[कणकवली]] तालुक्याला लागून आहे. गावाचे क्षेत्रफळ सुमारे 573 हेक्टर आहे. तरेळे ही मुख्य बाजारपेठ जवळची आहे.
== वाड्या ==
'''गावात एकूण आठ वाड्या आहेत.'''
* नार्वेकरवाडी
* बंदरकरवाडी
* कोनेवाडी
* सिद्धेश्वरवाडी
* बांदिवडेकरवाडी
* टेंबवाडी
* गावठणवाडी
* बंडवेवाडी
* दुदवडकरवाडी
== लोकसंख्या ==
बुरंबावडे गावाची एकूण लोकसंख्या 603 असून गावात 152 कुटुंबे आहेत. यामध्ये 326 स्त्रिया आणि 277 पुरुषांचा समावेश होतो.
== भाषा ==
गावातील प्रमुख भाषा [[मराठी भाषा|मराठी]] असून स्थानिक स्तरावर [[मालवणी बोलीभाषा|मालवणी]] बोलीभाषा बोलली जाते.
==हवामान==
[[बुरंबावडे]] परिसरातील पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. जून ते ऑक्टोबर या कालावधीत येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यानंतर हिवाळा आणि मध्यम स्वरूपाचा उन्हाळा असतो.
== अर्थव्यवस्था ==
गावातील प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. येथे काजू, नारळ, भात, नाचणी आणि विविध कडधान्यांची लागवड केली जाते. परिसरात करवंद, जांभूळ यांसारखी रानफळे मोठ्या प्रमाणात आढळतात. रोजगारासाठी अनेक गावकरी मुंबईसह इतर शहरांकडे स्थलांतरित झाले आहेत.
== प्रशासन ==
बुरंबावडे हे [[देवगड]] तालुक्यातील महसुली गाव आहे. गावात स्वतंत्र ग्रामपंचायत असून गावात तीन प्रभाग आहेत. ग्रामपंचायतीत एकूण सात सदस्य आहेत. गावाचा समावेश [[कणकवली]] विधानसभा मतदारसंघ तसेच [[रत्नागिरी]]–[[सिंधुदुर्ग जिल्हा|सिंधुदुर्ग]] लोकसभा मतदारसंघात होतो.
== शिक्षण ==
[[चित्र:जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे.jpg|जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बुरंबावडे|उजवे|200px|इवलेसे]]
गावात एक अंगणवाडी तसेच जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आहे. शाळेत दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. केंद्र, प्रभाग आणि तालुकास्तरीय कार्यक्रमांमध्ये शाळेला विविध बहुमान प्राप्त झाले आहेत.
== सण आणि उत्सव ==
[[चित्र:दिंडी उत्सव.jpg|डावे|200px|सफला एकादशी दिंडी उत्सव |इवलेसे]]
गावात [[गणेशोत्सव]], सफला एकादशी दिंडी उत्सव आणि देव दीपावली हे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. सपला एकादशीच्या निमित्ताने गावातून दिंडी काढली जाते. या दिंडीत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विविध देवी-देवतांची आणि संतांची वेशभूषा करून सहभागी होतात. सणांच्या काळात बाहेरगावी गेलेले गावकरी चमोठ्या प्रमाणावर गावात परत येतात.
[[चित्र:दिंडी २.jpg|उजवे|200px|इवलेसे|दिंडी उत्सव ]]
== धार्मिक स्थळे ==
गावातील प्रमुख धार्मिक स्थळ म्हणजे [[श्री गांगेश्वर मंदिर]] होय. मंदिराचे व्यवस्थापन बुरंबावडे ग्राम विकास मंडळामार्फत केले जाते. महाशिवरात्रीच्या निमित्ताने येथे मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होते.[[चित्र:श्री गांगेश्वर मंदिर.jpg|200px|उजवे|श्री गांगेश्वर मंदिर|इवलेसे]]
== जैव विविधता ==
[[बुरंबावडे]] परिसर जैवविविधतेने समृद्ध आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष, पक्षी आणि वन्यप्राणी आढळतात. रानगवे तसेच विविध दुर्मिळ सस्तन प्राणी येथे आढळतात. पक्ष्यांमध्ये नवरंग, गरुड, चातक, खंड्या, निळी चिमणी आणि विविध पाणपक्षी आढळतात. तसेच विविध प्रकारचे विषारी व बिनविषारी सर्प, घोरपड आणि मुंगूसही येथे आढळतात.
== पर्यटन व आकर्षणे ==
[[चित्र:गणपती कार्यशाळा.jpg|डावे|200px|इवलेसे|गणेश मूर्ती कार्यशाळा ]]
[[वेळगिवे गावठाण|वेळगीवे]] रानमवाडी येथे प्राचीन पांडवकालीन मंदिर आहे. तसेच [[बुरंबावडे]] येथे गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित केल्या जातात, जिथे विविध प्रकारच्या गणेशमूर्ती तयार केल्या जातात.
==जवळपासची शहरे ==
[[कणकवली]] – 22 किमी
[[राजापूर तालुका|राजापूर]] – 35 किमी
[[देवगड तालुका|देवगड]] – 50 किमी
[[ओरोस|ओरस]] – 55 किमी
== दळणवळण ==
[[बुरंबावडे]] गावाला मुंबई गोवा महामार्गापासून जाण्यासाठी दोन मार्ग असुन [[कासार्डे]] तिठा येथून विजयदुर्ग रस्त्याने 9 किमी अंतर असुन [[तरळे]] येथून वाघाची वाडी रस्त्याने 8 किमी अंतर आहे.
==संदर्भ==
१.https://villageinfo.in/
२.https://www.census2011.co.in/
३.http://tourism.gov.in/
४.https://www.incredibleindia.org/
५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism
६.https://www.mapsofindia.com/
ग्रामपंचायत बुरंबावडे, स्थानिक प्रतिष्ठित नागरिक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, विद्यार्थी, पोलीस पाटील.
[[वर्ग:देवगड तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गावे]]
sv1m2rhzqau9ycvc5n579qj48pinsyp
शिंद
0
282092
2702873
2667195
2026-08-16T09:49:12Z
~2026-44840-01
186309
/* लोकजीवन */
2702873
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|इतर_नाव=
| स्थानिक_नाव ='''शिंद'''
| आकाशदेखावा =
| आकाशदेखावा_शीर्षक =
| शोधक_स्थान= right
| अक्षांश =
| रेखांश =
| उंची =
| राज्य_नाव = महाराष्ट्र
|जवळचे_शहर= भोर
| जिल्हा = [[पुणे जिल्हा]]
|अधिकृत_भाषा=मराठी
| नेता_पद =[[सरपंच]]
| नेता_नाव =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ=|लोकसंख्या_क्रमांक=| लोकसंख्या_वर्ष = २०११
| लोकसंख्या_एकूण =
| लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर=|लोकसंख्या_मेट्रो=|लोकसंख्या_शहरी=| क्षेत्रफळ_आकारमान =
| क्षेत्रफळ_एकूण =
|पिन_कोड=| एसटीडी_कोड =
| पिन कोड =
| आरटीओ_कोड = एमएच/
|संकेतस्थळ=
|कोरे_शीर्षक_१ =[[बोलीभाषा]]
|कोरे_उत्तर_१ =
| तळटिपा =}}
'''शिंद''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[पुणे जिल्हा|पुणे जिल्ह्यातील]] [[भोर तालुका|भोर तालुक्यातील]] एक गाव आहे.
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,००० मिमी पर्यंत असते.
==लोकजीवन==
==भोर पासून साधारण ५ किलोमीटर अंतरावर शिंद लागते.गावात प्रवेश केल्यावर वेशीवर उजवीकडे शिवमंदिर असून समोरच वीर रत्न बाजी प्रभू देशपांडे यांच स्मारक आहे,पावनखिंड विजयाची साक्ष व प्रचंड स्वामीनिष्ठा जपून छत्रपती शिवाजी महाराज यांची विशाळगड कडे सुटका करून प्राणाची आहुती देणारे बाजी प्रभू व फुलाजी प्रभू देशपांडे यांची जन्मभूमी असलेलं गाव "शिंद", जवळच गावच्या मध्यवर्ती भैरवनाथ मंदिर, गावाच्या उत्तरेकडे डोंगरावर खिलोबा मंदिर, वाघजाई मंदिर,जानुबाई हेळजाई मंदिर नानांचीवाडी. सुभेदारवाडी. चव्हाणवस्ती येथील खंडोबा मंदिर ही स्थळे पाहण्यासारखी आहेत,छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या गावाला आवर्जून भेट द्यायला हरकत नाही.==
@kumar.c.budgude
==नागरी सुविधा==
==जवळपासची गावे==
==संदर्भ==
#https://villageinfo.in/
#https://www.census2011.co.in/
#http://tourism.gov.in/
#https://www.incredibleindia.org/
#https://www.india.gov.in/topics/travel-tourism
#https://www.mapsofindia.com/
#https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
#https://www.weather-atlas.com/en/india-climate {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20210123203511/https://www.weather-atlas.com/en/india-climate |date=2021-01-23 }}
[[वर्ग:भोर तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:पुणे जिल्ह्यातील गावे]]
2bd7k3piv5kceozydhqro7lnsonperb
एस्टेस पार्क (कॉलोराडो)
0
294537
2702664
2699628
2026-08-15T19:34:48Z
अभय नातू
206
/* वस्तीविभागणी */
2702664
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Estes park golfcourse.jpg|इवलेसे]]
'''एस्टेस पार्क''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कोलोराडो]] राज्यातील शहर आहे. [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]चे मुख्यालय असलेल्या या शहराची उंची समुद्रसपाटीपासून २,२९३ मी (७,५२२ फूट) आहे. [[बिग थॉम्पसन नदी]]च्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८५८ इतकी होती.
=== इतिहास ===
=== अलीकडील इतिहास ===
[[File:Estes Park CO 1912.jpg|thumb|right|मुख्य रस्ता, १९१२]]
१९०३ मध्ये [[लव्हलँड (कॉलोराडो)|लव्हलँड]]वरून [[बिग थॉम्पसन नदी|बिग थॉम्पसन नदीच्या]] घळीतून एस्टेस पार्कपर्यंत नवीन रस्ता खुला करण्यात आला, ज्यामुळे या दरीत जाण्याचा मार्ग सोपा झाला. १९०७ मध्ये लव्हलँडमधील तीन व्यक्तींनी लव्हलँड ते एस्टेस पार्क दरम्यान तीन पाच-प्रवासी क्षमतेच्या [[स्टॅन्ली स्टीमर]] गाड्यांसह पहिली [[ऑटो स्टेज लाइन]] सुरू केली. पुढील वर्षी स्टॅन्ली यांनी नऊ-प्रवासी क्षमतेच्या वाफेवर चालणाऱ्या बसेस तयार केल्या आणि [[लायन्स (कॉलोराडो)|लायन्स]] व एस्टेस पार्क दरम्यान बस सेवा सुरू केली.<ref>"First Auto Stage Line to Estes Park Established Spring of 1907," ''Estes Park Trail'', January 5, 1923, p. 1.</ref>
१९१२ पर्यंत एस्टेस पार्कचे ''एस्टेस पार्क ट्रेल'' नावाचे स्वतःचे हंगामी वृत्तपत्र होते, जे स्थानिक हॉटेल्स आणि इतर व्यवसायांची जाहिरात करत असे. १९२१पासून ते वर्षभर प्रसिद्ध होणारे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे.<ref>Colorado Historic Newspapers, http://www.coloradohistoricnewspapers.org/Default/Skins/Colorado/Client.asp?skin=Colorado&AW=1364318345023&AppName=2 {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230822124102/https://www.coloradohistoricnewspapers.org/ |date=August 22, 2023 }}</ref>
१९४९ मध्ये [[ऑलिंपस धरण|ऑलिंपस धरणाचे]] काम पूर्ण झाल्यावर [[लेक एस्टेस|एस्टेस तलावाची]] निर्मिती झाली आणि शहराला पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत मिळाला.
१९१४ मध्ये [[कॅथरीन गॅरेटसन]]ने (१८७७-१९६३) [[लाँग्स पीक]]च्या पायथ्याजवळील जमिनीवर दावा दाखल केला तेव्हाही या भागात जमिनीचे वाटप सुरू होते. तिने तिथे एक केबिन बांधली आणि ''बिग आउल टी प्लेस'' नावाचा व्यवसाय सुरू केला. १९१५ मध्ये तिचा [[होमस्टेड कायदे|होमस्टेड]] दावा मंजूर झाला. गॅरेटसनने तेथे घालवलेल्या काळातील आठवणींचे एक स्मरणरंजनात्मक पुस्तक लिहिले आहे.<ref>Katherine Garetson, ''Homesteading Big Owl'', 2d ed. (Allenspark, Colo.: Allenspark Wind, 2001).</ref>
१९१६ मध्ये एस्टेस पार्क वुमेन्स क्लबद्वारे एस्टेस व्हॅली ग्रंथालयाची स्थापना झाली. सुरुवातीला ते जुन्या शालेय इमारतीचा एक भाग होते आणि त्यात केवळ २६२ छापील पुस्तके होती.<ref name=EstesValleyLibrary>{{Cite web |url=http://estesvalleylibrary.org/about/ |title=Estes Valley Library |access-date=March 12, 2017 |archive-date=March 12, 2017 |archive-url=https://web.archive.org/web/20170312194847/http://estesvalleylibrary.org/about/ |url-status=live }}</ref> एस्टेस पार्क शहराची अधिकृत स्थापना १७ एप्रिल १९१७ रोजी झाली.<ref name=COMun/>
एस्टेस पार्क हे अमिरिकन [[पतपेढी|पतपेढ्यांच्या]] (क्रेडिट युनियन) इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या [[क्रेडिट युनियन नॅशनल असोसिएशन|क्रेडिट युनियन नॅशनल असोसिएशनच्या]] स्थापनेचे ठिकाण देखील होते.<ref>[http://www.creditunion.coop/history/create.html Creating CUNA] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20080310003038/http://www.creditunion.coop/history/create.html |date=March 10, 2008 }})</ref> १९९२ मध्ये, आधुनिक [[अमेरिकन मिलिशिया चळवळ|अमेरिकन मिलिशिया चळवळीच्या]] सदस्यांनी एस्टेस पार्कमधील तीन दिवसीय [[रॉकी माउंटन रँदेभू (१९९२)|रॉकी माउंटन रँदेभू]] कार्यक्रमाला हजेरी लावली, ज्याचा मुख्य भर "बंदुका, फेडरल सरकारला विरोध आणि [[श्वेत वर्चस्ववाद|श्वेत वर्चस्ववादावर]]" होता.<ref name=":6">{{Cite journal |last=Markham-Cameron |first=Julia |date=June 2019 |title=Firearm Stockpiling as a Symptom of the White Patriot Identity, or: How Whites Learned to Start Worrying and Love The Gun |url=https://willamette.edu/law/resources/journals/sjelj/publications/pdf/2-2/markham-cameron-note.pdf |journal=Social Justice & Equity Law Journal |volume=2 |issue=2 |pages=178–80 |access-date=June 28, 2023 |archive-date=November 5, 2021 |archive-url=https://web.archive.org/web/20211105022702/https://www.willamette.edu/law/resources/journals/sjelj/publications/pdf/2-2/markham-cameron-note.pdf |url-status=live }}</ref>
== वस्तीविभागणी ==
{{अमेरिकेची जनगणना
| align = right
| 1930 = 417
| 1940 = 994
| 1950 = 1617
| 1960 = 1175
| 1970 = 1616
| 1980 = 2703
| 1990 = 3184
| 2000 = 5413
| 2010 = 5858
| 2020 = 5904
| estyear = 2023
| estimate = 5824
| estref =<ref name="USCensusEst2023">{{Cite web |title=Annual Estimates of the Resident Population for Counties: April 1, 2020 to July 1, 2023 |url=https://www.census.gov/data/tables/time-series/demo/popest/2020s-counties-total.html |access-date=March 24, 2024 |publisher=United States Census Bureau}}</ref> {{decrease}}
| footnote = [[United States census|U.S. Decennial Census]]
| align-fn = center
}}
[[चित्र:Estes Park City Centre.JPG|इवलेसे|उजवे|एस्टेस पार्क शहराचा मध्यवर्ती भाग]]
ऑगस्ट १९०० मध्ये, एस्टेस पार्कची<ref>{{cite web|title=Does The Estes Park Real Estate Market Need More Regulations?|url=http://www.estesparkhomesearch.com/do-we-need-more-regulations-for-the-real-estate-rental-market-in-estes-park/|archive-url=https://web.archive.org/web/20150402095449/http://estesparkhomesearch.com/do-we-need-more-regulations-for-the-real-estate-rental-market-in-estes-park/|url-status=dead|archive-date=April 2, 2015|publisher=Estes Park Home Search|access-date=March 31, 2015}}</ref> ६३ कुटुंबांमध्ये २१८ लोकसंख्या होती. त्यांतील बव्हंश (७३) कॉलोराडोमध्ये जन्मलेले होते. १८ जणांचा जन्म इतर देशांमध्ये झाला होता: [[कॅनडा]] (४), [[इंग्लंड]] (४), [[जर्मनी]] (४), [[फिनलंड]] (३), आणि [[नेदरलँड्स]], [[स्कॉटलंड]] व [[आयर्लंड]]मधील प्रत्येकी एक. ऐंशी जणांचा जन्म मध्य-पश्चिमी राज्यांमध्ये झाला होता, तर ३० जण ईशान्येकडील राज्यांमधील होते.<ref>U.S. census, Estes Park precinct, Larimer County, Colorado, August 1900.</ref>
=== २०२० जनगणना ===
[[२०२० युनायटेड स्टेट्स जनगणना|२०२० च्या जनगणनेनुसार]] एस्टेस पार्कची लोकसंख्या ५,९०४ होती. येथील सरासरी वयोमान ५५.५ वर्षे होते. १४.४% रहिवासी १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते आणि ३४.५% रहिवासी ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. प्रति १०० महिलांमागे ९०.७ पुरुष होते, आणि १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रति १०० महिलांमागे १८ वर्षे व त्याहून अधिक वयाचे ८८.१ पुरुष होते.<ref name="Census2020DP">{{cite web|title=2020 Decennial Census Demographic Profile (DP1)|url=https://api.census.gov/data/2020/dec/dp?get=NAME,DP1_0021P,DP1_0024P,DP1_0025C,DP1_0049C,DP1_0045C,DP1_0069C,DP1_0073C,DP1_0125P,DP1_0126P,DP1_0129P,DP1_0133P,DP1_0137P,DP1_0138P,DP1_0139P,DP1_0141P,DP1_0142P,DP1_0143P,DP1_0145P,DP1_0146P,DP1_0147C,DP1_0148C,DP1_0149C,DP1_0156C,DP1_0157C,DP1_0158C,DP1_0159P,DP1_0160P&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2021|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref><ref name="Census2020PL">{{cite web|title=2020 Decennial Census Redistricting Data (Public Law 94-171)|url=https://api.census.gov/data/2020/dec/pl?get=NAME,P1_001N,P1_003N,P1_004N,P1_005N,P1_006N,P1_007N,P1_008N,P1_009N,P2_001N,P2_002N,H1_001N,H1_002N&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2021|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref>
९८.३% रहिवासी शहरी भागांत राहत होते, तर १.७% रहिवासी ग्रामीण भागांत राहत होते.<ref name="Census2020DHC">{{cite web|title=2020 Decennial Census Demographic and Housing Characteristics (DHC)|url=https://api.census.gov/data/2020/dec/dhc?get=NAME,P2_002N,P2_003N&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2023|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref>
२०२०मध्ये शहरात २,७९१ कुटुंबे होती, ज्यांपैकी १७.८% कुटुंबांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले राहत होती. सर्व कुटुंबांपैकी, ४९.९% विवाहित जोडप्यांची कुटुंबे होती, १७.३% पुरुष गृहप्रमुख असलेली आणि पती किंवा जोडीदार नसलेली कुटुंबे होती, आणि २८.३% महिला गृहप्रमुख असलेली आणि पती किंवा जोडीदार नसलेली कुटुंबे होती. सुमारे ३४.०% सर्व कुटुंबे एकट्या व्यक्तींची बनलेली होती आणि १८.६% कुटुंबांमध्ये ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती एकटी राहत होती.<ref name="Census2020DP"/>
येथे ४,३७८ घरे होती, ज्यांपैकी ३६.२% रिकामी होती. मालकीच्या घरांचा रिक्तता दर १.४% आणि भाड्याच्या घरांचा रिक्तता दर १२.५% होता.<ref name="Census2020DP"/>
{| class="wikitable"
|+ २०२० च्या जनगणनेनुसार वांशिक रचना<ref name="Census2020PL"/>
! वंश !! संख्या !! टक्केवारी
|-
| [[श्वेतवर्णीय अमेरिकन|श्वेतवर्णीय]] || ४,८३६ || ८१.९%
|-
| [[आफ्रिकन अमेरिकन|कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन]] || ३० || ०.५%
|-
| [[अमेरिकेतील मूळ निवासी|अमेरिकन इंडियन आणि अलास्का मूळ निवासी]] || ३३ || ०.६%
|-
| [[आशियाई अमेरिकन|आशियाई]] || १०१ || १.७%
|-
| [[मूळ हवाईयन]] आणि [[प्रशांत बेटवासीय|इतर प्रशांत बेटवासीय]] || ४ || ०.१%
|-
| इतर कोणताही वंश || ३७१ || ६.३%
|-
| [[बहुवंशीय अमेरिकन|दोन किंवा अधिक वंश]] || ५२९ || ९.०%
|-
| ''[[हिस्पॅनिक आणि लॅटिनो अमेरिकन|हिस्पॅनिक किंवा लॅटिनो]] (कोणत्याही वंशाचे)'' || ९०६ || १५.३%
|}
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:कॉलोराडोमधील शहरे]]
0uippqf5nh2u3vl8gpxqe7xygstjosz
2702665
2702664
2026-08-15T19:36:07Z
अभय नातू
206
/* इतिहास */
2702665
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Estes park golfcourse.jpg|इवलेसे]]
'''एस्टेस पार्क''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कोलोराडो]] राज्यातील शहर आहे. [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]चे मुख्यालय असलेल्या या शहराची उंची समुद्रसपाटीपासून २,२९३ मी (७,५२२ फूट) आहे. [[बिग थॉम्पसन नदी]]च्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ५,८५८ इतकी होती.
== इतिहास ==
=== अलीकडील इतिहास ===
[[File:Estes Park CO 1912.jpg|thumb|right|मुख्य रस्ता, १९१२]]
१९०३ मध्ये [[लव्हलँड (कॉलोराडो)|लव्हलँड]]वरून [[बिग थॉम्पसन नदी|बिग थॉम्पसन नदीच्या]] घळीतून एस्टेस पार्कपर्यंत नवीन रस्ता खुला करण्यात आला, ज्यामुळे या दरीत जाण्याचा मार्ग सोपा झाला. १९०७ मध्ये लव्हलँडमधील तीन व्यक्तींनी लव्हलँड ते एस्टेस पार्क दरम्यान तीन पाच-प्रवासी क्षमतेच्या [[स्टॅन्ली स्टीमर]] गाड्यांसह पहिली [[ऑटो स्टेज लाइन]] सुरू केली. पुढील वर्षी स्टॅन्ली यांनी नऊ-प्रवासी क्षमतेच्या वाफेवर चालणाऱ्या बसेस तयार केल्या आणि [[लायन्स (कॉलोराडो)|लायन्स]] व एस्टेस पार्क दरम्यान बस सेवा सुरू केली.<ref>"First Auto Stage Line to Estes Park Established Spring of 1907," ''Estes Park Trail'', January 5, 1923, p. 1.</ref>
१९१२ पर्यंत एस्टेस पार्कचे ''एस्टेस पार्क ट्रेल'' नावाचे स्वतःचे हंगामी वृत्तपत्र होते, जे स्थानिक हॉटेल्स आणि इतर व्यवसायांची जाहिरात करत असे. १९२१पासून ते वर्षभर प्रसिद्ध होणारे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे.<ref>Colorado Historic Newspapers, http://www.coloradohistoricnewspapers.org/Default/Skins/Colorado/Client.asp?skin=Colorado&AW=1364318345023&AppName=2 {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230822124102/https://www.coloradohistoricnewspapers.org/ |date=August 22, 2023 }}</ref>
१९४९ मध्ये [[ऑलिंपस धरण|ऑलिंपस धरणाचे]] काम पूर्ण झाल्यावर [[लेक एस्टेस|एस्टेस तलावाची]] निर्मिती झाली आणि शहराला पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत मिळाला.
१९१४ मध्ये [[कॅथरीन गॅरेटसन]]ने (१८७७-१९६३) [[लाँग्स पीक]]च्या पायथ्याजवळील जमिनीवर दावा दाखल केला तेव्हाही या भागात जमिनीचे वाटप सुरू होते. तिने तिथे एक केबिन बांधली आणि ''बिग आउल टी प्लेस'' नावाचा व्यवसाय सुरू केला. १९१५ मध्ये तिचा [[होमस्टेड कायदे|होमस्टेड]] दावा मंजूर झाला. गॅरेटसनने तेथे घालवलेल्या काळातील आठवणींचे एक स्मरणरंजनात्मक पुस्तक लिहिले आहे.<ref>Katherine Garetson, ''Homesteading Big Owl'', 2d ed. (Allenspark, Colo.: Allenspark Wind, 2001).</ref>
१९१६ मध्ये एस्टेस पार्क वुमेन्स क्लबद्वारे एस्टेस व्हॅली ग्रंथालयाची स्थापना झाली. सुरुवातीला ते जुन्या शालेय इमारतीचा एक भाग होते आणि त्यात केवळ २६२ छापील पुस्तके होती.<ref name=EstesValleyLibrary>{{Cite web |url=http://estesvalleylibrary.org/about/ |title=Estes Valley Library |access-date=March 12, 2017 |archive-date=March 12, 2017 |archive-url=https://web.archive.org/web/20170312194847/http://estesvalleylibrary.org/about/ |url-status=live }}</ref> एस्टेस पार्क शहराची अधिकृत स्थापना १७ एप्रिल १९१७ रोजी झाली.<ref name=COMun/>
एस्टेस पार्क हे अमिरिकन [[पतपेढी|पतपेढ्यांच्या]] (क्रेडिट युनियन) इतिहासातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या [[क्रेडिट युनियन नॅशनल असोसिएशन|क्रेडिट युनियन नॅशनल असोसिएशनच्या]] स्थापनेचे ठिकाण देखील होते.<ref>[http://www.creditunion.coop/history/create.html Creating CUNA] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20080310003038/http://www.creditunion.coop/history/create.html |date=March 10, 2008 }})</ref> १९९२ मध्ये, आधुनिक [[अमेरिकन मिलिशिया चळवळ|अमेरिकन मिलिशिया चळवळीच्या]] सदस्यांनी एस्टेस पार्कमधील तीन दिवसीय [[रॉकी माउंटन रँदेभू (१९९२)|रॉकी माउंटन रँदेभू]] कार्यक्रमाला हजेरी लावली, ज्याचा मुख्य भर "बंदुका, फेडरल सरकारला विरोध आणि [[श्वेत वर्चस्ववाद|श्वेत वर्चस्ववादावर]]" होता.<ref name=":6">{{Cite journal |last=Markham-Cameron |first=Julia |date=June 2019 |title=Firearm Stockpiling as a Symptom of the White Patriot Identity, or: How Whites Learned to Start Worrying and Love The Gun |url=https://willamette.edu/law/resources/journals/sjelj/publications/pdf/2-2/markham-cameron-note.pdf |journal=Social Justice & Equity Law Journal |volume=2 |issue=2 |pages=178–80 |access-date=June 28, 2023 |archive-date=November 5, 2021 |archive-url=https://web.archive.org/web/20211105022702/https://www.willamette.edu/law/resources/journals/sjelj/publications/pdf/2-2/markham-cameron-note.pdf |url-status=live }}</ref>
== वस्तीविभागणी ==
{{अमेरिकेची जनगणना
| align = right
| 1930 = 417
| 1940 = 994
| 1950 = 1617
| 1960 = 1175
| 1970 = 1616
| 1980 = 2703
| 1990 = 3184
| 2000 = 5413
| 2010 = 5858
| 2020 = 5904
| estyear = 2023
| estimate = 5824
| estref =<ref name="USCensusEst2023">{{Cite web |title=Annual Estimates of the Resident Population for Counties: April 1, 2020 to July 1, 2023 |url=https://www.census.gov/data/tables/time-series/demo/popest/2020s-counties-total.html |access-date=March 24, 2024 |publisher=United States Census Bureau}}</ref> {{decrease}}
| footnote = [[United States census|U.S. Decennial Census]]
| align-fn = center
}}
[[चित्र:Estes Park City Centre.JPG|इवलेसे|उजवे|एस्टेस पार्क शहराचा मध्यवर्ती भाग]]
ऑगस्ट १९०० मध्ये, एस्टेस पार्कची<ref>{{cite web|title=Does The Estes Park Real Estate Market Need More Regulations?|url=http://www.estesparkhomesearch.com/do-we-need-more-regulations-for-the-real-estate-rental-market-in-estes-park/|archive-url=https://web.archive.org/web/20150402095449/http://estesparkhomesearch.com/do-we-need-more-regulations-for-the-real-estate-rental-market-in-estes-park/|url-status=dead|archive-date=April 2, 2015|publisher=Estes Park Home Search|access-date=March 31, 2015}}</ref> ६३ कुटुंबांमध्ये २१८ लोकसंख्या होती. त्यांतील बव्हंश (७३) कॉलोराडोमध्ये जन्मलेले होते. १८ जणांचा जन्म इतर देशांमध्ये झाला होता: [[कॅनडा]] (४), [[इंग्लंड]] (४), [[जर्मनी]] (४), [[फिनलंड]] (३), आणि [[नेदरलँड्स]], [[स्कॉटलंड]] व [[आयर्लंड]]मधील प्रत्येकी एक. ऐंशी जणांचा जन्म मध्य-पश्चिमी राज्यांमध्ये झाला होता, तर ३० जण ईशान्येकडील राज्यांमधील होते.<ref>U.S. census, Estes Park precinct, Larimer County, Colorado, August 1900.</ref>
=== २०२० जनगणना ===
[[२०२० युनायटेड स्टेट्स जनगणना|२०२० च्या जनगणनेनुसार]] एस्टेस पार्कची लोकसंख्या ५,९०४ होती. येथील सरासरी वयोमान ५५.५ वर्षे होते. १४.४% रहिवासी १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे होते आणि ३४.५% रहिवासी ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे होते. प्रति १०० महिलांमागे ९०.७ पुरुष होते, आणि १८ वर्षे व त्याहून अधिक वयाच्या प्रति १०० महिलांमागे १८ वर्षे व त्याहून अधिक वयाचे ८८.१ पुरुष होते.<ref name="Census2020DP">{{cite web|title=2020 Decennial Census Demographic Profile (DP1)|url=https://api.census.gov/data/2020/dec/dp?get=NAME,DP1_0021P,DP1_0024P,DP1_0025C,DP1_0049C,DP1_0045C,DP1_0069C,DP1_0073C,DP1_0125P,DP1_0126P,DP1_0129P,DP1_0133P,DP1_0137P,DP1_0138P,DP1_0139P,DP1_0141P,DP1_0142P,DP1_0143P,DP1_0145P,DP1_0146P,DP1_0147C,DP1_0148C,DP1_0149C,DP1_0156C,DP1_0157C,DP1_0158C,DP1_0159P,DP1_0160P&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2021|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref><ref name="Census2020PL">{{cite web|title=2020 Decennial Census Redistricting Data (Public Law 94-171)|url=https://api.census.gov/data/2020/dec/pl?get=NAME,P1_001N,P1_003N,P1_004N,P1_005N,P1_006N,P1_007N,P1_008N,P1_009N,P2_001N,P2_002N,H1_001N,H1_002N&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2021|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref>
९८.३% रहिवासी शहरी भागांत राहत होते, तर १.७% रहिवासी ग्रामीण भागांत राहत होते.<ref name="Census2020DHC">{{cite web|title=2020 Decennial Census Demographic and Housing Characteristics (DHC)|url=https://api.census.gov/data/2020/dec/dhc?get=NAME,P2_002N,P2_003N&for=place%3A25115&in=state%3A08|website=United States Census Bureau|year=2023|access-date=April 27, 2026|df=mdy}}</ref>
२०२०मध्ये शहरात २,७९१ कुटुंबे होती, ज्यांपैकी १७.८% कुटुंबांमध्ये १८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले राहत होती. सर्व कुटुंबांपैकी, ४९.९% विवाहित जोडप्यांची कुटुंबे होती, १७.३% पुरुष गृहप्रमुख असलेली आणि पती किंवा जोडीदार नसलेली कुटुंबे होती, आणि २८.३% महिला गृहप्रमुख असलेली आणि पती किंवा जोडीदार नसलेली कुटुंबे होती. सुमारे ३४.०% सर्व कुटुंबे एकट्या व्यक्तींची बनलेली होती आणि १८.६% कुटुंबांमध्ये ६५ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती एकटी राहत होती.<ref name="Census2020DP"/>
येथे ४,३७८ घरे होती, ज्यांपैकी ३६.२% रिकामी होती. मालकीच्या घरांचा रिक्तता दर १.४% आणि भाड्याच्या घरांचा रिक्तता दर १२.५% होता.<ref name="Census2020DP"/>
{| class="wikitable"
|+ २०२० च्या जनगणनेनुसार वांशिक रचना<ref name="Census2020PL"/>
! वंश !! संख्या !! टक्केवारी
|-
| [[श्वेतवर्णीय अमेरिकन|श्वेतवर्णीय]] || ४,८३६ || ८१.९%
|-
| [[आफ्रिकन अमेरिकन|कृष्णवर्णीय किंवा आफ्रिकन अमेरिकन]] || ३० || ०.५%
|-
| [[अमेरिकेतील मूळ निवासी|अमेरिकन इंडियन आणि अलास्का मूळ निवासी]] || ३३ || ०.६%
|-
| [[आशियाई अमेरिकन|आशियाई]] || १०१ || १.७%
|-
| [[मूळ हवाईयन]] आणि [[प्रशांत बेटवासीय|इतर प्रशांत बेटवासीय]] || ४ || ०.१%
|-
| इतर कोणताही वंश || ३७१ || ६.३%
|-
| [[बहुवंशीय अमेरिकन|दोन किंवा अधिक वंश]] || ५२९ || ९.०%
|-
| ''[[हिस्पॅनिक आणि लॅटिनो अमेरिकन|हिस्पॅनिक किंवा लॅटिनो]] (कोणत्याही वंशाचे)'' || ९०६ || १५.३%
|}
{{विस्तार}}
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:कॉलोराडोमधील शहरे]]
kn8au0jkkgh56dho9xsc5okrmyialmu
विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी
0
297635
2702706
2696284
2026-08-16T03:49:32Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2702706
wikitext
text/x-wiki
[[भारतीय प्रजासत्ताक|भारतीय प्रजासत्ताका]]<nowiki/>त, भारतीय राज्यघटनेच्या कलम १५४ नुसार, [[राज्यपाल]] हा प्रत्येक अठ्ठावीस राज्यांचा घटनात्मक प्रमुख असतो. राज्यपालाची नियुक्ती भारताच्या [[राष्ट्रपती|राष्ट्रपतीं]]<nowiki/>द्वारे पाच वर्षांच्या कालावधीसाठी केली जाते आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ते पद धारण करतात. राज्यपाल हे राज्य सरकारचे कायदेशीर प्रमुख आहेत; त्याच्या सर्व कार्यकारी क्रिया राज्यपालांच्या नावाने केल्या जातात.
== यादी ==
{| class="sortable wikitable" style="text-align:center"
! राज्य<br />{{small|(पूर्वीचे राज्यपाल)}}
! नाव<ref>[https://www.india.gov.in/my-government/whos-who/governors "Governors"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20190809151804/https://www.india.gov.in/my-government/whos-who/governors|date=9 August 2019}}. [[India.gov.in]]. Retrieved on 29 August 2018.</ref>
! चित्र !! पदभार स्वीकारला !! कार्यकाळ !! संदर्भ
|-
|[[आंध्र प्रदेश]]<br />{{small|([[आंध्र प्रदेशचे राज्यपाल|यादी]])}}
![[सय्यद अब्दुल नजीर]]
|[[File:Justice S. Abdul Nazeer.jpg|100x100अंश]]
|२० फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|20}}
|
|-
|[[अरुणाचल प्रदेश]]<br />{{small|([[अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल|यादी]])}}
![[कैवल्य त्रिविक्रम परनाईक]]
|[[File:Kaiwalya Trivikram Parnaik.jpg|100x100अंश]]
|१६ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|16}}
|
|-
|[[आसाम]]<br />{{small|([[आसामचे राज्यपाल|यादी]])}}
![[Lakshman Acharya|लक्समन आचार्य]]
|[[चित्र:Lakshman Prasad Acharya (cropped).jpg|111x111अंश]]
|२२ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|22}}
|
|-
|[[बिहार]]<br />{{small|([[बिहारचे राज्यपाल|यादी]])}}
![[राजेंद्र आर्लेकर]]
|[[File:Rajendra Arlekar.jpg|100x100अंश]]
|१८ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|18}}
|
|-
|[[छत्तीसगढ]]<br />{{small|([[छत्तीसगढचे राज्यपाल|यादी]])}}
![[विश्वभूषण हरिचंदन]]
|[[File:The Governor of Andhra Pradesh, Shri Biswabhusan Harichandan.jpg|100x100अंश]]
|२९ जुलै २०९१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|22}}
|
|-
|[[गोवा]]<br />{{small|([[गोव्याचे राज्यपाल|यादी]])}}
![[पी. एस. श्रीधरन पिल्लई]]
|[[चित्र:PS_Sreedharan_Pillai.jpg|100x100अंश]]
|१५ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|15}}
|
|-
|[[गुजरात]]<br />{{small|([[गुजरातचे राज्यपाल|यादी]])}}
![[आचार्य देवव्रत]]
|[[चित्र:The_Governor_of_Himachal_Pradesh,_Shri_Acharya_Devvrat_calling_on_the_Union_Home_Minister,_Shri_Rajnath_Singh,_in_New_Delhi_on_July_29,_2016_(cropped).jpg|100x100अंश]]
|२२ जुलै २०१९
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|7|22}}
|<ref>{{Cite web|url=https://www.ndtv.com/india-news/acharya-devvrat-takes-oath-as-new-gujarat-governor-2073313|title=Acharya Devvrat takes oath as new Gujarat governor|date=2019-07-21|website=NDTV|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190902070737/https://www.ndtv.com/india-news/acharya-devvrat-takes-oath-as-new-gujarat-governor-2073313|archive-date=2 September 2019|access-date=2019-07-22}}</ref>
|-
|[[हरियाणा]]<br />{{small|([[हरियाणाचे राज्यपाल|यादी]])}}
![[बंडारू दत्तात्रेय]]
|[[चित्र:The_ILO_Deputy_Director_General_(Policy)_International_Labour_Organization,_Ms._Deborah_Greenfield_meeting_the_Minister_of_State_for_Labour_and_Employment_(Independent_Charge),_Shri_Bandaru_Dattatreya,_in_New_Delhi_(cropped).jpg|100x100अंश]]
|१५ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|15}}
|
|-
|[[हिमाचल प्रदेश]]<br />{{small|([[हिमाचल प्रदेशचे राज्यपाल|यादी]])}}
![[शिव प्रताप शुक्ला]]
|[[File:Shivpratap Shukla.jpg|100x100अंश]]
|१८ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|18}}
|
|-
|[[झारखंड]]<br />{{small|([[झारखंडचे राज्यपाल|यादी]])}}
![[सी.पी. राधाकृष्णन ]]
|
|१८ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|02|18}}
|<ref>{{cite news |title=C.P. Radhakrishnan takes oath as Jharkhand Governor |url=https://www.thehindu.com/news/national/other-states/cp-radhakrishnan-takes-oath-as-jharkhand-governor/article66524298.ece |access-date=18 February 2023 |work=द हिंदू |date=18 February 2023 |language=en-IN}}</ref>
|-
|[[कर्नाटक]]<br />{{small|([[कर्नाटकचे राज्यपाल|यादी]])}}
![[थावरचंद गेहलोत]]
|[[चित्र:The_Minister_for_Social_Justice_and_Empowerment,_Himachal_Pradesh,_Shri_Rajiv_Saizal_calling_on_the_Union_Minister_for_Social_Justice_and_Empowerment,_Shri_Thaawar_Chand_Gehlot,_in_New_Delhi_on_April_25,_2018_(cropped).JPG|100x100अंश]]
|११ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|11}}
|<ref>{{cite news|url=https://www.thehindu.com/news/national/karnataka/thawar-chand-gehlot-sworn-in-as-governor-of-karnataka/article35268302.ece|title=Thawar Gehlot sworn in as Governor of Karnataka|date=11 July 2021|work=द हिंदू|language=en-IN|access-date=1 August 2021}}</ref>
|-
|[[केरळ]]<br />{{small|([[केरळचे राज्यपाल|यादी]])}}
![[आरिफ मोहम्मद खान]]
|
|६ सप्टेंबर २०१९
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|9|6}}
|<ref>{{cite web|url=https://www.ndtv.com/kerala-news/arif-mohammad-khan-sworn-in-as-kerala-governor-2096562?&tb_cb=1|title=Arif Mohammed Khan sworn in as Kerala governor|access-date=6 September 2019}}</ref>
|-
|[[मध्य प्रदेश]]<br />{{small|([[मध्य प्रदेशचे राज्यपाल|यादी]])}}
![[मंगुभाई पटेल]]
|[[चित्र:Mangubhai_C._Patel_(cropped).jpg|100x100अंश]]
|८ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|08}}
|<ref>{{cite news|url=https://www.thehindu.com/news/national/other-states/mangubhai-patel-takes-oath-as-madhya-pradesh-governor/article35207585.ece|title=Mangubhai Patel takes oath as Madhya Pradesh Governor|date=8 July 2021|work=द हिंदू|language=en-IN|access-date=1 August 2021}}</ref>
|-
|[[महाराष्ट्र]]<br />{{small|([[महाराष्ट्राचे राज्यपाल|यादी]])}}
![[रमेश बैस]]
|
|१८ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|18}}
|<ref>{{Cite news |date=12 February 2023 |title=Ramesh Bais to take over as Maharashtra Governor as Prez accepts Koshyari's resignation |url=https://www.deccanherald.com/national/west/ramesh-bais-to-take-over-as-maharashtra-governor-as-prez-accepts-koshyaris-resignation-1190410.html |access-date=12 February 2023 |work=Deccan Herald}}</ref>
|-
|[[मणिपूर]]<br />{{small|([[मणिपूरचे राज्यपाल|यादी]])}}
![[अनुसुइया उईके]]
|[[File:The Vice President, National Commission for Scheduled Tribes (NCST), Mo Tribal Affairs, Ms. Anusuiya Uikey addressing a press conference, in New Delhi on September 24, 2018 (1) (cropped).JPG|100x100अंश]]
|२२ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|22}}
|
|-
|[[मेघालय]]<br />{{small|([[मेघालयचे राज्यपाल|यादी]])}}
![[फागू चौहान]]
|[[File:Phagu Chauhan.jpg|100x100अंश]]
|१८ फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|2|18}}
|
|-
|[[मिझोरम]]<br />{{small|([[मिझोरमचे राज्यपाल|यादी]])}}
![[कंभमपती हरी बाबू]]
|[[File:K. Hari Babu.jpg|100x100अंश]]
|१९ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|19}}
|<ref>[https://timesofindia.indiatimes.com/city/guwahati/dr-k-haribabu-takes-oath-as-governor-of-mizoram/articleshow/84553462.cms Haribabu takes oath as Governor of Mizoram | Guwahati News - Times of India<!-- Bot generated title -->]</ref>
|-
|[[नागालँड]]<br />{{small|([[नागालँडचे राज्यपाल|यादी]])}}
![[ला. गणेशन]]
|[[File:La Ganesan Ji (cropped).jpg|100x100अंश]]
|२० फेब्रुवारी २०२३
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2023|02|20}}
|<ref>{{cite web|title=La Ganesan Appointed As New Governor Of Nagaland Ahead Of Assembly Elections |url= https://news.abplive.com/news/india/la-ganesan-appointed-as-new-governor-of-nagaland-ahead-of-assembly-elections-1581723 |website=ABP Live}}</ref>
|-
|[[ओडिशा]]<br />{{small|([[ओडिशाचे राज्यपाल|यादी]])}}
![[गणेशी लाल]]
|[[चित्र:Governor_of_Odisha_Ganeshi_Lal_at_the_Puri_Rath_Yatra.jpg|100x100अंश]]
|२९ मे २०१८
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2018|5|29}}
|<ref>[https://www.thehindu.com/todays-paper/tp-national/ganeshi-lal-sworn-in-as-new-governor-of-odisha/article24028943.ece "Ganeshi Lal sworn in as new governor of Odisha"]. ''द हिंदू''. Press Trust of India. 30 May 2018.</ref>
|-
|[[पंजाब]]<br />{{small|([[पंजाबचे राज्यपाल|यादी]])}}
![[बनवारीलाल पुरोहित]]
|[[चित्र:The_Governor_of_Assam,_Shri_Banwarilal_Purohit_calling_on_the_Union_Minister_for_Finance_and_Corporate_Affairs,_Shri_Arun_Jaitley,_in_New_Delhi_on_August_30,_2016_(cropped).jpg|100x100अंश]]
|३१ ऑगस्ट २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|8|31}}
|
|-
|[[राजस्थान]]<br />{{small|([[राजस्थानचे राज्यपाल|यादी]])}}
![[कलराज मिश्रा]]
|[[चित्र:The_Union_Minister_for_Micro,_Small_and_Medium_Enterprises,_Shri_Kalraj_Mishra_calling_on_the_Vice_President,_Shri_Mohd._Hamid_Ansari,_in_New_Delhi_on_November_13,_2015_(cropped).jpg|100x100अंश]]
|९ सप्टेंबर २०१९
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|9|9}}
|<ref>{{Cite web|url=https://www.indiatoday.in/india/story/kalraj-mishra-sworn-in-as-rajasthan-governor-1597193-2019-09-09|title=Kalraj Mishra sworn in as Rajasthan Governor|website=India Today|access-date=9 September 2019}}</ref>
|-
|[[सिक्कीम]]<br />{{small|([[सिक्किमचे राज्यपाल|यादी]])}}
![[लक्ष्मण आचार्य]]
|[[File:Lakshman Prasad Acharya.jpg|100x100अंश]]
|१८ सप्टेंबर २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|09|18}}
|
|-
|[[तमिळनाडू|तामिळनाडू]]<br />{{small|([[तमिळनाडूचे राज्यपाल|यादी]])}}
![[रवींद्र नारायण रवी]]
|[[चित्र:R.N._Ravi.jpg|100x100अंश]]
|१८ सप्टेंबर २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|09|18}}
|
|-
|[[तेलंगणा]]<br />{{small|([[तेलंगणाचे राज्यपाल|यादी]])}}
![[तमिळिसई सौंदरराजन]]
|[[चित्र:Tamilisai_Soundararajan_with_her_book_"Suvai_Migu_Theneer_Thuligal".jpg|100x100अंश]]
|८ सप्टेंबर २०१९
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|9|8}}
|<ref>{{cite web|url=https://m.hindustantimes.com/south/tamil-nadu-bjp-chief-tamilisai-soundararajan-sworn-in-as-second-telangana-governor/story-9nC3bd0AwN16es6wZGzIQO.html|title=Tamil Nadu BJP chief Tamilisai Soundararajan sworn in as second Telangana Governor|publisher=Hindustan Times|access-date=8 September 2019}}{{मृत दुवा|date=April 2025 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
|-
|[[त्रिपुरा]]<br />{{small|([[त्रिपुराचे राज्यपाल|यादी]])}}
![[सत्यदेव नारायण आर्य]]
|[[चित्र:Satyadev_Narayan_Arya_in_August_2018.JPG|100x100अंश]]
|१४ जुलै २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|7|14}}
|
|-
|[[उत्तर प्रदेश]]<br />{{small|([[उत्तर प्रदेशचे राज्यपाल|यादी]])}}
![[आनंदीबेन पटेल]]
|
|२९ जुलै २०१९
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2019|7|29}}
|<ref>{{cite web|url=https://www.ndtv.com/india-news/anandiben-patel-takes-oath-as-uttar-pradesh-governor-2076920?&tb_cb=1|title=Anandiben Patel Takes Oath As Uttar Pradesh Governor|publisher=NDTV|access-date=29 July 2019}}</ref>
|-
|[[उत्तराखंड]]<br />{{small|([[उत्तराखंडचे राज्यपाल|यादी]])}}
![[गुरूमित सिंग]]
|[[File:Lt. Gen. Gurmit Singh.jpg|100x100अंश]]
|१५ सप्टेंबर २०२१
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2021|9|15}}
|<ref>{{cite web|URL=https://indianexpress.com/article/india/lt-gen-gurmit-singh-sworn-in-as-governor-of-uttarakhand-7510078/|title=Lt Gen Gurmit Singh sworn-in as Governor of Uttarakhand|publisher=Indian Express|access-date=15 September 2021}}</ref>
|-
|[[पश्चिम बंगाल]]<br />{{small|([[पश्चिम बंगालचे राज्यपाल|यादी]])}}
![[सी.व्ही. आनंदा बोस]]
|[[File:C. V. Ananda Bose.jpg|100x100अंश]]
|२३ नोव्हेंबर २०२२
|{{वय वर्षे व दिवसांमध्ये|2022|11|23}}
|<ref name="ndtv_3530397">{{Cite web|url=https://www.ndtv.com/india-news/former-bureaucrat-dr-cv-ananda-bose-appointed-west-bengal-governor-3530397|title=C. V. Ananda Bose has been appointed as next West Bengal Governor|date=17 November 2022|access-date=18 November 2022|work=[[एनडीटीव्ही]]}}</ref>
|-
|}
== हे सुद्धा पहा ==
*[[विद्यमान भारतीय उपराज्यपाल व प्रशासकांची यादी]]
*[[भारतामधील राज्यांचे मुख्यमंत्री]]
*[[राज्यपाल]]
== संदर्भ ==
<references />
{{विद्यमान भारतीय राज्यपाल}}
[[वर्ग:भारतीय संवैधानिक व्यक्ती]]
9xs64uddzl1aihrvbj5z0q1evqaws1r
आरिफ मोहम्मद खान
0
297658
2702707
2642487
2026-08-16T03:49:37Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2702707
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पदाधिकारी
|नाव=आरिफ मोहम्मद खान
|पती=
|जन्मदिनांक={{जन्म दिनांक आणि वय|1951|11|18|df=y}}
|जन्मस्थान=[[बुलंदशहर]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]]
|मृत्युदिनांक=
|मृत्युस्थान=
|पक्ष=[[भारतीय जनता पक्ष]]
|नाते=
|अपत्ये=
|कार्यकाळ_समाप्ती4=[[नोव्हेंबर १०|१० नोव्हेंबर]], [[इ.स. १९९०|१९९०]]
|निवास=
|धर्म=इस्लाम
|सही=
|संकेतस्थळ=
|तळटीपा=
|स्रोत=
|मतदारसंघ4=[[बहराईच (लोकसभा मतदारसंघ)|बहराइच]]
|कार्यकाळ_आरंभ4=[[डिसेंबर ६|६ डिसेंबर]], [[इ.स. १९८९|१९८९]]
|चित्र=
|कार्यकाळ_आरंभ1=6 डिसेंबर 1989
|चित्र आकारमान=200px
|चित्र शीर्षक=
|पद=[[केरळचे राज्यपाल]]
|मागील=[[पी. सथाशिवम]]
|कार्यकाळ_आरंभ=६ सप्टेंबर २०१९
|पद1=23 वे [[केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री]]
|कार्यकाळ_समाप्ती1=10 नोव्हेंबर 1990
|मतदारसंघ3=[[बहराईच (लोकसभा मतदारसंघ)|बहराइच]]|पद2=[[खासदार]]|कार्यकाळ_आरंभ2=6 डिसेंबर 1989|कार्यकाळ_समाप्ती2=10 नोव्हेंबर 1990|मतदारसंघ2=[[बहराईच (लोकसभा मतदारसंघ)|कानपुर]]
|कार्यकाळ_आरंभ3=6 डिसेंबर 1989
|कार्यकाळ_समाप्ती3=10 नोव्हेंबर 1990
|कार्यकाळसमाप्ती=
}}
'''आरिफ मोहम्मद खान''' ([[नोव्हेंबर १८|१८ नोव्हेंबर]], [[इ.स. १९५१|१९५१]]:[[बुलंदशहर]], [[उत्तर प्रदेश]], [[भारत]] - ) एक भारतीय राजकारणी आहेत ते सध्या केरळ या राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://theprint.in/politics/arif-khan-modi-govts-only-2nd-muslim-governor-whose-political-views-align-with-the-bjps/285183/|title=Arif Khan, Modi govt’s only 2nd Muslim governor, whose political views align with the BJP's|date=2019-09-01|website=ThePrint|language=en-US|access-date=2022-01-12}}</ref> ते पूर्व केंद्रिय मंत्री होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/blogs/toi-edit-page/women-get-a-raw-deal-again-muslim-personal-law-board-is-still-stuck-in-shah-bano-timewarp-as-its-opposition-to-triple-talaq-bill-proves/|title=Women get a raw deal again: Muslim Personal Law Board is still stuck in Shah Bano timewarp as its opposition to triple talaq bill proves|date=2018-01-09|website=Times of India Blog|language=en-US|access-date=2022-01-12}}</ref>
== प्रारंभिक जीवन आणि शिक्षण ==
आरिफ मोहम्मद खान यांचा जन्म १८ नोव्हेंबर १९५१ रोजी बुलंदशहर येथे झाला. त्यांचे शिक्षण जामिया मिलिया स्कूल, दिल्ली, अलीगढ मुस्लिम विद्यापीठ, अलिगढ आणि शिया कॉलेज, लखनौ विद्यापीठात झाले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://loksabhaph.nic.in/writereaddata/biodata_1_12/2769.htm|title=Biographical Sketch of Member of 12th Lok Sabha|website=loksabhaph.nic.in|access-date=2022-01-12}}</ref>
[[चित्र:Arif_Mohammad_Khan.jpg|इवलेसे|223x223अंश]]
== राजकीय कारकीर्द ==
खान यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात केली. ते १९७२-७३ मध्ये अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियनचे अध्यक्ष होते आणि एक वर्ष आधी (१९७१-७२) त्याचे मानद सचिव देखील होते. त्यांनी लंदशहरच्या सियाना मतदारसंघातून भारतीय क्रांती दल पक्षाच्या चिन्हा वर पहिली विधानसभेची निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. १९७७ मध्ये वयाच्या २६ व्या वर्षी ते उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य झाले. खान भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले आणि १९८० मध्ये कानपूर आणि १९८४ मध्ये बहराइचमधून लोकसभेवर निवडून आले. १९८६ मध्ये, राजीव गांधी यांनी लोकसभेत मांडलेल्या [[मुस्लिम महिला (घटस्फोट अधिकारांचे रक्षण) कायदा, १९८६]] विधेयकाच्या संमत होण्यावरून झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोडली. ते तिन तलाक कायद्याच्या विरोधात होते आणि या मुद्द्यावर राजीव गांधी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. खान जनता दलात सामील झाले आणि १९८९ मध्ये लोकसभेवर पुन्हा निवडून आले. जनता दलाच्या राजवटीत खान यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि ऊर्जा मंत्रीपद भूषवले. बहुजन समाज पक्षात सामील होण्यासाठी त्यांनी जनता दल सोडून १९९८ मध्ये बहराइचमधून पुन्हा लोकसभेत प्रवेश केला. खान यांनी १९८४ ते १९९० पर्यंत मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली.२००४ मध्ये, ते भारतीय जनता पक्ष (भाजप) मध्ये सामील झाले आणि त्या वर्षी कैसरगंज मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाल्यानंतर खान यांनी २०१५ मध्ये भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आरिफ मोहम्मद खान हे भारतीय संसदेत मंजूर झालेल्या मुस्लिम वैयक्तिक कायदा विधेयकाला विरोध करण्यासाठी प्रसिद्ध आहेत, हे विधेयक महिलांच्या देखभालीला नाकारते, ज्यामुळे मुस्लिम महिलांना महिला अधिकारांपासून वंचित ठेवले जाते. मुस्लिम वैयक्तिक कायदा विधेयक भारतीय संसदेत मंजूर होऊनही त्यांनी विरोध केला.
भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या आदेशाने खान यांची १ सप्टेंबर २०१९ रोजी केरळचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी पी. सथाशिवम यांच्याकडून ६ सप्टेंबर २०१९ रोजी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://timesofindia.indiatimes.com/city/thiruvananthapuram/arif-mohammad-khan-takes-oath-in-malayalam/articleshow/71016534.cms|title=Arif Mohammad Khan takes oath in Malayalam {{!}} Thiruvananthapuram News - टाइम्स ऑफ इंडिया|last=Sep 7|first=TNN / Updated:|last2=2019|website=द टाइम्स ऑफ इंडिया|language=en|access-date=2022-01-12|last3=Ist|first3=09:06}}</ref>
== हे सुद्धा पहा ==
* [[राज्यपाल]]
* [[राष्ट्रपती]]
* [[केरळ]]
* [[केरळचे मुख्यमंत्री]]
* [[भारतीय जनता पक्ष]]
* [[केरळचे राज्यपाल]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{विद्यमान भारतीय राज्यपाल}}
[[वर्ग:केरळचे राज्यपाल]]
[[वर्ग:भारतीय जनता पक्षातील राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
d75gr3i6zrqpo2yf4w0ysh88cmjksky
केरळचे राज्यपाल
0
297675
2702708
2308772
2026-08-16T03:49:40Z
CommonsDelinker
685
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
2702708
wikitext
text/x-wiki
'''''केरळचे राज्यपाल''''' हे '''''केरळ''''' राज्याचे भारताच्या राष्ट्रपतींचे नाममात्र प्रमुख आणि प्रतिनिधी आहेत. राज्यपालांची नियुक्ती [[राष्ट्रपती]] ५ वर्षांच्या कालावधीसाठी करतात आणि राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान हे तिरुवनंतपुरम, केरळ येथे स्थित राजभवन आहे. [[आरिफ मोहम्मद खान]] यांनी २२ जुलै २०१९ रोजी केरळचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला.
== केरळच्या राज्यपालांची यादी (सूची)<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rajbhavan.kerala.gov.in/index.php/succession-list-of-governors|title=Succession list of Governors|website=www.rajbhavan.kerala.gov.in|access-date=2022-01-13}}</ref> ==
{| class="wikitable sortable"
!अनुक्रमांक
!नाव
!चित्र
!पदभार स्वीकारला
!पर्यंत
|-
|'''_'''
|पी.एस. राव (''कार्यकारी'')
|
|१ नोव्हेंबर १९५६
|२१ नोव्हेंबर १९५६
|-
|'''1.'''
|बरगुला रामकृष्ण राव
|
|२२ नोव्हेंबर १९५६
|१ जुलै १९६०
|-
|'''2.'''
|व्ही.व्ही.गिरी
|
|१ जुलै १९६०
|२ एप्रिल १९६५
|-
|'''3.'''
|अजित प्रसाद जैन
|
|२ एप्रिल १९६५
|६ फेब्रुवारी १९६६
|-
|'''4.'''
|भगवान सहाय
|
|६ फेब्रुवारी १९६६
|१५ मे १९६७
|-
|'''5.'''
|व्ही. विश्वनाथन
|
|१५ मे १९६७
|१ एप्रिल १९७३
|-
|'''6.'''
|एन. एन. वांचू
|
|१ एप्रिल १९७३
|१० ऑक्टोबर १९७७
|-
|'''7.'''
|जोठी व्यंकटचलम
|
|१४ ऑक्टोबर १९७७
|२७ ऑक्टोबर १९८२
|-
|'''8.'''
|पी. रामचंद्रन
|
|२७ ऑक्टोबर १९८२
|२३ फेब्रुवारी १९८८
|-
|'''9.'''
|राम दुलारी सिन्हा
|
|२३ फेब्रुवारी १९८८
|१२ फेब्रुवारी १९९०
|-
|'''10.'''
|डॉ सरूप सिंग
|
|१२ फेब्रुवारी १९९०
|२० डिसेंबर १९९०
|-
|'''11.'''
|बी. रचय्या
|
|२० डिसेंबर १९९०
|९ नोव्हेंबर १९९५
|-
|'''_'''
|गोपाल रामानुजम (अतिरिक्त कार्यभार)
|
|२० एप्रिल १९९५
|२९ एप्रिल १९९५
|-
|'''12.'''
|पी. शिव शंकर
|
|१२ नोव्हेंबर १९९५
|१ मे १९९६
|-
|'''13.'''
|खुर्शीद आलम खान
|
|५ मे १९९६
|२५ जानेवारी १९९७
|-
| rowspan="3" |'''_'''
| rowspan="3" |डॉ. सी. रंगराजन (अतिरिक्त कार्यप्रभार)
| rowspan="3" |
|२९ फेब्रुवारी २०००
|२३ एप्रिल २०००
|-
|१९ ऑक्टोबर २०००
|७ नोव्हेंबर २०००
|-
|१६ फेब्रुवारी २००२
|२८ फेब्रुवारी २००२
|-
|'''—'''
|मोहम्मद फजल (अतिरिक्त कार्यभार)
|
|१४ सप्टेंबर २००१
|२८ सप्टेंबर २००१
|-
|'''14.'''
|न्यायमूर्ती सुखदेव सिंग कांग
|
|२५ जानेवारी १९९७
|१८ एप्रिल २००२
|-
|'''15.'''
|सिकंदर बख्त
|
|१८ एप्रिल २००२
|२३ फेब्रुवारी २००४
|-
|'''_'''
|टी. एन. चतुर्वेदी (सिकंदर बख्तच्या मृत्यूनंतर अतिरिक्त कार्यभार)
|
|२५ फेब्रुवारी २००४
|२३ जून २००४
|-
|'''16.'''
|आर.एल. भाटिया
|
|२३ जून २००४
|१० जुलै २००८
|-
|'''17.'''
|आर.एस. गवई
|
|११ जुलै २००८
|७ सप्टेंबर २०११
|-
|'''18.'''
|एम.ओ.एच. फारूक
|
|८ सप्टेंबर २०११
|२६ जानेवारी २०१२
|-
|'''—'''
|हंसराज भारद्वाज (एम.ओ.एच. फारूक यांच्या मृत्यूनंतर अतिरिक्त कार्यभार)
|
|२६ जानेवारी २०१२
|२२ मार्च २०१३
|-
|'''19.'''
|निखिल कुमार
|
|२३ मार्च २०१३
|५ मार्च २०१४
|-
|'''20.'''
|[[शीला दीक्षित]]
|
|५ मार्च २०१४
|२६ ऑगस्ट २०१४
|-
|'''21.'''
|पी सतशिवम
|
|५ सप्टेंबर २०१४
|५ सप्टेंबर २०१९
|-
|'''22.'''
|[[आरिफ मोहम्मद खान]]
|
|६ सप्टेंबर २०१९
|[[विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी|विद्यमान]]
|}
== हे सुद्धा पहा ==
* [[राज्यपाल]]
* [[केरळ]]
* [[विद्यमान भारतीय राज्यपालांची यादी]]
* [[महाराष्ट्राचे राज्यपाल]]
* [[केरळचे मुख्यमंत्री]]
== संदर्भ ==
<references />
{{विद्यमान भारतीय राज्यपाल}}
[[वर्ग: केरळचे राज्यपाल]]
0zx6d9tg91ef99c0um1zul4krbeiunq
वारूळ पुराण
0
302775
2702578
2486955
2026-08-15T14:05:57Z
Manoj Munna Rathod
186280
/* growthexperiments-addlink-summary-summary:2|0|1 */
2702578
wikitext
text/x-wiki
[[माधव गाडगीळ]] आणि नंदा खरे यांनी मिळून लिहिलेले हे पुस्तक दोन भागांत आहे. पुस्तकाचा उद्देश एडवर्ड विल्सन यांनी लिहिलेल्या अँट हिल या आत्मचरित्रात्मक कादंबरीचा संक्षिप्त मराठी अनुवाद उपलब्ध करून देणे हा आहे. नंदा खरे यांनी असा अनुवाद केला आहे. एडवर्ड विल्सनचा विद्यार्थी माधव गाडगीळ याने या कादंबरीत हाताळलेल्या विषयाचा विस्तृत परिचय ‘सातेरीचा वाडा चिरेबंदी’ नावाच्या प्रस्तावनेत करून दिलेला आहे.
== पार्श्वभूमी ==
एडवर्ड विल्सन अमेरिकेच्या दक्षिणेकडील अल्बमा या पुराणमतवादी व गोऱ्यांचे वर्चस्ववादी मतांचा प्रभाव असलेल्या प्रांतात जन्मला. लहानपणी त्याला निसर्ग निरीक्षणाची आवड निर्माण होऊन त्याने मुंग्या या प्राण्यांचा अभ्यास सुरू केला.यातून त्याचा उत्क्रांती या विषयाशी परिचय झाला तो पुढे चालू ठेवण्यासाठी हार्वर्ड विद्यापीठात प्रवेश घेऊन या विषयावर संशोधनात्मक प्रबंध लिहिला. येथे त्याच्या मूळच्या मतांमध्ये हळूहळू बदल होऊ लागला आणि तो जास्त उदारमतवादी विचारसरणीकडे झुकू लागला. या आत्मचरित्रात्मक पुस्तकाचा नायक पुनश्च अल्बमामध्ये गेल्यावर तेथील [[बायबल]] हेच पूर्ण सत्य आणि उत्क्रांती हे थोतांड आहे असे मानणाऱ्या मंडळीच्या संपर्कात आला आणि ह्या मंडळींनी त्याच्यावर हिंसक हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे कथानक अँट हिल कादंबरीत मांडलेले आहे.
माधव गाडगीळ एडवर्ड विल्सनचा विद्यार्थी असल्याने त्याला विनंती केल्यावर त्याने मराठी अनुवादास संपूर्ण परवानगी दिली व काहीही रॉयल्टीची अपेक्षा नाही असे सांगितले. त्याप्रमाणे नंदा खरे यांनी तो अनुवाद केला. माधव गाडगीळने “सातेरीचा वाडा चिरेबंदी” या विस्तृत प्रस्तावनेत उत्क्रांती या विषयाचे विवेचन करून मग सामाजिक जीवन जगणाऱ्या प्राण्यांच्या उत्क्रांतीचा परामर्श घेतला आहे व ज्ञानसंपन्न मानवाची उत्क्रांती आणि त्याच्या कृत्रिम जगाच्या निर्मितीचे काय प्रभाव पडत आहेत याची मांडणी केली आहे. मनोविकास प्रकाशनाने हे पुस्तक २०१५ साली प्रकाशित केले.
== प्रतिपादन ==
“सातेरीचा वाडा चिरेबंदी” प्रस्तावनेत पुढील विषयांची मांडणी केली आहे: १. निसर्ग निवडीच्या प्रभावातून जीवसृष्टीत सहेतुकता कशी निर्माण होते. २. सजीवांच्या परस्पर संबंधांतून अप्पलपोटेपणा तसेच एकमेका करू सहाय्य असे आचरण कसे विकसित होऊ शकते ३. आचरणाच्या अनुकरणातून जनुकांसारखीच एकाकडून दुसऱ्याकडून पसरणारी स्मरुके कशी निर्माण होतात ४. माणसाची निसर्ग पूजेची तसेच बायबल सारखे धर्मग्रंथ मानण्याची स्मरुके ५. आप्त निवड ६. एकांड्या आणि संघप्रिय पशूंच्या स्पर्धा ७. भाषा कोविद मानव ८. खरे आणि खोटे संदेश ९ . कृत्रिम निर्मितीचे विश्व १० . आदिमानव ११. अत्यंत विषमता असलेले समाज १२ . बुद्ध १३. चीन व मुघल १४.युरोपातील औद्योगिक क्रांती १५. गांधींचे हिंद स्वराज १६ . स्वातंत्र्योत्तर विकासनीती १७ . गोव्यातील खनिज उत्पादन आणि पर्यावरणाची हानी १८ . हिंसेकडून सहयोगाकडे {{विस्तार}}
== बाह्य दुवे ==
[https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b82762&lang=marathi वारूळ पुराण - पुस्तक परिचय] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20230420181224/https://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b82762&lang=marathi |date=2023-04-20 }}
[[वर्ग:मराठी साहित्य यादी]]
[[वर्ग:मराठी पुस्तके]]
o299lcmn0oye50izscyxbgqdbipzfwl
पाणजू बेट
0
307466
2702661
2134808
2026-08-15T19:13:26Z
अभय नातू
206
संदर्भ
2702661
wikitext
text/x-wiki
[[चित्र:Bombaycitydistricts.png|इवलेसे| हे बेट अगदी उत्तरेला दिसते]]
[[चित्र:Panju_vilage.jpg|इवलेसे| जेटीसह गाव]]
[[चित्र:View_of_Panju_Island_from_Naiagon_Jetty.jpg|इवलेसे| नायगाव जेट्टीवरून दिसणारे पाणजू गाव प्रतिमेच्या डावीकडे दिसते]]
'''पाणजू बेट''' हे [[मुंबई|मुंबईच्या]] अगदी उत्तरेस [[वसई खाडी|वसई खाडीतील]] एक मुहाना बेट आहे.<ref>{{cite web |title=Panju Island Overview |url=https://palghar.gov.in/ |publisher=पालघर जिल्हा प्रशासन |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[वसई]] येथील मुख्य भूमीशी [[साष्टी बेट|सालसेट]] बेट जोडण्यासाठी [[पश्चिम रेल्वे|पश्चिम रेल्वेद्वारे]] या बेटाचा वापर केला जातो. येथे स्थित आहे {{Coord|19.333|N|72.85|E|region:IN_type:isle}} १ मी (३ फूट) च्या कमाल उंचीसह.
पाणजू बेट हे एक प्राचीन [[इतिहास|ऐतिहासिक]] बेट आहे.<ref name="mtimes">{{cite news |title=पाणजू बेटाचा पर्यटनविकास |url=https://maharashtratimes.com/maharashtra/thane/tourism-development-of-panaju-island/articleshow/86703308.cms |work=[[महाराष्ट्र टाइम्स]] |date=२०२१-१०-०२ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> चिमाजी अप्पांच्या काळात या बेटावर आर्थिक व्यवहार होत असत.<ref>{{cite book |last=गोखले |first=कमल |title=शिवपुत्र संभाजी आणि पेशवेकाळ |publisher=ज्ञानगंगा |year=१९९०}}</ref> या बेटाने [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात]] महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि २३ स्वातंत्र्यसैनिक दिले आहेत.<ref>{{cite news |title=Panju Island Freedom Fighters |url=https://www.loksatta.com/ |work=[[लोकसत्ता]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> लोकसंख्येच्या क्षमतेनुसार [[पालघर जिल्हा|पालघर]] जिल्ह्यात ते पहिल्या क्रमांकावर आहे.<ref>{{cite web |title=Palghar District Census Hand Book |url=https://censusindia.gov.in/ |publisher=जनगणना विभाग |access-date=२०२६-०८-१५}}</ref> पाणजू बेटाचे क्षेत्रफळ सुमारे ६०० एकर आहे आणि येथे आगरी समाज राहतो.<ref name="mtimes" /> या समुदायाचा मुख्य व्यवसाय [[शेती]], [[मासेमारी]], मीठ शेती आणि परंपरेनुसार हाताने वाळू काढणे आहे.<ref>{{cite news |title=Agri Community Life in Panju |url=https://www.esakal.com/ |work=[[सकाळ]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> येथे एक प्राथमिक शाळा तसेच [[भारत सरकार|सरकारी]] मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आहे.<ref>{{cite web |title=Schools in Panju Island |url=https://education.maharashtra.gov.in/ |publisher=महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
नायगाव फेरी टर्मिनल / नायगाव जेट्टी ते पाणजू बेट ([[नायगाव]] [[पश्चिम दिशा|पश्चिम]]) आणि पाणजू बेट जेटी (नायगाव पश्चिम) ते नायगाव जेट्टी (नायगाव पश्चिम) पर्यंत दर ३० मिनिटांनी बोट सेवा उपलब्ध आहे.<ref>{{cite news |title=Naigaon Ferry Services |url=https://www.hindustantimes.com/ |work=हिंदुस्तान टाइम्स |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
== पाणजू बेटाचा पर्यटनविकास ==
स्वातंत्र्यकाळापासून उपेक्षित असलेल्या [[वसई तालुका|वसई तालुक्यातील]] पाणजू बेटाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.<ref name="mtimes" /> [[सार्वजनिक बांधकाम विभाग|सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत]] तयार करण्यात आलेला पाणजू बेटासंदर्भातील पर्यटन विकास आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला आहे.<ref name="mtimes" /> त्यामुळे लवकरच या बेटाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास होणार असून हे बेट विकसित झाल्यास गावातील अनेक समस्या दूर होऊन येथील स्थानिकांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
वसई खाडीतील [[भाईंदर]] आणि नायगावमध्ये पाणजू नावाचे बेट आहे.<ref name="mtimes" /> ६०० एकर जागेवर वसलेल्या बेटाचा अनेक वर्षांपासून विकास झाला नव्हता.<ref name="mtimes" /> या बेटावर जाण्यासाठी बोटीतून जावे लागते. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय होत आहे. सन २०१८ मध्ये पर्यटनस्थळ [[नीती आयोग|नीती आयोगाने]] देशामधील बेटांचा विकास करण्याचा निर्णय घेतला होता.<ref>{{cite web |title=NITI Aayog Island Development Scheme |url=https://www.niti.gov.in/ |publisher=नीती आयोग |access-date=२०२६-०८-१५}}</ref> यामध्ये देशात असलेल्या एकूण १ हजार ३८२ बेटांपैकी पहिल्या टप्प्यात २६ बेटांचा विकास केला जाणार असल्याचे सांगितले होते.<ref name="mtimes" /> त्या बेटांमध्ये वसई तालुक्यातील पाणजू बेटाची निवड करण्यात आली होती.<ref name="mtimes" /> त्यानुसार त्याचा विकास आराखडा बनविण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र करोनामुळे विलंब झाल्याने नुकताच हा आराखडा तयार करण्यात आला. पर्यटन विकास तज्ज्ञ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, इंजिनीअर यांच्यामार्फत तयार झालेला आराखडा पालघर जिल्हा नियोजन समितीमार्फत सरकारकडे सादर करण्यात आला.<ref name="mtimes" />
बेट समग्र विकास या कार्यक्रमांतर्गत या बेटाचा पर्यटनविकास करण्यात येणार आहे. पाणजू बेटावर पर्यटनाच्या दृष्टीने विविध संधी उपलब्ध आहेत. तसेच चांगल्या प्रकारची जागादेखील या गावात उपलब्ध असल्याने त्यानुसार विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यासाठी [[केंद्र सरकार]], [[महाराष्ट्र शासन|राज्य सरकार]] यांच्या माध्यामातून निधी उपलब्ध होणार आहे. या विकास आराखड्यात सांस्कृतिक, ऐतिहासिक, मनोरंजन, पर्यावरणीय, साहसी खेळ, सोयी सुविधा यांचा समावेश करण्यात आला आहे. यासाठी जवळपास ८० कोटींचा निधी आवश्यक असल्याचे या आराखड्यात नमूद केले आहे. त्यामुळे हा आराखडा राज्य सरकारला सादर केल्यानंतर राज्य सरकार तो मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे सादर करेल. त्यानंतर यासाठी निधी प्राप्त होणार असल्याचे पालघर जिल्हा नियोजन अधिकारी सचिन माघाडे यांनी सांगितले.<ref name="mtimes" /> या बेटाच्या विकासामुळे येथील नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध होणार आहे. तसेच आता पाणजू हे बेट पर्यटनाचे स्थळ होणार असल्याने अनेक विकासात्मक कामे मार्गी लागतील, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
== पाणजू बेट विकासामध्ये या गोष्टींचा समावेश ==
- बेटावर युएसपी मध्यवर्ती सुविधा केंद्र बनविण्यात येणार असून ते माशाच्या आकारात आणि पूर्णपणे पर्यावरणास अनुकूल [[बांबू]]पासून बनविण्यात येणार आहे.<ref name="mtimes" />
- [[खारफुटी|मँग्रोव्ह पार्क]] असेल, यामधून जंगलाचे संरक्षण आणि संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण होईल.<ref name="mtimes" />
- जेट्टीचा विकासही प्रस्तावित करण्यात आला आहे. या जेटी टर्मिनलमध्ये तिकीट काऊंटर, सुरक्षा तपासणी, जड सामान ठेवण्यासाठी खोली, शौचालये, प्रतीक्षालय आणि स्मरणिका दुकाने असतील.<ref name="mtimes" />
- अभ्यागतांना मार्गदर्शन करण्यासाठी एक माहिती केंद्र असणार आहे.<ref name="mtimes" />
- बांबूची एक मजली इमारत उभी करणार आहे. यामध्ये [[संग्रहालय]], [[मत्स्यालय]], अॅम्फीथिएटर, मल्टी-क्युझिन रेस्टॉरंट आणि इतर पर्यटन सुविधा जसे शौचालय, प्रतीक्षा कक्ष आदी असतील.<ref name="mtimes" />
- अॅम्फी थिएटरमध्ये सुमारे २०० लोक बसतील आणि लोकनृत्य प्रदर्शन आणि संगीत मैफिलीसारख्या विविध कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जाणार आहे.<ref name="mtimes" />
- बेटावरील दोन तलाव, गोडे तलाव आणि खारे तलाव यांचे सुशोभीकरण केले जाईल.<ref name="mtimes" />
- साहसी क्रीडा उपक्रम एका साहसी क्षेत्रात आयोजित केले जास्तील. यामध्ये वॉल क्लायबिंग, नेट क्लायबिंग, कॉन्फिडन्स गेम्स, लांब उडी आणि पोल क्लायबिंगचा समावेश असेल.<ref name="mtimes" />
- उद्यानात चालण्यासाठी ट्रॅक, निरीक्षण स्थळ आणि पक्षी निरीक्षण गॅलरी असणार आहे.<ref name="mtimes" />
- खारफुटी, त्याच्या वनस्पती, प्राण्यांविषयी माहिती देणारी चित्रे आणि वस्तू प्रदर्शित करण्यासाठी एक खारफुटी केंद्र असणार आहे.<ref name="mtimes" />
- बेटावर लाकडी कोरीवकाम आणि चिखलापासून बनवलेले पुतळे आणि शिल्प लावण्यात येणार आहेत.<ref name="mtimes">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://maharashtratimes.com/maharashtra/thane/tourism-development-of-panaju-island/articleshow/86703308.cms|title=पाणजू बेटाचा पर्यटनविकास|website=Maharashtra Times|language=mr|access-date=2022-07-05}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:मुंबई महानगर]]
[[वर्ग:पालघर जिल्ह्यातील बेटे]]
[[वर्ग:वसई तालुका]]
g320rhsc9lquoeru1apbi50p3wm4xsq
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०११-१२
0
308637
2702821
2689511
2026-08-16T07:02:16Z
अभय नातू
206
/* दुसरी कसोटी */
2702821
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tour
| series_name = वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०११-१२
| team1_image = Flag of Bangladesh.svg
| team1_name = बांगलादेश
| team2_image = WestIndiesCricketFlagPre1999.svg
| team2_name = वेस्ट इंडीज
| from_date = ऑक्टोबर २०११
| to_date = नोव्हेंबर २०११
| team1_captain = [[मुशफिकर रहीम]]
| team2_captain = [[डॅरेन सॅमी]]
| no_of_twenty20s = 1
| team1_twenty20s_won = 1
| team2_twenty20s_won = 0
| team1_twenty20s_most_runs = [[मुशफिकर रहीम]] (४१)
| team2_twenty20s_most_runs = मार्लन सॅम्युअल्स (५८)
| team1_twenty20s_most_wickets = शफीउल इस्लाम (२)
| team2_twenty20s_most_wickets = मार्लन सॅम्युअल्स (२)
| player_of_twenty20_series = [[मुशफिकर रहीम]]
| no_of_tests = 2
| team2_tests_won = 1
| team1_tests_won = 0
| team2_tests_most_runs = [[कर्क एडवर्ड्स]] (२५२)
| team1_tests_most_runs = [[तमीम इक्बाल]] (१८६)
| team2_tests_most_wickets = [[देवेंद्र बिशू]] (११)
| team1_tests_most_wickets = [[शाकिब अल हसन]] (१०)
| player_of_test_series = [[शाकिब अल हसन]]
| no_of_ODIs = 3
| team2_ODIs_won = 2
| team1_ODIs_won = 1
| team2_ODIs_most_runs = [[लेंडल सिमन्स]] (२०२)
| team1_ODIs_most_runs = [[मुशफिकर रहीम]] (१००)
| team2_ODIs_most_wickets = [[रवी रामपॉल]] (४)
| team1_ODIs_most_wickets = [[शाकिब अल हसन]] (६)
| player_of_ODI_series = मार्लन सॅम्युअल्स
}}
वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने ऑक्टोबर २०११ मध्ये बांगलादेशचा दौरा केला. या दौऱ्यात एक ट्वेंटी-२० (टी२०आ), दोन कसोटी सामने आणि तीन एकदिवसीय सामने (वनडे) यांचा समावेश होता.<ref>{{cite news |url=http://www.cricwaves.com/cricket/pages/ICC-Cricket-Calender-2011.html |title=West Indian tour of Bangladesh 2011–12 |access-date=10 September 2011 |publisher=cricwaves.com}}</ref>
==ट्वेन्टी-२० मालिका==
=== एकमेव टी२०आ ===
{{Limited overs matches
| date = ११ ऑक्टोबर २०११
| daynight = yes
| team1 = {{cr-rt|WIN}}
| score1 = १३२/८ (२० षटके)
| score2 = १३५/७ (१९.५ षटके)
| team2 = {{cr|BAN}}
| runs1 = [[मार्लन सॅम्युअल्स]] ५८ (४२)
| wickets1 = [[शफीउल इस्लाम]] २/१९ (४ षटके)
| runs2 = [[मुशफिकर रहीम]] ४१[[नाबाद|*]] (२६)
| wickets2 = [[मार्लन सॅम्युअल्स]] २/१४ (४ षटके)
| result = बांगलादेश ३ गडी राखून जिंकला
| report = [https://cricketarchive.com/Archive/Scorecards/350/350357/350357_bbb.html धावफलक]
| venue = [[शेर-ए-बांगला क्रिकेट स्टेडियम]], [[मीरपूर]]
| umpires = [[इनामुल हक]] (बांगलादेश) आणि नादिर शाह (बांगलादेश)
| motm = [[मुशफिकर रहीम]] (बांगलादेश)
| toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
}}
==एकदिवसीय मालिका==
===पहिला सामना===
{{Limited overs matches
| date = १३ ऑक्टोबर २०११
| daynight = yes
| team1 = {{cr-rt|WIN}}
| score1 = २९८/४ (५० षटके)
| score2 = २५८/७ (५० षटके)
| team2 = {{cr|BAN}}
| runs1 = [[लेंडल सिमन्स]] १२२ (१२४)
| wickets1 = [[रुबेल हुसेन]] ३/६५ (१० षटके)
| runs2 = [[शाकिब अल हसन]] ६७[[नाबाद|*]] (५८)
| wickets2 = [[रवी रामपॉल]] २/३५ (१० षटके)
| result = वेस्ट इंडीज ४० धावांनी विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/bangladesh-v-west-indies-2011/engine/current/match/531983.html धावफलक]
| venue = [[शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[मीरपूर|मीरपूर]]
| umpires = [[इनामुल हक]] (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[लेंडल सिमन्स]] (वेस्ट इंडीज)
| toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
| rain =
| notes =
}}
===दुसरा सामना===
{{Limited overs matches
| date = १५ ऑक्टोबर २०११
| daynight = yes
| team1 = {{cr-rt|BAN}}
| score1 = २२० (५० षटके)
| score2 = २२१/२ (४२.२ षटके)
| team2 = {{cr|WIN}}
| runs1 = [[मुशफिकर रहीम]] ६९ (१०९)
| wickets1 = [[शाकिब अल हसन]] २/३० (१० षटके)
| runs2 = [[मार्लन सॅम्युअल्स]] ८८ (७४)
| wickets2 = [[केमार रोच]] ३/४९ (१० षटके)
| result = वेस्ट इंडीज ८ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/bangladesh-v-west-indies-2011/engine/current/match/531984.html धावफलक]
| venue = [[शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[मीरपूर|मीरपूर]]
| umpires = नादिर शाह (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[मार्लन सॅम्युअल्स]] (वेस्ट इंडीज)
| toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
| rain =
}}
===तिसरा सामना===
{{Limited overs matches
| date = १८ ऑक्टोबर २०११
| team1 = {{cr-rt|WIN}}
| score1 = ६१ (२२ षटके)
| score2 = ६२/२ (२० षटके)
| team2 = {{cr|BAN}}
| runs1 = किरन पॉवेल १५ (३६)
| wickets1 = [[शाकिब अल हसन]] ४/१६ (५ षटके)
| runs2 = [[तमीम इक्बाल]] ३६[[नाबाद|*]]
| wickets2 = [[मार्लन सॅम्युअल्स]] १/१५ (८ षटके)
| result = बांगलादेश ८ गडी राखून विजयी
| report = [http://www.espncricinfo.com/bangladesh-v-west-indies-2011/engine/match/531985.html धावफलक]
| venue = जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, [[चितगाव]]
| umpires = [[इनामुल हक]] (बांगलादेश) आणि पॉल रीफेल (ऑस्ट्रेलिया)
| motm = [[शाकिब अल हसन]] (बांगलादेश)
| toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
| rain =
| notes = एकदिवसीय पदार्पण: कार्लोस ब्रॅथवेट (वेस्ट इंडीज)
}}
==कसोटी मालिका==
===पहिली कसोटी===
{{Test match
| date = २१–२५ ऑक्टोबर २०११
| team1 = {{cr-rt|BAN}}
| team2 = {{cr|WIN}}
| score-team1-inns1 = ३५०/९[[घोषणा आणि जप्ती|घोषित]] (१२२.४ षटके)
| runs-team1-inns1 = [[मुशफिकर रहीम]] ६८ (१४५)
| wickets-team1-inns1 = [[देवेंद्र बिशू]] ३/८१ (३० षटके)
| score-team2-inns1 = २४४ (६८ षटके)
| runs-team2-inns1 = [[डॅरेन सॅमी]] ५८ (४३)
| wickets-team2-inns1 = इलियास सनी ६/९४ (२३ षटके)
| score-team1-inns2 = ११९/३[[घोषणा आणि जप्ती|घोषित]] (४२ षटके)
| runs-team1-inns2 = [[शहरयार नफीस]] ५० (९१)
| wickets-team1-inns2 = [[डॅरेन सॅमी]] १/९ (६ षटके)
| score-team2-inns2 = १००/२ (२२ षटके)
| runs-team2-inns2 = [[लेंडल सिमन्स]] ४४ (४९)
| wickets-team2-inns2 = इलियास सनी १/३४ (६ षटके)
| result = सामना अनिर्णित
| venue = जोहूर अहमद चौधरी स्टेडियम, [[चितगाव]]
| umpires = [[कुमार धर्मसेना]] (श्रीलंका) आणि [[नायजेल लाँग]] (इंग्लंड)
| motm = इलियास सनी (बांगलादेश)
| report = [http://www.espncricinfo.com/bangladesh-v-west-indies-2011/engine/current/match/531986.html धावफलक]
| toss = बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
| rain =
| notes = कसोटी पदार्पण: इलियास सनी आणि नासिर हुसेन (बांगलादेश)
}}
===दुसरी कसोटी===
{{Test match
| date = २९ ऑक्टोबर – २ नोव्हेंबर २०११
| team1 = {{cr-rt|WIN}}
| team2 = {{cr|BAN}}
| score-team1-inns1 = ३५५ (१२६.४ षटके)
| runs-team1-inns1 = [[कर्क एडवर्ड्स]] १२१ (२७३)
| wickets-team1-inns1 = [[शाकिब अल हसन]] ५/६३ (३४.४ षटके)
| score-team2-inns1 = २३१ (६८ षटके)
| runs-team2-inns1 = [[शाकिब अल हसन]] ७३ (७४)
| wickets-team2-inns1 = [[फिडेल एडवर्ड्स]] ५/६३ (१३ षटके)
| score-team1-inns2 = ३८३/५([[घोषणा आणि जप्ती|घोषित]] (१११.३ षटके)
| runs-team1-inns2 = [[डॅरेन ब्राव्हो]] १९५ (२९७)
| wickets-team1-inns2 = सुहरावाडी शुभो ३/७३ (२६.३ षटके)
| score-team2-inns2 = २७८ (८०.२ षटके)
| runs-team2-inns2 = [[तमीम इक्बाल]] ८३ (१५८)
| wickets-team2-inns2 = [[देवेंद्र बिशू]] ५/९० (२५ षटके)
| result = वेस्ट इंडीज २२९ धावांनी विजयी
| venue = [[शेर-ए-बांगला राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम]], [[मीरपूर|मीरपूर]]
| umpires = [[कुमार धर्मसेना]] (श्रीलंका) आणि [[नायजेल लाँग]] (इंग्लंड)
| motm = [[कर्क एडवर्ड्स]] (वेस्ट इंडीज)
| report = [http://www.espncricinfo.com/ci/engine/match/531987.html धावफलक]
| toss = वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
| rain =
| notes =
}}
== निवडक विक्रम ==
इ.स. २०११-१२ मधील वेस्ट इंडीज संघाच्या बांगलादेश दौऱ्यादरम्यान खालील महत्त्वपूर्ण विक्रम नोंदवले गेले अथवा मोडले गेले:<ref>{{cite web |title=West Indies in Bangladesh ODI and Test Series 2011/12 Records |url=https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-bangladesh-2011-12-527011 |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* वेस्ट इंडीजची बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय सामन्यांमधील सर्वात कमी धावसंख्या:
चितगाव येथील ३ऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडीजचा संपूर्ण संघ अवघ्या ६१ धावांवर आटोपला. ही धावसंख्या वेस्ट इंडीजची बांगलादेशविरुद्धची एकदिवसीय प्रकारातील आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली.<ref>{{cite news |title=3rd ODI: Bangladesh v West Indies at Chittagong, Oct 23, 2011 |url=https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-bangladesh-2011-12-527011/bangladesh-vs-west-indies-3rd-odi-527017/full-scorecard |work=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* उरलेल्या चेंडूंच्या दृष्टीने बांगलादेशचा सर्वात मोठा विजय:
त्याच ३ऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने ६२ धावांचे लक्ष्य अवघ्या २० षटकांत (१८० चेंडू शिल्लक असताना) २ गडी गमावून पार केले. उर्वरित चेंडूंच्या दृष्टीने वेस्ट इंडीजविरुद्ध बांगलादेशचा हा एकदिवसीय सामन्यातील सर्वात मोठा विजय ठरला.<ref>{{cite news |title=Bangladesh hit West Indies for 61 in record win |url=https://www.bbc.com/sport/cricket |publisher=[[बीबीसी स्पोर्ट]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* कसोटी पदार्पणात बांगलादेशी गोलंदाजाची सर्वोत्तम कामगिरी:
चितगाव येथील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशच्या इलियास सनीने आपल्या कसोटी पदार्पणात पहिल्या डावात ९४ धावा देऊन ६ गडी (६/९४) बाद केले. कसोटी पदार्पणात बांगलादेशकडून एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी नोंदवण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला.<ref>{{cite news |title=Sunny shines on debut as Bangladesh fight back |url=https://www.theguardian.com/sport/cricket |work=[[द गार्डियन]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
* बांगलादेशचा टी२० आंतरराष्ट्रीय प्रकारातील वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला विजय:
या दौऱ्यातील एकमेव टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडीजचा पराभव केला. टी२० प्रकारात बांगलादेशने वेस्ट इंडीजविरुद्ध मिळवलेला हा पहिलाच विजय ठरला.<ref>{{cite web |title=Only T20I: Bangladesh v West Indies at Dhaka, Oct 11, 2011 |url=https://www.espncricinfo.com/series/west-indies-tour-of-bangladesh-2011-12-527011/bangladesh-vs-west-indies-only-t20i-527014/full-scorecard |publisher=[[ईएसपीएन क्रिकइन्फो]] |access-date=२०२६-०८-१६}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे]]
[[वर्ग:इ.स. २०११ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे बांगलादेश दौरे]]
8ow06hjf3wvsd4x85wzc82huuxgci81
शेखर मुंदडा
0
317475
2702671
2491044
2026-08-15T20:16:58Z
अभय नातू
206
/* पुरस्कार{{संदर्भ हवा}} */
2702671
wikitext
text/x-wiki
{{बदल}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
| नाव = शेखर मुंदडा
| चित्र =
| चित्र_आकारमान =
| चित्रशीर्षक = शेखर मुंदडा
| चित्रशीर्षक_पर्याय =
| जन्मनाव = शेखर मुंदडा
| जन्म_दिनांक = १७ मार्च १९७२
| जन्म_स्थान = कोपरगांव
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| आध्यात्मिक_गुरु = गुरुदेव श्रीश्रीरवीशंकरजी
| कलेवर_सापडलेले_स्थान =
| कार्यालय = पुणे
| चिरविश्रांतिस्थान_अक्षांश_रेखांश =
| निवासस्थान = [[पुणे ]], [[पुणे जिल्हा]], [[भारत]]
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय]]
| टोपणनावे = भाऊ
| वांशिकत्व =
| नागरिकत्व = [[भारतीय]]
| शिक्षण = एमबीए
| प्रशिक्षणसंस्था = आय.एम.ई.
| पेशा = समाजसेवा
| कारकीर्द_काळ =
| मालक =
| प्रसिद्ध_कामे = समाजसेवा
| मूळ_गाव = कोपरगांव , अहमदनगर
| पगार =
| निव्वळ_मालमत्ता =
| उंची =
| वजन =
| ख्याती =
| पदवी_हुद्दा = * [[संस्थापक]] : [[महा एनजीओ फेडरेशन]],<br>
* संचालक : एनआरडीसी , [[दिल्ली]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://maheshvarta.in/shekhar-mundada-as-director-of-nrdc/ |title=संग्रहित प्रत |access-date=2022-11-10 |archive-date=2022-11-10 |archive-url=https://web.archive.org/web/20221110192728/http://maheshvarta.in/shekhar-mundada-as-director-of-nrdc/ |url-status=dead }}</ref>
| कार्यकाळ = १९९० पासून
| आध्यात्मिक गुरु = गुरुदेव श्रीश्रीरवीशंकरजी
| परवर्ती =
| राजकीय_पक्ष = भाजप
| विरोधक =
| संचालकमंडळ =
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार = स्वाती बिहाणी - मुंदडा
| अपत्ये = साक्षी , सक्षम
| वडील = रामबिलास मुंदडा
| आई =
| नातेवाईक =
| पुरस्कार = वर्ल्ड बुक रेकॉर्ड , लंडन <ref>https://tarunbharat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/</ref>
| स्वाक्षरी =
| स्वाक्षरीशीर्षक_पर्याय =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
'''शेखर रामबिलास मुंदडा''' यांचा जन्म १७ मार्च १९७२ रोजी कोपरगाव, जिल्हा [[अहमदनगर]] येथील कुटुंबात झाला.<br />आज महाराष्ट्रात दोन हजार पाचशे पेक्षा जास्त सामाजिक संस्था कार्यरत आहेत; परंतु या संस्थांना चांगलं काम करण्यासाठी व देणगी मिळवण्यासाठी मार्गदर्शनाची
गरज असल्याचे शेखर यांच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी एप्रिल २०१७ साली [[महा एनजीओ फेडरेशन]] ची स्थापना केली. या फेडरेशनमध्ये २५०० सामाजिक संस्था जोडल्या गेल्या असून शेखर हे या संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सक्षमीकरणासाठी विविध कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करतात.<ref>https://policenama.com/maha-ngo-federation-provides-financial-assistance-of-rs-5-lakhs-to-96-organizations-in-maharashtra-participation-of-bjp-social-connect/</ref> या उपक्रमात त्यांनी आजपर्यंत १२० संस्थांना बेचाळीस लाख रुपयांपर्यत आर्थिक अथवा वस्तू स्वरूपात सहकार्य केलं आहे. आळंदी-पंढरपूर बारीत भाविकांना
वारकरी सेवा रथाचे आयोजन, दुष्काळग्रस्त जनावरांना चारा बाटप, शेतकरी युवक यांच्यासाठी कीर्तनाद्वारे प्रबोधन असे अनेक अभिनव उपक्रम
ते [[महा एनजीओ फेडरेशन]] मार्फत राबवतात.<ref>https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/propagation-of-drought-affected-by-saints/articleshow/69526940.cms</ref> कोविड १९ च्या काळात अनेक गरजूंना मदत
करण्याची संधी मिळाली. संपूर्ण जगाला प्रभावित करणाऱ्या या विषाणूमुळे संपूर्ण मानवजातीला जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक गरजू लोकांना मदतीची गरज आहे. शेखर मुंदडा यांनी महाएनजीओ फेडरेशनच्या वतीने निर्माण केलेल्या पंधराशे एनजीओंमार्फत गरजूंना दररोज एक हजारपेक्षा जास्त फूड पॅकेट, वीस हजार मास्क आणि पाच हजार फेस शील्ड मास्क, १२००० रेडी टू ईट सुहाना मसाला पॅकेटचं वाटप, तीस ओल्ड अेज होम्स व बावीस स्पेशल चाईल्ड स्कूल्सला मदत, अठरा हजारपेक्षा जास्त फॅमिली होम किटचं वितरण, पाचशेहून जास्त रक्तदान शिबिरांचे आयोजन, पी.एम.सी कामगार, पोलीस व सरकारी कर्मचारीं यांना
फेस शिल्ड मास्कचं वितरण करण्यात आलं आहे.
<ref>https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/</ref> १७ जिल्ह्यांमध्ये ९० हजारांहून जास्त गरजू लोकांना मदतीचा हात दिला आहे.<ref>https://www.lokmat.com/jalgaon/distribution-rations-muktai-temple-servants-a688/</ref>
शेखर मुंदडा प.पू. श्री. श्री. रवीशंकरजी यांचे महाराष्ट्रातील सर्वांत निकटवर्तीय मानले जातात. आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराशी शेखर हे समरस झालेले आहेत. सध्या ते जास्तीत जास्त वेळ आर्ट ऑफ लिव्हिंगच्या उपक्रमांसाठी देतात. यातून त्यांना मोठं आत्मिक समाधान मिळतं.अशा या सेवाभावी वृत्ती असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला समाजातील अनेक घटकांनी वेगवेगळ्या पुरस्कारांनी गौरविलं आहे.<ref>https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE/</ref>
== भूषावलेली पदे ==
#अध्यक्ष : महाराष्ट्र गोसेवा आयोग (राज्यमंत्री)
#संस्थापक : [[महा एनजीओ फेडरेशन]]<ref>https://www.tofler.in/maha-ngo-federation/company/U93090PN2018NPL176982</ref>
#संचालक : एनआरडीसी , [[दिल्ली]] <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://maheshvarta.in/shekhar-mundada-as-director-of-nrdc/ |title=संग्रहित प्रत |access-date=2022-11-10 |archive-date=2022-11-10 |archive-url=https://web.archive.org/web/20221110192728/http://maheshvarta.in/shekhar-mundada-as-director-of-nrdc/ |url-status=dead }}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत |url=http://www.nrdcindia.com/assets/vendor/filemanager/userfiles/Board/SHRI_SHEKHAR_MUNDADA.pdf |title=संग्रहित प्रत |access-date=2022-11-11 |archive-date=2022-11-11 |archive-url=https://web.archive.org/web/20221111190702/http://www.nrdcindia.com/assets/vendor/filemanager/userfiles/Board/SHRI_SHEKHAR_MUNDADA.pdf |url-status=dead }}</ref>
#राज्य प्रतिनिधी : आर्ट ऑफ लिविंग संस्था
#कार्याध्यक्ष : माहेश्वरी विद्या प्रचारक मंडल
#प्रदेश कार्यकारणी सदस्य : [[भाजप]] , [[महाराष्ट्र]] <ref>https://www.facebook.com/SarkarnamaNews/posts/1451525711723708/</ref>
#संयोजक : सेवा प्रकोष्ठ , [[भाजप]] , [[महाराष्ट्र]] <ref>https://www.sarkarnama.in/jilha/warkaris-support-shekhar-mundada-pune-graduates-64786</ref><ref>https://www.dainikprabhat.com/mp-girish-bapat-birthday-special-punes-praoud/</ref>
== पुरस्कार{{संदर्भ हवा}} ==
* वारकरी सेवा गौरव पुरस्कार <ref>https://maharashtralokmanch.com/2022/06/14/shekhar-mundada-honored-with-warkari-seva-gaurav-award/</ref>
* कोपरगाव भूमिपुत्र पुरस्कार
* राजीव गांधी शिरोमणी पुरस्कार
* राष्ट्रीय रत्न पुरस्कार
* इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार
* राष्ट्रीय उद्योजक पुरस्कार, दिल्ली
* बिझनेस एक्सलन्स अॅवॉर्ड
* एबीपी इंडिया एस.एम. ई १०० पुरस्कार
* राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार
* वर्ल्ड बुक रेकॉर्ड, लंडन<ref>https://tarunbharat.com/%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1/</ref>
* सुरानंद सामाजिक पुरस्कार<ref>https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-01004</ref>
* माहेश्वरी समाज पुरस्कार <ref>https://maharashtralokmanch.com/2022/09/19/shekhar-mundada-honored-with-special-service-award-by-maharashtra-pradesh-maheshwari-sabha/</ref>
== संदर्भ ==
3p19xzswjzuzoaxl97v3tf4fw6ez8ng
एरंडोल तालुका
0
318813
2702838
2208597
2026-08-16T08:13:06Z
अभय नातू
206
गावे
2702838
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = एरंडोल तालुका
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगरासाठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
<!-- |अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद= -->
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तालुका]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = एरंडोल तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = एरंडोल तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''[[एरंडोल]] तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
{{विस्तार}}
=== तालुक्यातील गावे ===
{| style="width:100%; background:transparent;"
| width="33%" valign="top" |
* [[अंजानवे]]
* [[अडगाव, एरंडोल तालुका|अडगाव]]
* [[उमाळे]]
* [[उत्राण]]
* [[उरसोळी]]
* [[एरंडोल]]
* [[कासोदा]]
* [[काहरखेडा]]
* [[खडके]]
* [[खडकेसीम]]
* [[खर्ची खुर्द]]
* [[खर्ची बुजुर्ग]]
| width="33%" valign="top" |
* [[खेडी बुद्रुक, एरंडोल तालुका|खेडी बुद्रुक]]
* [[खेडी सिम]]
* [[गाढोदा, एरंडोल तालुका|गाढोदा]]
* [[गुळखेडा]]
* [[चामडोळे]]
* [[जल्लोद]]
* [[जवखेडे सिम]]
* [[जोती, एरंडोल तालुका|जोती]]
* [[तांदळी, एरंडोल तालुका|तांदळी]]
* [[पिंपरी, एरंडोल तालुका|पिंपरी]]
* [[पिंपळकोठा जवळील]]
* [[पिंपळकोठा बुद्रुक]]
| width="33%" valign="top" |
* [[पिंपळकोठा सिम]]
* [[बामणे, एरंडोल तालुका|बामणे]]
* [[भातखेडे, एरंडोल तालुका|भातखेडे]]
* [[भातखेडा सिम]]
* [[ममताबाद]]
* [[म्हसावद, एरंडोल तालुका|म्हसावद]]
* [[रिंगणगाव]]
* [[वरखेडी]]
* [[विक्रण]]
* [[विठ्ठलपेठ]]
* [[वेहेळे]]
* [[अंगणगाव]]
|}
{{जळगाव जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
fdb0fx0eovi3e622xk5x1lkcrv867rb
2702839
2702838
2026-08-16T08:13:29Z
अभय नातू
206
/* तालुक्यातील गावे */
2702839
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार = तालुका
|स्थानिक_नाव = एरंडोल तालुका
|इतर_नाव =
|टोपणनाव =
|राज्य_नाव = महाराष्ट्र
|मेट्रो = <!-- फक्त शेजार /उपनगरासाठी -->
|आकाशदेखावा = India Maharashtra location map.svg
|आकाशदेखावा_शीर्षक = महाराष्ट्रराज्य
<!-- |अक्षांश = |अक्षांशमिनिटे = |अक्षांशसेकंद =
|रेखांश= |रेखांशमिनिटे= |रेखांशसेकंद= -->
|मुळ_नकाशा = <!-- only if default map not wanted -->
|शोधक_स्थान = <!-- left/right -->
|मुळ_नकाशा_पट्टी = <!-- हो/नाही -->
|आतील_नकाशा_चिन्ह = <!-- हो/नाही -->
|नकाशा_शीर्षक =
|क्षेत्रफळ_एकूण =
|क्षेत्रफळ_आकारमान =
|क्षेत्रफळ_क्रमांक =
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =
|क्षेत्रफळ_मेट्रो =
|क्षेत्रफळ_मेट्रो_संदर्भ =
|उंची =
|उंची_संदर्भ =
|समुद्री_किनारा =
|हवामान =
|वर्षाव =
|तापमान_वार्षिक =
|तापमान_हिवाळा =
|तापमान_उन्हाळा =
|मुख्यालय = <!-- फक्त जिल्हांसाठीच-->
|मोठे_शहर =
|मोठे_मेट्रो =
|जवळचे_शहर =
|प्रांत =
|विभाग =
|जिल्हा = <!-- नावे -->
|लोकसंख्या_एकूण =
|लोकसंख्या_वर्ष =
|लोकसंख्या_एकूण_संदर्भ =
|लोकसंख्या_घनता =
|लिंग_गुणोत्तर =
|साक्षरता =
|साक्षरता_पुरुष =
|साक्षरता_स्त्री =
|अधिकृत_भाषा = मराठी
|नेता_पद_१ =
|नेता_नाव_१ =
|नेता_पद_२ =
|नेता_नाव_२ =
|संसदीय_मतदारसंघ =
|विधानसभा_मतदारसं =
|न्यायक्षेत्र_शीर्षक_१ = [[तालुका]]
|न्यायक्षेत्र_नाव_१ = एरंडोल तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_२ = [[पंचायत समिती]]
|न्यायक्षेत्र_नाव_२ = एरंडोल तालुका
|न्यायक्षेत्र_शीर्षक_३ =
|न्यायक्षेत्र_नाव_३ =
|कोरे_शीर्षक_१ =
|कोरे_उत्तर_१ =
|एसटीडी_कोड =
|पिन_कोड =
|आरटीओ_कोड =
|संकेतस्थळ =
|संकेतस्थळ_नाव =
|दालन =
|तळटिपा =
|गुणक_शीर्षक = <!-- हो/नाही -->
|स्वयंवर्गीत = <!-- हो/नाही -->
}}
'''[[एरंडोल]] तालुका''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्याचा]] एक तालुका आहे.
{{विस्तार}}
=== तालुक्यातील गावे ===
{| style="width:100%; background:transparent;"
| width="33%" valign="top" |
* [[अंजानवे]]
* [[अडगाव, एरंडोल तालुका|अडगाव]]
* [[उमाळे]]
* [[उत्राण]]
* [[उरसोळी]]
* [[एरंडोल]]
* [[कासोदा]]
* [[काहरखेडा]]
* [[खडके (एरंडोल)|खडके]]
* [[खडकेसीम]]
* [[खर्ची खुर्द]]
* [[खर्ची बुजुर्ग]]
| width="33%" valign="top" |
* [[खेडी बुद्रुक, एरंडोल तालुका|खेडी बुद्रुक]]
* [[खेडी सिम]]
* [[गाढोदा, एरंडोल तालुका|गाढोदा]]
* [[गुळखेडा]]
* [[चामडोळे]]
* [[जल्लोद]]
* [[जवखेडे सिम]]
* [[जोती, एरंडोल तालुका|जोती]]
* [[तांदळी, एरंडोल तालुका|तांदळी]]
* [[पिंपरी, एरंडोल तालुका|पिंपरी]]
* [[पिंपळकोठा जवळील]]
* [[पिंपळकोठा बुद्रुक]]
| width="33%" valign="top" |
* [[पिंपळकोठा सिम]]
* [[बामणे, एरंडोल तालुका|बामणे]]
* [[भातखेडे, एरंडोल तालुका|भातखेडे]]
* [[भातखेडा सिम]]
* [[ममताबाद]]
* [[म्हसावद, एरंडोल तालुका|म्हसावद]]
* [[रिंगणगाव]]
* [[वरखेडी]]
* [[विक्रण]]
* [[विठ्ठलपेठ]]
* [[वेहेळे]]
* [[अंगणगाव]]
|}
{{जळगाव जिल्ह्यातील तालुके}}
[[वर्ग:जळगाव जिल्ह्यातील तालुके]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील तालुके]]
ldp7tzujwrrhl0xobgcd3b97p0dwwgq
फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने
0
324076
2702822
2232294
2026-08-16T07:08:01Z
अभय नातू
206
/* तात्पुरती यादी */
2702822
wikitext
text/x-wiki
{{Location map+|फिनलंड|float=right|width=220|caption=फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने. <br>- सांस्कृतिक स्थाने: लाल ठिपके, <br>- नैसर्गिक स्थाने: गिरवे ठिपके, <br>- स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप: निळे ठिपके.|places={{location map~ |फिनलंड|lat=61.120556 |long=21.7775 |label=[[Sammallahdenmäki]]|position=bottom}}
{{location map~ |फिनलंड|lat=60.143611 |long=24.984444 |label=[[Suomenlinna]]|position=left}}
{{location map~ |फिनलंड|lat=63.3 |long=21.3 |label=[[Kvarken]]|mark=Green 00ff00 pog.svg|position=top}}
{{location map~ |फिनलंड|lat=61.128333 |long=21.511667 |label=[[Old Rauma]]|position=top}}
{{location map~ |फिनलंड|lat=62.25 |long=25.183333 |label=[[Petäjävesi Old Church]]|position=top}}
{{location map~ |फिनलंड|lat=61.061944 |long=26.640833 |label=[[Verla]]|position=top}}
{{location map~ |फिनलंड|lat=68.6825 |long=22.745833 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=[[स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप]] |position=right}}
{{location map~ |फिनलंड|lat=66.397778 |long=23.725278 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=}}
{{location map~ |फिनलंड|lat=65.83 |long=24.157222 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=}}
{{location map~ |फिनलंड|lat=61.926667 |long=25.533611 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=}}
{{location map~ |फिनलंड|lat=60.704722 |long=26.003333 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=}}
{{location map~ |फिनलंड|lat=60.276389 |long=26.603333 |marksize=6|mark=Blue 000080 pog.svg|label=}}}}
[[जागतिक वारसा स्थान|युनेस्को जागतिक वारसा स्थाने]] ही सन् १९७२ मध्ये स्थापन झालेल्या [[युनेस्को]] जागतिक वारसा अधिवेशनात वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारशासाठी महत्त्वाची ठिकाणे आहेत. सांस्कृतिक वारशात स्मारके (जसे की वास्तुशिल्प, स्मारक शिल्पे किंवा शिलालेख), इमारतींचे गट आणि स्थळे (पुरातत्वीय स्थळांसह) यांचा समावेश होतो. नैसर्गिक वैशिष्ट्ये (भौतिक आणि जैविक रचनांचा समावेश असलेला), भूगर्भीय आणि भौतिक रचना (प्राणी आणि वनस्पतींच्या धोक्यात आलेल्या प्रजातींच्या अधिवासांसह), आणि नैसर्गिक स्थळे जी विज्ञान, संरक्षण किंवा नैसर्गिक सौंदर्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहेत, त्यांना नैसर्गिक म्हणून परिभाषित केले जाते. <ref name="convention2">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/convention/|title=The World Heritage Convention|publisher=UNESCO World Heritage Centre|archive-url=https://web.archive.org/web/20160401145714/https://whc.unesco.org/en/convention/|archive-date=1 April 2016}}</ref>
[[फिनलंड|फिनलंडने]] ४ मार्च १९८७ रोजी हे अधिवेशन स्वीकारले, ज्यामुळे त्यांची ऐतिहासिक स्थळे यादीत समाविष्ट होण्यास पात्र ठरली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/sessions/15COM|title=15th session of the World Heritage Committee|date=|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20191120065512/http://whc.unesco.org/en/sessions/15COM|archive-date=20 November 2019|access-date=19 January 2020}}</ref> <ref name="unesco1">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/statesparties/fi|title=Finland|date=|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20191122024747/https://whc.unesco.org/en/statesparties/fi|archive-date=22 November 2019|access-date=24 November 2019}}</ref>
सन् २०२२ पर्यंत, [[फिनलंड|फिनलंडमध्ये]] सात जागतिक वारसा स्थळे आहेत, व तात्पुरत्या यादीत तीन स्थाने आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://finland.fi/life-society/treasure-trove-finnish-unesco-sites/|title=Treasure trove: Finnish Unesco sites - thisisFINLAND|date=9 January 2015|publisher=Finland.fi|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190406161314/https://finland.fi/life-society/treasure-trove-finnish-unesco-sites/|archive-date=6 April 2019|access-date=24 November 2019}}</ref>
== यादी ==
{{Legend|#D0E7FF|* आंतरराष्ट्रीय स्थाने}}
{| class="wikitable sortable"
|-
! क्रमांक !! नाव !! प्रतिमा !! राज्य !! नोंदणीचे वर्ष !! {{संक्षेप|युनेस्को माहिती|युनेस्को संदर्भ क्रमांक आणि निकष}} !! संदर्भ
|-
| १ || '''जुने रौमा शहर''' || [[चित्र:Hauenguano.jpg|150x150अंश]] || रौमा || १९९१ || ५८२; iv, v (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/582|title=Old Rauma|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111017214606/http://whc.unesco.org/en/list/582/|archive-date=17 October 2011|access-date=20 October 2011}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/archive/2009/whc09-33com-inf8B1ADDe.pdf|title=Old Rauma|publisher=UNESCO World Heritage Centre|page=52|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140912075848/http://whc.unesco.org/archive/2009/whc09-33com-inf8B1ADDe.pdf|archive-date=12 September 2014|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| २ || '''सुओमेनलिनाचा किल्ला''' || [[चित्र:Suomenlinna_aerial.JPG|150x150अंश]] || [[हेलसिंकी]] || १९९१ || ५८३; iv (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/583|title=Fortress of Suomenlinna|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111017161938/http://whc.unesco.org/en/list/583/|archive-date=17 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| ३ || '''पेटाजावेसीचे जुने चर्च''' || [[चित्र:Petäjävesi_Old_Church_from_south.JPG|150x150अंश]] || पेटाजावेसी, मध्य फिनलँड || १९९४ || ५८४; iv (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/584|title=Petäjävesi Old Church|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111017190852/http://whc.unesco.org/en/list/584/|archive-date=17 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| ४ || '''वेर्ला ग्राउंडवुड आणि बोर्ड मिल''' || [[चित्र:Verla_groundwood_and_board_mill_museum.jpg|150x150अंश]] || कुवोला (जाला ), कायमेनलाक्सो || १९९६ || 751; iv (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/751|title=Verla Groundwood and Board Mill|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111017162212/http://whc.unesco.org/en/list/751/|archive-date=17 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| ५ || '''समल्लाहदेनमाकी कांस्ययुगीन दफन स्थळ''' || [[चित्र:Sammallahdenmäki_3.JPG|150x150अंश]] || रौमा || १९९९ || ५७९; iii, iv (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/579|title=Bronze Age Burial Site of Sammallahdenmäki|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111018040344/http://whc.unesco.org/en/list/579/|archive-date=18 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| style="background:#D0E7FF;" | ६ || style="background:#D0E7FF;" | '''[[स्ट्रुव्ह भूपृष्ठमितीशास्त्रचे चाप]] * || [[File:Alatornio 3 2015 Copy.JPG|150x150px]] || ६ स्थाने || २००५ || 1187, ii, iii, vi (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/1187|title=Struve Geodetic Arc|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111018231643/http://whc.unesco.org/en/list/1187/|archive-date=18 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|-
| style="background:#D0E7FF;" | ७ || style="background:#D0E7FF;" | '''हाय कोस्ट / क्वार्केन द्वीपसमूह''' * || [[चित्र:De_Geer_moraines_at_Kvarken.JPG|150x150अंश]]
| क्वार्केन || २००६ || 898bis; viii (नैसर्गिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/list/898|title=High Coast / Kvarken Archipelago|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20111017204931/http://whc.unesco.org/en/list/898/|archive-date=17 October 2011|access-date=20 October 2011}}</ref>
|}
== संभाव्य यादी ==
जागतिक वारसा यादीत समाविष्ट केलेल्या स्थळांव्यतिरिक्त, सदस्य देश संभाव्य (हंगामी) स्थळांची एक यादी तयार करू शकतात. ही स्थळे कालांतराने नामांकनासाठी पुढे येऊ शकतात. जागतिक वारसा यादीमध्ये नामांकन होण्यासाठी असे संभाव्य यादीत असणे आवश्यक आहे.<ref>{{cite web |url=https://whc.unesco.org/en/tentativelists/ |title=Tentative Lists |publisher=UNESCO World Heritage Centre |access-date=7 October 2010 |archive-url=https://web.archive.org/web/20101017132239/http://whc.unesco.org/en/tentativelists/ |archive-date=17 October 2010 |url-status=live }}</ref> २०२६ पर्यंत, फिनलंडच्या संभाव्य यादीत एका स्थळाचा समावेश आहे.<ref name="unesco1"/>
{| class="wikitable sortable"
|-
! क्रमांक !! नाव !! प्रतिमा !! राज्य !! नोंदणीचे वर्ष !! {{संक्षेप|युनेस्को माहिती|युनेस्को संदर्भ क्रमांक आणि निकष}} !! संदर्भ
|-
| १ || '''अल्वर आल्टोचे स्थापत्यशास्त्र''' || [[चित्र:Paimio_Sanatorium2.jpg|150x150अंश]] || पायमिओ, [[हेलसिंकी]], कोटका, पोरी, सायनात्सालो, मुरात्सालो, इमात्रा, ज्य्वास्कीला, सिनाजोकी || २०२१ || ii (सांस्कृतिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/tentativelists/6509/|title=The Architectural Works of Alvar Aalto - a Human Dimension to the Modern Movement|date=|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210327104655/https://whc.unesco.org/en/tentativelists/6509/|archive-date=27 March 2021|access-date=16 March 2021}}</ref>
|-
| २ || '''सायमा सरोवराचे सील''' || [[चित्र:Saimaan_aalto.jpg|150x150अंश]] || रिस्टीना || २०२१ || ix, x (नैसर्गिक) || <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://whc.unesco.org/en/tentativelists/6510/|title=The Ringed Seal Archipelagos of Lake Saimaa|publisher=UNESCO World Heritage Centre|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20210320091326/https://whc.unesco.org/en/tentativelists/6510/|archive-date=20 March 2021|access-date=16 March 2021}}</ref>
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{जागतिक वारसा स्थानांच्या याद्या}}
[[वर्ग:फिनलंडमधील जागतिक वारसा स्थाने]]
omatgtksltzs0q55gy7rmcesl9w5uda
निर्णय विधी
0
327046
2702579
2249030
2026-08-15T14:06:51Z
Manoj Munna Rathod
186280
/* growthexperiments-addlink-summary-summary:2|0|0 */
2702579
wikitext
text/x-wiki
''' निर्णयविधि : ''' (केस लॉ). न्यायनिर्णयांवर आधारित विधी. पूर्वन्यायनिर्णय विधीचा उगम मानावा किंवा कसे, हा विवाद्य प्रश्न आहे. अमेरिकेतील वास्तववादी पंथाच्या विधिज्ञांच्या मते न्यायनिर्णय हेच विधीचे उगमस्थान होय. ह्या तत्त्वज्ञानाचे प्रतिपादन करणाऱ्यांत ग्रे, होम्स, कारडोझो व जेरोम फ्रँक हे प्रमुख होत. रोममध्ये सिसेरो पूर्वन्यायनिर्णय विधीचा उगम मानतो, तर जस्टिनियन विरुद्ध मताचा आहे. पण एकंदरीत रोम व रोमन विधी अनुसरणाऱ्या यूरोपमधील रशिया, [[फ्रान्स]], इटली, जर्मनी आदी देशांत पूर्वनिर्णय हे अर्हतज्ञांचे मत असल्याचे आणि त्यांचे मूल्य मनवळावू (परस्वेसिव्ह) स्वरूपाचे असल्याचे मानतात.
इंग्लंडमध्येही ब्लॅकस्टोन आदींच्या मते विधीचे प्रतिपादन आणि सांभाळ इतकेच न्यायाधीशाचे काम असते. हाच विचार एकोणिसाव्या शतकात जॉन ऑस्टिन व जेरेमी बेंथॅम ह्यांनी मांडला. तेराव्या शतकाच्या अखेरपासून पूर्वनिर्णय आदरले जात आले, तरी ते कॉमन लॉचा केवळ पुरावा असून निर्णायक नव्हेत, असा एकोणिसाव्या शतकापर्यंत मतप्रवाह होता. पण इंग्लंडमधील कॉमन लॉ हा न्यायाधीशांनीच बनविला, हे प्रथेवरून स्पष्ट होते. त्याची कारणे उघड आहेत. न्यायबुद्धी असणारा सक्षम न्यायाधीशवर्ग व आपापली बाजू समर्थतेने मांडणारा वकीलवर्ग या दोहोंमुळे संपूर्ण विचारांती न्यायनिर्णय दिले जात. पूर्वसूरींच्या अनुभवाचा लाभ घेण्यात शहाणपणा आहे, असे समजण्यात येई. विधी एकरूप असल्यास पक्षकारांना निर्णय सर्वसाधारणपणे अंदाजता येतो व त्यामुळे न्यायांगावरील विश्वास टिकतो, अशी त्या वेळी विचारसरणी असे. आजही विधीमधील अनिश्चितता कमीत कमी असावी व तोच तो प्रश्न वारंवार चर्चिला जाऊ नये म्हणून निर्णयविधीला महत्त्व देण्यात येते.
पूर्वनिर्णय निर्णायक मानण्यामध्ये दोषही आहेत. पूर्वनिर्णय निर्णायक मानल्यामुळे न्यायाधीश परंपरेचे दास बनतात, त्यांची विचारशक्ती कमी होऊ शकते व ‘बाबावाक्यं प्रमाणम्’ मानणारांमधील दोष त्यांच्यात येतात. शिवाय एक निर्णयही पूर्वदाखला होऊ शकल्यामुळे प्रमादाचा धोका टाळणे कठीण जाते. पण त्यायोगे त्याची उपयुक्तता कमी झालेली नाही. उलट, आधुनिक आंग्ल विधिपद्धतीप्रमाणे पूर्वनिर्णयावर आत्यंतिक विश्वास ठेवण्यात येतो, ते उद्धृत केले जातात व बहुतेक अनुसरलेही जातात. सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय कनिष्ठ न्यायालयांवर बंधनकारक असतात. ह्यामुळे निर्णयविधीमध्ये निश्चितता येते. परंतु पूर्वीच्या निर्णयांच्या बंधनामुळे कायद्यामध्ये परिस्थित्यनुरूप बदल करण्याचे स्वातंत्र्य न्यायाधीशांना राहात नाही. तसेच जुना निर्णय चुकीचा असून बंधनकारक राहिल्यास अन्याय होतो. पूर्वी सर्वोच्च न्यायालयावरही त्याचे निर्णय बंधनकारक असत. परंतु अलीकडे सर्वोच्च न्यायालयांना आपले निर्णय बदलण्याचे स्वातंत्र्य आहे, असे इंग्लंड, अमेरिका व [[भारत]] ह्या देशांतील सर्वोच्च न्यायालयांनी ठरविले असल्याने निर्णयनिधी जास्त परिवर्तनशील बनला आहे.
निर्णय निराकृत झाल्यास, उलटवले गेल्यास, विधीच्या अज्ञानामुळे दिले गेल्यास, किंवा परस्परविरोधी असल्यास पूर्वनिर्णयाचे मूल्य नष्ट वा कमी होते. न्यायनिर्णय उघडउघड चुकीचे असल्यासही तोच परिणाम होतो पण ते दीर्घकाल टिकले व अवमानले गेले, तर प्रस्थापित अधिकारांना बाध येतो, हे लक्षात घेण्याजोगे आहे.
निर्णय पक्षकारांवर बंधनकारक असतात समवर्ती अधिकारिता असणाऱ्या न्यायालयांवर त्यांचा केवळ मनवळावू परिणाम असतो पण उच्च न्यायालये ते उलटवू शकतात. निर्णयातील निर्णय-आधारच बंधनकारक असतात, प्रासंगिक अधिवचने नसतात. जो प्रश्न अंतिम निर्णयासाठी आवश्यक नसतो, त्याबद्दल काढलेले उद्गार प्रासंगिक अधिवचन होय. अशा प्रश्नांकडे न्यायाधीश पुरेसे लक्ष देतीलच असे नाही. तो प्रश्न निर्णयार्थ कितपत महत्त्वाचा होता व न्यायाधीशांनी त्या प्रश्नाला निर्णायक दृष्ट्या कितीसे महत्त्व दिले, हे निर्णय- वाचनानेच ठरवावे लागते.
इंग्लिश न्यायपद्धती अनुसरणाऱ्या अमेरिकेत आणि भारतात पूर्वन्यायनिर्णयांना पुष्कळच महत्त्व देण्यात येते. भारतातील सर्वोच्च न्यायालयाची प्रासंगिक अधिवचनेही खालील न्यायालयांवर बंधनकारक आहेत, असा त्या न्यायालयाचा निर्णय आहे. भारतात इंग्रजी राज्याचा उदय झाल्यानंतर न्यायालयांना हिंदूंच्या व्यक्तिगत विधिच्या तरतुदी निश्चित कराव्या लागल्या. परिणामतः न्यायालयांनी स्मृती व त्यांवरील टीकाकार यांना बाजूस ठेवून निर्माण केलेला व आता विधि-इतिवृत्तात असलेला विधी, हा हिंदू विधीचा उगम मानला जातो.
==संदर्भ ==
1. Desai, S. T. Mulla’s Principles of Hindu Law, Bombay. 1966.
2. Fitzeule, P. J. Salmond’s Jurisprudence, London, 1966.
3. Williams, Glanville, Salmond on Jurisprudence, London, 1957.
[[वर्ग:महिला संपादनेथॉन]]
cq3grynk1qiftukuhpyw8tctp4juvjj
सिंगापूरची लढाई
0
338935
2702655
2695234
2026-08-15T19:01:01Z
अभय नातू
206
दुवे
2702655
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''सिंगापूरची लढाई''' किंवा '''सिंगापूरचा पाडाव''' ही [[दुसरे महायुद्ध|दुसऱ्या महायुद्धात]] ८ ते १५ फेब्रुवारी १९४२ दरम्यान झालेली लढाई होती. यात [[सिंगापूर]]मधील [[ब्रिटिश सैन्य|ब्रिटिश सैन्याचा]] पूर्णपणे पराभव झाला आणि हे अतिशय महत्त्वाचे ठाणे आणि [[आग्नेय आशिया|आग्नेय आशियातील]] मोठे व्यापारकेंद्र [[जपानचे साम्राज्य|जपानच्या]] हातात गेले. ही लढाई ''[[युनायटेड किंग्डम|ब्रिटनच्या]] इतिहासातील सर्वात मोठा लष्करी पराभव'' समजली जाते.<ref>{{cite web |title=Fall of Singapore |url=https://en.wikipedia.org/wiki/Fall_of_Singapore |publisher=Wikipedia |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
{{बदल}}
[[जपान|जपानी]] जनरल [[टोमोयुकी यामाशिता]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-10-22|title=Tomoyuki Yamashita|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Tomoyuki_Yamashita&oldid=1181414590|journal=Wikipedia|language=en}}</ref> ह्यांच्या नेतृत्वाखाली सुमारे ३०,००० जपानी सैनिक, [[मलेशिया|मलेशियातील]] घनदाट जंगलातून, सिंगापूरच्या उत्तरेकडून चाल करून आले. मलेशिया द्विपकल्पातील घनदाट जंगलातून हल्ला होणे शक्य नाही; या कल्पनेतून ब्रिटिश सैन्याकडून उत्तरेची ही बाजू लष्करी दृष्टीने कमकुवत राहिली होती. त्यामुळे, [[जपानची मलेशिया मोहीम|जपानच्या मलेशिया मोहिमेत]], उत्तरेकडून कमालीच्या वेगाने प्रवास करून जपानी सैन्य सिंगापूरच्या दिशेने आल्यावर [[मित्र राष्ट्रे (दुसरे महायुद्ध)|मित्र राष्ट्रांचे]] सैन्य त्याचा यशस्वी प्रतिकार करू शकले नाही. सिंगापूरमध्ये, [[आर्थर परसिव्हेल]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-11-02|title=Arthur Percival|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arthur_Percival&oldid=1183098914|journal=Wikipedia|language=en}}</ref> - (२६ डिसेंबर १८८७ ते ३१ जानेवारी १९६६) - हे ब्रिटिश सैन्यातील वरिष्ठ अधिकारी होते. [[पहिले महायुद्ध|पहिल्या महायुद्धात]] व दोन महायुद्धांमधील काळात त्यांची कारकीर्द बहरली. दुसऱ्या महायुद्धामध्ये सिंगापूरच्या युद्धात, त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश मित्र राष्ट्रांच्या सैन्याने जपानी सैन्यासमोर शरणागती पत्करली. सिंगापूरचा पाडाव हा [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्यातील]] सर्वात नामुष्कीचा व साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळविणारा ठरला.
यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार, अननुभवी सैन्य व तुटपुंजी सामुग्री ही सिंगापूरच्या पराभवाची प्रमुख कारणे होती. परसिव्हेल यांच्या नेतृत्वगुणांची कमतरता हे या पराभवामागचे कारण नव्हते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-11-02|title=Arthur Percival|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Arthur_Percival&oldid=1183098914|journal=Wikipedia|language=en}}</ref> यांच्या नेतृत्वाखाली मित्र राष्ट्रांचे ८५,००० सैनिक होते.
सिंगापूर हे पाण्यासाठी मलेशिया द्विपकल्पावर अवलंबून होते. परंतु उत्तरेकडून हल्ला होण्याची शक्यता लक्षात येताच, सिंगापूर व मलेशियाला जोडणारा पूल मित्र राष्ट्र सैन्याने उद्ध्वस्त केला. [[जोहोर सामुद्रधुनी]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-08-18|title=Straits of Johor|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Straits_of_Johor&oldid=1171032294|journal=Wikipedia|language=en}}</ref> ओलांडण्यासाठी जपानी सैन्याला वेगळा मार्ग शोधावा लागला. ब्रिटिशांसाठी सिंगापूर इतके महत्त्वाचे होते की, पंतप्रधान [[विन्स्टन चर्चिल|चर्चिल]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-11-01|title=Winston Churchill|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Winston_Churchill&oldid=1182921286|journal=Wikipedia|language=en}}</ref> यांनी, 'अखेरच्या सैनिकापर्यंत लढत राहा' असा आदेश आर्थर परसिव्हेल यांना दिला.
दिनांक ८ फेब्रुवारी १९४२ रोजी जपानी सैन्य सिंगापूरच्या समुद्रकिनारी दाखल झाले. मित्र राष्ट्र सैन्याला त्याचा मुकाबला करता आला नाही. जपानी सैन्याची आगेकूच होत राहिली आणि जपानी वैमानिकांनी सिंगापूरची पाणीपुरवठा यंत्रणा व इतर कुमक खंडित करण्याच्या उद्देशाने बॉम्बवर्षाव केला.
[[चित्र:Sarimbun battle.jpg|200px|इवलेसे|डावे|सिंगापूरवरील जपानी आक्रमण (लाल) आणि इतस्ततः असलेले दोस्त राष्ट्रांचे सैन्य]]
१५ फेब्रुवारी रोजी, जनरल टोमोयुकी यामाशिता यांनी मित्र राष्ट्र सैन्याला शरण येण्याचे आवाहन केले आणि सर्व उपाय संपल्याचे लक्षात येताच आर्थर परसिव्हेल यांनी शरणागती पत्करली. [[ब्रिटिश सैन्य|ब्रिटिश]], [[भारतीय सैन्य|भारतीय]], [[ऑस्ट्रेलियन सैन्य|ऑस्ट्रेलियन]] व सिंगापुरी असे ८०,००० सैनिक [[युद्धबंदी]] झाले.
शरणागती पत्करल्यानंतर तीन दिवसांनी (१८ फेब्रुवारी ते ४ मार्च १९४२) जपानी सैन्याने विद्रोही असलेल्या हजारो लोकांची कत्तल केली. या घटनेला [[सूक चिंग नरसंहार|सूक चिंग- चिनी लोकांची कत्तल]]<ref name=":0">{{जर्नल स्रोत|date=2023-10-23|title=Sook Ching|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Sook_Ching&oldid=1181474260|journal=Wikipedia|language=en}}</ref> असे म्हणतात. यात प्रामुख्याने, सिंगापूरमधील चिनी वंशाच्या नागरिकांची हत्या केली गेली. १९३७ पासून चालू असलेल्या [[दुसरे जपान-चीन युद्ध|दुसऱ्या जपान-चीन युद्धामुळे]], सरसकट सर्व चिनी वंशाच्या नागरिकांना, ‘जपानी साम्राज्यासाठी धोकादायक’, असे मानण्यात आले व अनेक नागरिकांची हत्या करण्यात आली.
युद्ध समाप्तीनंतर जपानी सैन्याने या कत्तलीची कबुली दिली. या कत्तलीत सुमारे ६,००० नागरिक मारले गेले असे जपानी बाजूचे म्हणणे आहे. तर सिंगापूरचे पहिले पंतप्रधान [[ली क्वान यु]]<ref>{{जर्नल स्रोत|date=2023-11-03|title=Lee Kuan Yew|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Lee_Kuan_Yew&oldid=1183264665|journal=Wikipedia|language=en}}</ref>, यांच्या माहितीनुसार सुमारे ७०,००० नागरिक मारले गेले. ते स्वतः या कत्तलीमध्ये जवळजवळ सापडले होते.
१९६३ मध्ये या कत्तलीमध्ये मारल्या गेलेल्या नागरिकांच्या सन्मानार्थ एक स्मारक उभारण्यात आले. सिंगापूरच्या नागरिकांकडून या कत्तलीबद्दल जपानकडून माफीची व आर्थिक नुकसानभरपाईची मागणी केली गेली आहे.<ref name=":0" />
दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान चिनी वंशाव्यतिरिक्त, इतर नागरिकांची सुद्धा, मोठ्या प्रमाणावर सिंगापूर, [[मलेशिया]], [[म्यानमार|ब्रह्मदेश]] येथे, जपानी सैन्याकडून हत्या झाली. यात १,५०,००० [[तमिळ लोक|तमिळ]] व ९०,००० ब्रह्मदेशी व [[थायलंड|थाई]] नागरिकांचा समावेश आहे. यातील बहुतेक मृत्यू [[थाई-ब्रह्मदेश रेल्वे|सयाम-ब्रह्मदेश रेल्वे]] मार्गाच्या बांधकामामध्ये झालेले आहेत. त्यामुळेच या रेल्वे मार्गाला ‘मृत्यू मार्ग’ (Death Railway) म्हणले जाते.
दुसरे महायुद्ध संपेपर्यंत सिंगापूर हे जपानी सैन्याच्या अधीन राहिले. युद्धबंद्यांपैकी जवळजवळ ४०,००० भारतीय युद्धबंदी [[आझाद हिंद सेना|'इंडियन नॅशनल आर्मी']] मध्ये सामील झाले व जपानी सैन्याबरोबर त्यांनी ब्रह्मदेशातील युद्धात भाग घेतला.
१९४२ मधील सिंगापूर युद्धातील पराभवामुळे ब्रिटिश साम्राज्याची प्रतिष्ठा धुळीला मिळाली.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
[[वर्ग:सिंगापूरचा इतिहास]]
[[वर्ग:ब्रिटिश साम्राज्य]]
pqokrbjog54mr41zztl4bxvvsmr4h3b
लक्ष्मीबाई भोसले
0
341902
2702875
2676904
2026-08-16T11:55:44Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702875
wikitext
text/x-wiki
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = महाराणी लक्ष्मीबाई भोसले
| पदवी = महाराणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र = Flag_of_the_Maratha_Empire.svg|
| राजध्वज_चित्र_शीर्षक = मराठा साम्राज्य
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ =
| राज्यारोहण =
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[राजगड]]
| पूर्ण_नाव = लक्ष्मीबाई शिवाजीराजे भोसले
| इतर_पदव्या = [[महाराणी]]
| जन्म_दिनांक = [[इ.स. १६४९]]
| जन्म_स्थान = [[जावळी]], [[महाराष्ट्र]]
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सोयराबाई|महाराणी सोयराबाई]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[महाराणी येसूबाई]]
| वडील = शंकरराय मोरे
| आई =
| पत्नी =
| पती = [[छत्रपती शिवाजी महाराज]]
| संतती =
| राजवंश = [[मोरे]] (जन्माने)<br>[[भोसले]] (लग्नाने)
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन = [[होन]]
| तळटिपा =
|}}
'''महाराणी लक्ष्मीबाई भोसले''' ह्या [[छत्रपती शिवाजी महाराज]] यांच्या [[पत्नी]] होत्या. या विचारे घराण्यातील होत्या. त्यांचा शिवाजी महाराजांशी विवाह [[इ.स. १६५६]] मध्ये झाला होता. त्याचं लग्नापूर्वीच नाव जयश्री होतं. शिवाजी महाराजांनी [[जावळी]] जिंकून घेतली तेव्हा त्यांचा विवाह झाला. राणी लक्ष्मीबाई ह्या निपुत्रिक होत्या.
[[वर्ग:मराठा साम्राज्यातील स्त्रिया]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
porvp1q4oneii9zrjspnh66x5ebr8hr
डेन्मार्कचे लोक
0
352141
2702840
2453955
2026-08-16T08:15:13Z
अभय नातू
206
साचा
2702840
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''डेन्स, डेनिश''' किंवा '''डेन्मार्कचे लोक''' ( {{Lang-da|danskere}}; ''डान्सकेरे'') हा [[डेन्मार्क|डेन्मार्कचा]] मूळ वांशिक गट आणि राष्ट्रीयत्व आहे. ही संज्ञा डेन्मार्क आधुनिक डेन्मार्क [[राष्ट्र|राष्ट्राशी]] निगडीत आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://study.com/academy/lesson/denmark-ethnic-groups.html|title=Denmark Ethnic Groups|last=Christopher Muscato|year=2018|website=University of Northern Colorado|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190327102735/https://study.com/academy/lesson/denmark-ethnic-groups.html|archive-date=27 March 2019|access-date=3 February 2019}}</ref>
डेन्मार्कमध्ये डेनिश हे राष्ट्रीयत्व समजले जाते व मूळच्या रहिवाशांनतर आलेल्या (व सहसा त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या) लोकांना ते नवीन डेन म्हणतात. <ref name="Cole2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Wlth0GRi0N0C&pg=PA103|title=Ethnic Groups of Europe: An Encyclopedia|last=Jeffrey Cole|publisher=ABC-CLIO|year=2011|isbn=978-1-59884-302-6|page=103|author-link=Jeffrey Cole|access-date=3 February 2019|archive-url=https://web.archive.org/web/20230928155638/https://books.google.com/books?id=Wlth0GRi0N0C&pg=PA103|archive-date=28 September 2023}}</ref> <ref name="Nielsen2011">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=gbtSTSzURrUC&pg=PA233|title=Islam in Denmark: The Challenge of Diversity|last=Jorgen Nielsen|publisher=Lexington Books|year=2011|isbn=978-0-7391-7013-7|page=233|access-date=3 February 2019|archive-url=https://web.archive.org/web/20230928155643/https://books.google.com/books?id=gbtSTSzURrUC&pg=PA233#v=onepage&q&f=false|archive-date=28 September 2023}}</ref> आधुनिक डेनिशत्व हे ''डेनिशपणा'' या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना जी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशातून तयार झालेल्या तत्त्वांवर आधारित आहे आणि सामान्यत: वांशिक वारशावर आधारित नाही. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.worldatlas.com/articles/ethnic-groups-living-in-denmark.html|title=Denmark Demographics|date=31 August 2018|website=WorldAtlas|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190424021246/https://www.worldatlas.com/articles/ethnic-groups-living-in-denmark.html|archive-date=24 April 2019|access-date=3 February 2019}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:डॅनिश व्यक्ती]]
[[वर्ग:डेन्मार्क]]
6f9gzko1g1ms7rlsgw7xyma9fzhmpsw
साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्यांची यादी (पंजाबी)
0
358254
2702676
2672545
2026-08-16T00:39:44Z
अभय नातू
206
माहिती
2702676
wikitext
text/x-wiki
'''[[साहित्य अकादमी पुरस्कार]]''' हा एक साहित्यिक सन्मान आहे जो एकूण २४ भाषांमध्ये दिला जातो आणि [[पंजाबी भाषा]] ही यापैकी एक भाषा आहे. हा भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे. [[साहित्य अकादमी]] "जगभरात भारतीय साहित्याचा प्रचार" करण्याच्या उद्दिष्टाने हा पुरस्कार देते. अकादमी दरवर्षी "साहित्यिक गुणवत्तेची उत्कृष्ट पुस्तके" असलेल्या लेखकांना हा पुरस्कार प्रदान करते.<ref>{{cite web|url=http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/awards/akademi%20samman_suchi_h.jsp#angregi|title=अकादेमी पुरस्कार (1955-2016)|date=१ ऑगस्ट २०१७|work=[[साहित्य अकादमी]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20160915135020/http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/awards/akademi%20samman_suchi_h.jsp#angregi|archive-date=१५ सप्टेंबर २०१६|accessdate=६ सप्टेंबर २०१७}}</ref> १९५५ पासून हा पुरस्कार दिला जात आहे.
== विजेते ==
{| class="wikitable sortable"
!वर्ष
!लेखक
!कृति
!शैली
|-
|१९५५
|[[भाई वीर सिंह]]
|मेरा साइया जिओ
|कवितासंग्रह
|-
|१९५६
|[[अमृता प्रीतम]]
|[[सुनेहुड़े]]
|कवितासंग्रह
|-
|१९५७
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९५८
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९५९
|[[मोहन सिंह (कवी)|मोहन सिंह]]
|वड्डा वेला
|कवितासंग्रह
|-
|१९६०
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९६१
|[[नानक सिंह]]
|इक मिआन दो तलवारां
|कादंबरी
|-
|१९६२
|[[बलवंत गार्गी]]
|रंगमंच
|भारतीय रंगमंच का उद्भव और विकास
|-
|१९६३
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९६४
|[[प्रभजोत कौर]]
|पब्बी
|कवितासंग्रह
|-
|१९६५
|[[कर्तारसिंग दुग्गल]]
|इक छिट् चानण दी
|कथासंग्रह
|-
|१९६६
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९६७
|[[शिव कुमार बटालवी]]
|लूणा
|काव्य–नाटक
|-
|१९६८
|[[कुलवंत सिंह विर्क]]
|नवें लोक
|कथासंग्रह
|-
|१९६९
|[[हरभजन सिंह (कवी)|हरभजन सिंह]]
|ना धुप्पे ना छावें
|कवितासंग्रह
|-
|१९७०
| colspan="3" style="background:#f5a9a9; text-align:center;" | पुरस्कार वितरण नाही
|-
|१९७१
|[[दलीप कौर टिवाणा]]
|एहो हमारा जीवणा
|कादंबरी
|-
|१९७२
|[[संतसिंह सेखों]]
|मित्तर पिआर
|नाटक
|-
|१९७३
|[[हरचरण सिंह (नाटककार)|हरचरण सिंह]]
|कल अज ते भलक
|कादंबरी
|-
|१९७४
|[[सोहणसिंह शीतल]]
|जुग बदल गिआ
|कादंबरी
|-
|१९७५
|[[गुरदयालसिंह]]
|अधचानणी रात
|कादंबरी
|-
|१९७६
|[[नरेन्द्रपाल सिंह]]
|बा मुलाहज़ा होशिआर
|कादंबरी
|-
|१९७७
|[[सोहनसिंह मीशा]]
|कच दे वस्तर
|कवितासंग्रह
|-
|१९७८
|[[गुरुमुख सिंग मुसाफिर]] <sup>†</sup>
|उरवरपार
|कथासंग्रह
|-
|१९७९
|[[जसवंत सिंह नेकी]]
|करुणा दी छों तों मगरों
|कवितासंग्रह
|-
|१९८०
|[[सुखपाल वीर सिंह 'हसरत']]
|सूरज ते कहकशां
|कवितासंग्रह
|-
|१९८१
|[[व्ही. एन. तिवारी]]
|गराज तों फुटपाथ तक
|कवितासंग्रह
|-
|१९८२
|[[गुलज़ार सिंह संधू]]
|अमर कथा
|कथासंग्रह
|-
|१९८३
|[[प्रीतम सिंह सफ़ीर]]
|अनिक विसथार
|कवितासंग्रह
|-
|१९८४
|[[कपूर सिंह घुम्मन]]
|पागल लोक
|नाटक
|-
|१९८५
|[[अजीत कौर]]
|ख़ानाबदोश
|आत्मकथा
|-
|१९८६
|[[सुजान सिंह (लेखक)|एस. सुजान सिंह]]
|शहर ते ग्रां
|कथासंग्रह
|-
|१९८७
|[[रामस्वरूप अणखी]]
|[[कोठे खड़क सिंह]]
|कादंबरी
|-
|१९८८
|[[एस.एस. वणजारा बेदी]]
|[[गलीये चिकड़े दूर घर]]
|आत्मकथा
|-
|१९८९
|[[तारा सिंह कामिल]]
|कहकशाँ
|कवितासंग्रह
|-
|१९९०
|[[मनजीत टिवाणा]]
|ऊणींदा वर्तमान
|कवितासंग्रह
|-
|१९९१
|[[हरिन्दर सिंह महबूब]]
|झनां दी रात
|कवितासंग्रह
|-
|१९९२
|[[प्रेम प्रकाश (लेखक)|प्रेम प्रकाश]]
|कुझ अनकहा वी
|कथासंग्रह
|-
|१९९३
|[[सुरजीत पातर]]
|हनेरे विच सुलगदी वरणमाला
|कवितासंग्रह
|-
|१९९४
|[[महिन्दर सिंह सरना]]
|नवें युग दे वारिस
|कथासंग्रह
|-
|१९९५
|[[जगतार (कवी)|जगतार]]
|जुगनू दीवा ते दरिया
|कवितासंग्रह
|-
|१९९६
|[[संतोख सिंह धीर]]
|पक्खी
|कथासंग्रह
|-
|१९९७
|[[जसवंत सिंह कँवल]]
|तौशाली दी हंसो
|कादंबरी
|-
|१९९८
|[[मोहन भंडारी]]
|मून दी अख
|कथासंग्रह
|-
|१९९९
|[[निरंजन सिंह तसनीम]]
|गवाचे अरथ
|कादंबरी
|-
|२०००
|[[वरियाम सिंह संधू]]
|चौथी कूट
|कथासंग्रह
|-
|२००१
|[[देव (कवी)|देव]]
|शब्दांत
|कवितासंग्रह
|-
|२००२
|[[हरभजन सिंह हलवारवी]]
|पुलां तों पार
|कवितासंग्रह
|-
|२००३
|[[चरणदास सिद्धू]]
|[[भगत सिंह शहीद : नाटक तिकड़ी]]
|नाटक
|-
|२००४
|[[सुतिन्दर सिंह नूर]]
|कविता दी भूमिका
|समालोचना
|-
|२००५
|[[गुरबचन सिंह भुल्लर]]
|अगनी कलस
|कथासंग्रह
|-
|२००६
|[[अजमेर सिंह औलख]]
|इश्क’ बाझ नमाज़ दा हज नाही
|नाटक
|-
|२००७
|[[जसवंत दीद]]
|कमंडल
|कवितासंग्रह
|-
|२००८
|[[मित्र सैन मीत]]
|सुधार घर
|कादंबरी
|-
|२००९
|[[आतमजीत]]
|तत्ती तवी दा सच्च
|नाटक
|-
|२०१०
|[[वनीता]]
|[[काल पहर घड़ीआं]]
|कवितासंग्रह
|-
|२०११
|[[बलदेव सिंह 'सड़कनामा']]
|[[ढावां दिल्ली दे किंगरे]]
|कादंबरी
|-
|२०१२
|[[दर्शन बुट्टर]]
|महा कंबनी
|कवितासंग्रह
|-
|२०१३
|[[मनमोहन (लेखक)|मनमोहन]]
|निरवाण<ref>[http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/award2013-e.pdf "Poets dominate Sahitya Akademi Awards 2013"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20131219002741/http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/award2013-e.pdf|date=19 December 2013}}. [[साहित्य अकादमी]]. 18 December 2013. Retrieved 18 December 2013.</ref>
|कादंबरी
|-
|२०१४
|[[जसविंदर (कवी)|जसविंदर]]
|अगरबत्ती
|गझलसंग्रह
|-
|२०१५
|[[जसविंदर सिंह]]
|मात लोक
|कादंबरी
|-
|२०१६
|[[स्वराजबीर]]
|[[मसिआ दी रात]]
|नाटक
|-
|२०१७
|[[नछत्तर]]
|स्लो डाउन
|कादंबरी
|-
|२०१८
|[[मोहनजीत]]
|कोणे दा सूरज<ref name="archive.org">{{cite web|url=http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2018.pdf|title=Sahitya Akademi - Press Release|date=5 December 2018|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20181205151530/http://sahitya-akademi.gov.in/sahitya-akademi/pdf/sahityaakademiawards2018.pdf|archive-date=5 December 2018}}</ref>
|कवितासंग्रह
|-
|२०१९
|[[किरपाल कझाक]]
|अंतहीन<ref>{{cite news|url=https://pib.gov.in/newsite/PrintRelease.aspx?relid=195962|title=Sahitya Akademi announces annual SahityaAkademi Awards in 23 languages today|accessdate=23 December 2019|agency=PIB}}</ref>
|कथासंग्रह
|-
|२०२०
|[[गुरदेव सिंह रुपाना]]
|आम खास
|कथासंग्रह
|-
|२०२१
|[[खालिद हुसेन]]
|सुल्लन दा सालान<ref>{{Cite web|url=http://sahitya-akademi.gov.in/pdf/sahityaakademiawards21.pdf|title=List of Winners - 2021|last=K. Sreenivasarao|date=30 December 2021|website=[[साहित्य अकादमी]]}}</ref>
|कथासंग्रह
|-
|२०२२
|[[सुखजीत (लेखक)|सुखजीत]]
|मैं अयंघोश नाही<ref>{{Cite web|url=https://sahitya-akademi.gov.in/pdf/sahityaakademiawards-2022.pdf|title=Sahitya Akademi Award 2022|date=22 December 2022|website=Sahitya Akademi|access-date=22 December 2022}}</ref>
|कथासंग्रह
|-
|२०२३
|[[स्वर्णजित सावि]]
|मन दी चीप<ref>{{संकेतस्थळ स्रोत|title=कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार|दुवा=https://www.lokmat.com/national/sahitya-akademi-award-2023-winners-list-sahitya-akademi-award-for-krishnat-khots-ringan-novel-a-a309/|प्रकाशक=लोकमत|ॲक्सेसदिनांक=3 डिसेंबर 2024}}</ref>
|कवितासंग्रह
|-
|२०२४
|[[राणा नायर]]
|सब ते समकलीक<ref>{{cite web|url=https://sahitya-akademi.gov.in/pdf/sahityaakademiawards-2024.pdf|title=Sahitya Akademi Award 2024|date=18 December 2024|website=Sahitya Akademi|access-date=18 December 2024}}</ref>
|निबंधसंग्रह
|-
|२०२५
|[[गुरमीत कडीआलवी]]
|अटुक<ref>{{cite web|url=https://sahitya-akademi.gov.in/pdf/sahityaakademiawards-2025.pdf|title=Sahitya Akademi Award 2025|date=17 December 2025|website=Sahitya Akademi|access-date=17 December 2025}}</ref>
|कथासंग्रह
|-
|}
<small>टीप: † – मरणोत्तर प्रदान</small>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
{{साहित्य अकादमी पुरस्कार}}
[[वर्ग:साहित्य अकादमी पुरस्कार]]
[[वर्ग:पंजाबी साहित्यिक]]
5z3ebir8r6mkwfot0bdur5i5pwkg0ks
सुनीती देवी
0
361266
2702662
2536518
2026-08-15T19:23:46Z
अभय नातू
206
संदर्भ
2702662
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''सुनीती देवी''' '''[[ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर|सीआयई]]''' (३० सप्टेंबर १८६४ – १० नोव्हेंबर १९३२) या ब्रिटिश भारतातील [[कूच बिहार]] या [[संस्थान|संस्थानाच्या]] महाराणी होत्या.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://lafayette.org.uk/coo2484a.html|title=Sitter: H.H. Maharani Sunity Devi|publisher=Lafayette Negative Archive}}</ref>
== सुरुवातीचे जीवन ==
त्या प्रसिद्ध [[ब्राह्मो समाज]] सुधारणावादी, [[कोलकाता|कलकत्त्याचे]] [[केशवचंद्र सेन]] आणि जगन्मोहिनी सेन यांच्या कन्या होत्या.<ref>{{cite web |title=Keshub Chunder Sen |url=https://www.britannica.com/biography/Keshub-Chunder-Sen |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> १८७८ मध्ये, जेव्हा त्या केवळ चौदा वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांचा विवाह [[कूच बिहार संस्थान|कूचबिहारचे]] महाराजा [[नृपेंद्र नारायण]] (१८६३-१९११) यांच्याशी झाला.<ref name="kaye">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=JjQbAAAAMAAJ&q=suniti+devi+cooch+behar|title=Sucharu Devi, Maharani of Mayurbhanj:Title Nirmul and Profulla Sen a Biography|last=Kaye|first=Joyoti Devi|publisher=Writers Workshop|year=1979|pages=18, 24}}</ref> लग्नानंतर त्या दोन वर्षे तिच्या वडिलांकडे राहिल्या, कारण नारायण लग्नानंतर लगेचच उच्च शिक्षणासाठी [[लंडन]]ला गेले होते.<ref name="kaye" />
त्या चार मुले आणि तीन मुलींच्या आई होत्या: [[राजेंद्र नारायण]], [[जितेंद्र नारायण]], व्हिक्टर नित्येंद्र नारायण (जन्म १८८८), आणि हितेंद्र नारायण (जन्म १८९०)/ आणि त्यांच्या मुली सुकृती देवी (जन्म १८४४), प्रतिभा देवी (जन्म १८९१) आणि सुधीरा देवी (जन्म १८९४) होत्या.<ref>{{cite book |last=Devi |first=Sunity |title=The Autobiography of an Indian Princess |publisher=John Murray |year=1921}}</ref>
तिच्या मुली सुधीरा आणि प्रतिभा यांनी [[इंग्लंड]]मधील विटविक मॅनर येथील दोन भाऊ, ॲलन मँडर आणि माइल्स मँडर यांच्याशी लग्न केले.<ref>{{cite web |title=Wightwick Manor and Gardens |url=https://www.nationaltrust.org.uk/visit/birmingham-west-midlands/wightwick-manor-and-gardens |publisher=[[नॅशनल ट्रस्ट]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> विटविक मॅनर हा [[नॅशनल ट्रस्ट]]चा भाग आहे आणि भेट देण्यासाठी खुला आहे. सुकृती देवी यांनी ज्योत्स्ना नाथ घोषाल यांच्याशी विवाह केला.<ref>{{cite book |last=Tagore |first=Rabinath |title=Family History of Tagores |publisher=Visva-Bharati |year=1988}}</ref> ज्योत्स्ना नाथ घोषाल हे [[स्वर्णकुमारी देवी]] ([[रवींद्रनाथ टागोर]] यांची बहीण) आणि जानकी नाथ घोषाल यांचा मोठा मुलगा आहे. सुनीती देवी यांच्या मुलांपैकी राजेंद्र नारायण आणि जितेंद्र नारायण हे नंतर कूचबिहारचे महाराज झाले.<ref>{{cite web |title=Cooch Behar Princely State Rulers |url=https://coochbehar.gov.in/ |publisher=कूचबिहार जिल्हा प्रशासन |access-date=२०२६-०८-१५}}</ref> [[गायत्री देवी (महाराणी)|गायत्री देवी]] आणि इला देवी या त्यांचा मुलगा जितेंद्र नारायण भूप बहादूर यांच्या मुली होत्या.<ref>{{cite book |last=Devi |first=Gayatri |title=A Princess Remembers: The Memoirs of the Maharani of Jaipur |publisher=Anchor |year=1995 |isbn=978-0385900225}}</ref>
== कार्य ==
१८८७ मध्ये, त्यांचे पती नृपेंद्र नारायण यांना [[ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर]] देण्यात आले आणि सुनीती देवींना [[ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर]] देण्यात आले.<ref name="books.google.co.in">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=iUJuAAAAMAAJ&q=suniti+devi+cooch+behar|title=North East India and her Neighbours|publisher=Indian Institute of Oriental Studies and Research|year=1995|pages=21, 24}}</ref> सुनीती देवी हा पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.<ref name="books.google.co.in" /> १८९८ मध्ये [[व्हिक्टोरिया (ब्रिटन)|राणी व्हिक्टोरियाच्या]] डायमंड ज्युबली सोहळ्याला आणि १९११ च्या [[दिल्ली दरबार|दिल्ली दरबारला]] तिचे पती, कूचबिहारचे महाराजा यांच्यासोबत तिने हजेरी लावली.<ref>{{cite book |last=Breckenridge |first=Carol A. |title=Consuming Modernity: Public Culture in a South Asian World |publisher=University of Minnesota Press |year=1995 |isbn=978-0816623068}}</ref> ती, तिची बहीण, [[सुचारु देवी]] यांच्यासह, त्यांच्या सुंदर पोशाखासाठी प्रसिद्ध झाल्या.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=U2pDxinD28AC&q=suniti+devi++&pg=PA76|title=The Many Worlds of Sarala Devi: A Diary|last=Chaudhurani|first=Sarala Devi|last2=Ray|first2=Sukhendu|publisher=Berghahn Books|year=2010|isbn=978-81-87358-31-2|pages=76|author-link=Sarala Devi Chaudhurani}}</ref>
१८८१ मध्ये तिच्या पतीने तिच्या नावाने मुलींची शाळा सुरू केली होती ज्याचे नाव नंतर ''सुनीती अकादमी'' असे ठेवण्यात आले.<ref name="telegraph">{{स्रोत बातमी|url=http://www.telegraphindia.com/1060208/asp/siliguri/story_5818461.asp|title=Womens crusader for 125 years - Cooch behar school salutes Suniti devi on foundation day|date=8 February 2006|work=The Telegraph|location=Calcutta, India|access-date=27 June 2012|archive-url=https://web.archive.org/web/20140317151626/http://www.telegraphindia.com/1060208/asp/siliguri/story_5818461.asp|archive-date=17 March 2014|url-status=dead}}</ref> शाळेच्या स्थापनेमागे सुनीती देवी यांची इच्छा होती.<ref name="telegraph" />
त्या मनापासून शिक्षणतज्ज्ञ आणि महिला हक्क कार्यकर्त्या होत्या व त्यासाठी त्या संस्थेला वार्षिक अनुदान देत असत.<ref name="telegraph" /> त्यांनी मुलींना शिक्षण शुल्क भरण्यापासून सूट दिली होती आणि त्या यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीसही देत असत.<ref name="telegraph" /> तिने मुलींना घरून शाळेत आणण्यासाठी आणि परतीसाठी पॅलेसच्या गाड्यांची व्यवस्था केली होती.<ref name="telegraph" /> कोणताही वाद टाळण्यासाठी, तिने गाड्यांच्या खिडक्या पडद्यांनी झाकण्याचा आदेश दिला.<ref name="telegraph" />
१९०८ मध्ये तिने, तिची बहीण सुचारु देवी (मयूरभंजची महाराणी) सोबत [[दार्जिलिंग|दार्जिलिंगमधील]] महाराणी गर्ल्स हायस्कूलच्या पायाभरणीसाठी आर्थिक मदत केली.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=Kz1-mtazYqEC&q=suniti+devi+cooch+behar&pg=PA144|title=The Indian Princes and Their States|last=Ramusack|first=Barbara N.|publisher=Cambridge University Press|year=2004|isbn=978-0-521-26727-4|volume=3|pages=144|author-link=Barbara N. Ramusack}}</ref> १९३२ मध्ये त्या राज्य परिषदेच्या अध्यक्षा आणि [[ऑल बंगाल महिला संघ|ऑल बंगाल महिला संघाच्या]] पहिल्या अध्यक्षा होत्या.<ref>{{cite web |title=All Bengal Women's Union History |url=https://abwu.org/ |publisher=ऑल बंगाल महिला संघ |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यांनी [[चारुलता मुखर्जी]], [[सरोज नलिनी दत्त]], टी. आर. नेली आणि त्यांची बहीण सुचारु देवी यांसारख्या बंगालमधील इतर महिला हक्क कार्यकर्त्यांसोबत काम केले होते.<ref>{{cite book |last=Forbes |first=Geraldine |title=Women in Modern India |publisher=Cambridge University Press |year=1999 |isbn=978-0521653770}}</ref>
त्यांनी ''द ब्युटीफुल मोगल प्रिन्सेसेस'' हे पुस्तक लिहिले, जे १९१८ मध्ये डब्ल्यू. थॅकर अँड कंपनी, लंडन यांनी प्रकाशित केले.<ref>{{cite book |last=Devi |first=Sunity |title=The Beautiful Mogul Princesses |publisher=W. Thacker & Co. |year=1918}}</ref> या पुस्तकात मुघल राजकन्या [[मुमताज महल]], रेबा, [[झेबुनिस्सा]] आणि [[नूरजहाँ]] यांच्या जिव्हाळ्याच्या जीवनकथा आहेत.<ref>{{cite news |title=Sunity Devi Books |url=https://www.thehindu.com/ |work=[[द हिंदू]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> त्यांनी ''बंगाल डॅकॉइट्स अँड टायगर्स'' हा लघुकथा संग्रह देखील लिहिला, जो १९१६ मध्ये कलकत्ता येथील ठाकर, स्पिंक अँड कंपनीने प्रकाशित केला.<ref>{{cite book |last=Devi |first=Sunity |title=Bengal Dacoits and Tigers |publisher=Thacker, Spink & Co. |year=1916}}</ref> त्यांचे शेवटचे प्रकाशन ''द लाइफ ऑफ प्रिन्सेस यशोदरा: वाईफ अँड डिसायपल ऑफ द लॉर्ड बुद्ध'' हे होते, जे लंडन: एल्किन मॅथ्यूज अँड मॅरोट लिमिटेड यांनी १९२९ पहिले प्रकाशित केले व त्यानंतर केसिंगर लेगसी रिप्रिंट्सद्वारे हे पुनर्मुद्रित केले गेले आहे.<ref>{{cite book |last=Devi |first=Sunity |title=The Life of Princess Yashodara: Wife and Disciple of the Lord Buddha |publisher=Elkin Mathews & Marrot |year=1929}}</ref>
१९३२ मध्ये [[रांची]] येथे सुनीती देवींचे अचानक निधन झाले.<ref name="books.google.co.in2">{{cite book|url=https://books.google.com/books?id=iUJuAAAAMAAJ&q=suniti+devi+cooch+behar|title=North East India and her Neighbours|publisher=Indian Institute of Oriental Studies and Research|year=1995|pages=21, 24}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|30em}}
[[वर्ग:बंगाल प्रेसिडेन्सीमधील व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय स्त्रीवादी लेखिका]]
[[वर्ग:भारतीय स्त्रीवादी]]
[[वर्ग:भारतीय समाजसुधारक]]
[[वर्ग:२०व्या शतकातील भारतीय शिक्षक]]
[[वर्ग:बंगाली हिंदू लोक]]
[[वर्ग:भारतीय महिला परोपकारी]]
[[वर्ग:भारतीय शाळा आणि महाविद्यालयांचे संस्थापक]]
[[वर्ग:२०व्या शतकातील भारतीय महिला शैक्षणिक सिद्धांतकार]]
[[वर्ग:भारतीय महिला हक्क कार्यकर्ते]]
[[वर्ग:भारतीय महिला राजेशाही]]
[[वर्ग:कूच बिहार संस्थान]]
[[वर्ग:इ.स. १८६४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९३२ मधील मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
2evewyyvcbfsrzo58gas16w95cw29tl
पश्चिम भारत (प्रदेश)
0
362481
2702678
2689462
2026-08-16T00:42:02Z
अभय नातू
206
साचा
2702678
wikitext
text/x-wiki
{{Infobox settlement
| name = पश्चिम भारत
| native_name_lang = <!-- ISO 639-3 {{lang|ori}} instead --> <!-- ISO 639-2 {{lang|bn}} instead -->
| other_name =
| settlement_type =
| image_skyline = {{multiple image
| border = infobox
| total_width = 300
| image_style =
| perrow = 2/2/2/2
| image1 = Taj Mahal Palace Hotel.jpg
| image2 = Doodhsagar Fall.jpg
| image3 = Wankaner-palace.png
| image4 = Chhatrapati shivaji terminus, esterno 01.jpg
| image5 = Kolhapur New Palace Another Angle.jpg
| image6 = BeachFun.jpg
| image7 = BackBay skyline.jpg
}}
| image_alt =
| image_caption = '''वरून, डावीकडून उजवीकडे'''': [[ताज हॉटेल]], [[मुंबई]]; [[दूधसागर धबधबा]]; [[रणजित विलास पॅलेस (वाकानेर)|वाकानेर पॅलेस]]; [[छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस]], [[मुंबई]]; [[न्यू पॅलेस, कोल्हापूर]]; [[कोला बीच]], [[गोवा]]; [[मुंबई]] स्कायलाइन
| motto =
| image_map = Western India.svg
| map_alt =
| coordinates =
| coordinates_footnotes =
| subdivision_type = देश
| subdivision_name = {{Flag|भारत}}
| subdivision_type1 = [[भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश | राज्ये]]
| subdivision_type2 = इतर राज्ये कधीकधी समाविष्ट असतात
| subdivision_type3 = सर्वात मोठे शहर
| subdivision_type4 = सर्वाधिक लोकसंख्या असलेली शहरे <span style="font-weight:normal">(2011)</span>
| subdivision_name1 = {{plainlist|
* [[दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव]]
* [[गोवा]]
* [[गुजरात]]
* [[महाराष्ट्र]]
}}
| subdivision_name2 = {{plainlist|
* [[हरियाणा]]
* [[केरळ]]
* [[मध्य प्रदेश]]
* [[पंजाब]]
* [[राजस्थान]]
* [[कर्नाटक]]
}}
| subdivision_name3 = [[मुंबई]]
| subdivision_name4 = {{Flatlist|
दादरा आणि नगर हवेली व दमण आणि दीव :
* [[सिल्वासा]]
* [[दमण]]
* [[दीव]]
गोवा:
* [[मुरगांव]]
* [[पणजी]]
* [[म्हापसा]]
* [[मडगांव]]
गुजरात :
* [[अहमदाबाद]]
* [[वडोदरा]]
* [[सुरत]]
* [[राजकोट]]
* [[भावनगर]]
महाराष्ट्र :
* [[मुंबई]]
* [[पुणे]]
* [[नागपूर]]
* [[नाशिक]]
* [[ठाणे]]
}}
| unit_pref = मेट्रिक
| area_footnotes =
| area_total_km2 = ५०८,०३२
| area_land_km2 =
| area_water_km2 =
| area_water_percent =
| area_rank =
| area_note =
| population_total = १७३,३४३,८२१
| population_as_of =
| population_density_km2 = auto
| population_demonym =
| timezone1 = [[भारतीय प्रमाणवेळ|IST]] ([[यूटीसी+०५:३०]])
| utc_offset1 =
| timezone1_DST =
| utc_offset1_DST =
| blank_name_sec1 = [[भारताच्या अधिकृत भाषा | अधिकृत भाषा]]
| blank_info_sec1 = {{Flatlist|
* [[गुजराती भाषा | गुजराती]]
* [[कोकणी भाषा | कोकणी]]
* [[मराठी भाषा | मराठी]]
* [[हिंदी भाषा | हिंदी]]
* [[इंग्रजी भाषा | इंग्रजी]]}}
}}
{{बदल}}
'''पश्चिम भारत''' हा [[भारत|भारतीय प्रजासत्ताकाच्या]] पश्चिमेकडील राज्यांचा प्रदेश आहे. [[गृह मंत्रालय (भारत)|गृह मंत्रालयाच्या]] [[पश्चिमी विभागीय परिषद|पश्चिम विभागीय परिषदेच्या]] प्रशासकीय विभागात [[गोवा]], [[गुजरात]] आणि [[महाराष्ट्र]] ही [[भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश|राज्ये]] तसेच [[दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव|दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव]] [[केंद्रशासित प्रदेश|केंद्रशासित प्रदेशांचा]] समावेश आहे,<ref name="Zonal Council">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://interstatecouncil.nic.in/iscs/genesis/|title=Inter-state Council Secretariat, Ministry of Home Affairs, Government of India|access-date=13 February 2018}}</ref> तर [[संस्कृती मंत्रालय (भारत)|संस्कृती मंत्रालय]] आणि काही इतिहासकारांमध्ये [[राजस्थान]] राज्याचाही समावेश आहे.<ref name="WZCC">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.wzccindia.com/index.php?q=Page&slug=about-wczz/|title=West Zone Cultural Centre|website=wzccindia.com|publisher=Ministry of Culture, Government of India|access-date=13 February 2018|archive-date=2024-11-27|archive-url=https://web.archive.org/web/20241127234857/http://www.wzccindia.com/index.php?q=Page&slug=about-wczz/|url-status=dead}}</ref>{{Sfn|Vidyarthi|Rai|1977}} [[भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण|भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणात]] [[महाराष्ट्र|महाराष्ट्राचा]] समावेश आहे परंतु [[राजस्थान|राजस्थानचा]] समावेश नाही,<ref name="GSI">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gsi.gov.in/webcenter/portal/OCBIS/page13/page1734?_adf.ctrl-state=185uiqiyky_34&_afrLoop=2969808392873635#!|title=Geological Survey of India|access-date=13 February 2018}}</ref> तर [[अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय (भारत)|अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयात]] [[कर्नाटक|कर्नाटकचा]] समावेश आहे. परंतु [[राजस्थान|राजस्थानचा]] समावेश नाही.<ref name="NCLM">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://nclm.nic.in/shared/linkimages/NCLM52ndReport.pdf|title=Report of the Commissioner for linguistic minorities: 52nd report (July 2014 to June 2015)|publisher=Commissioner for Linguistic Minorities, Ministry of Minority Affairs, Government of India|archive-url=https://web.archive.org/web/20171228171523/http://www.nclm.nic.in/shared/linkimages/NCLM52ndReport.pdf|archive-date=28 December 2017|access-date=31 August 2020}}</ref>
[[मध्य प्रदेश]] देखील अनेकदा समाविष्ट केला जातो{{Sfn|Parthasarathy|Iyengar|2006}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.asia-planet.net/india/madhya.htm|title=West India - Madhya Pradesh|publisher=Asia-Planet|access-date=2025-03-12|archive-date=2012-01-22|archive-url=https://web.archive.org/web/20120122003802/http://www.asia-planet.net/india/madhya.htm|url-status=dead}}</ref> {{Sfn|Nilsen|2010}} आणि [[हरियाणा]], पश्चिम [[उत्तर प्रदेश]] आणि दक्षिण [[पंजाब]] कधीकधी समाविष्ट केले जातात.{{Sfn|Pandeya|Lieth|2012}} पश्चिम भारत म्हणजे भारताचा पश्चिम भाग, म्हणजेच [[दिल्ली]] आणि [[चेन्नई|चेन्नईच्या]] पश्चिमेकडील सर्व राज्ये, ज्यामध्ये [[पंजाब]], [[केरळ]] आणि आसपासची राज्ये देखील समाविष्ट आहेत.{{Sfn|Rothermund|1993|pp=190–193}} हा प्रदेश अत्यंत औद्योगिक आहे, येथे मोठ्या प्रमाणात शहरी लोकसंख्या आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindiamaps.net/page/India_WhizMap/IndiaMap.htm|title=Census GIS data|access-date=12 March 2008|archive-date=2015-04-25|archive-url=https://web.archive.org/web/20150425105619/http://www.censusindiamaps.net/page/India_WhizMap/IndiaMap.htm|url-status=dead}}</ref> साधारणपणे, पश्चिम भारताच्या उत्तरेला [[थरचे वाळवंट]], पूर्वेला आणि उत्तरेला [[विंध्य पर्वतरांग]] आणि पश्चिमेला [[अरबी समुद्र]] आहे. पश्चिम भारतातील बहुतेक भाग [[उत्तर भारत]] आणि [[पाकिस्तान|पाकिस्तानसह]] [[थरचे वाळवंट]] आणि [[दक्षिण भारत|दक्षिण]] आणि मध्य भारतासह [[दख्खनचे पठार]] सामायिक करतो.
प्राचीन इतिहासात, [[युआन श्वांग|ह्वेन थसांग यांच्या]] मते, पश्चिम भारत तीन मोठ्या राज्यांमध्ये विभागलेला होता, म्हणजे [[सिंध]] (ज्यामध्ये [[पंजाब प्रदेश|पंजाबपासून]] समुद्रापर्यंत [[सिंधु नदी|सिंधू नदीची]] संपूर्ण खोरी होती, ज्यामध्ये डेल्टा आणि [[कच्छ जिल्हा|कच्छ]] बेटाचा समावेश होता), गुर्जरा (ज्यामध्ये पश्चिम राजपुताना आणि [[थरचे वाळवंट|भारतीय वाळवंटाचा]] समावेश होता), आणि बालाभी (ज्यामध्ये गुजरातचा द्वीपकल्प होता, ज्याच्या लगतच्या किनाऱ्याचा एक छोटासा भाग होता).{{Sfn|Cunningham|1871|p=248}} [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणीपूर्वी]], [[सिंध]] आणि [[बलुचिस्तान, पाकिस्तान|बलुचिस्तान]] हे सध्याचे पाकिस्तानी प्रदेश देखील या प्रदेशात समाविष्ट होते. कला इतिहासात, हा शब्द सामान्यतः फक्त गुजरात आणि राजस्थानला व्यापतो, जे शैलीच्या बाबतीत एकत्र फिरतात.<ref>Blurton, T. Richard, ''Hindu Art'', p. 187, 1994, British Museum Press, {{ISBN|0 7141 1442 1}}; Michell, George (1990), ''The Penguin Guide to the Monuments of India, p.262, Volume 1: Buddhist, Jain, Hindu'', 1990, Penguin Books, {{ISBN|0140081445}}</ref> भारतातील कोणत्याही प्रदेशातील [[सकल देशांतर्गत उत्पादनानुसार भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची यादी|दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे सकल देशांतर्गत उत्पादन]] पश्चिम भारताचा आहे.
[[File:Zonal_Councils.svg|उजवे|इवलेसे|''मौवे'' येथील पश्चिम भारत क्षेत्रीय परिषदेअंतर्गत राज्ये]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:भारतातील प्रदेश]]
3uesxqq504t2r72fao6bx03la6110ph
सेलंगोरचा शराफुद्दीन
0
374062
2702841
2630632
2026-08-16T08:16:33Z
अभय नातू
206
उपवर्गीकरण बदलले"शराफुद्दीन" - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702841
wikitext
text/x-wiki
'''शराफुद्दीन इद्रिस शाह अलहाज इब्नी अलमारहुम सुलतान सलाहुद्दीन अब्दुल अजीज शाह अलहाज''' तथा '''सेलांगोरचा शराफुद्दीन''' (२४ डिसेंबर, १९४५:क्लांग, सेलांगोर, मलेशिया - ) हा ८ मार्च, २००३ पासून सेलांगोरचा राजा आहे.
शराफुद्दीन २२ नोव्हेंबर २००१ रोजी [[सेलांगोरचे सुलतान|सेलांगोरचा सुलतान]] झाला<ref name="sultan">{{स्रोत बातमी|last=Kee|first=Hua Chee|url=http://thestar.com.my/news/story.asp?file=/2003/3/8/nation/sultan08&sec=nation|title=Fulfilling a Ruler's destiny|date=8 March 2003|work=[[The Star (Malaysia)]]|access-date=3 June 2011|archive-url=https://web.archive.org/web/20121018131333/http://thestar.com.my/news/story.asp?file=%2F2003%2F3%2F8%2Fnation%2Fsultan08&sec=nation|archive-date=18 October 2012|url-status=dead|df=dmy-all}}</ref> त्याने आपले अधिकृत नाव ''शराफुद्दीन'' ([[अरबी भाषा|अरबीमध्ये]] ''धार्मिक ज्ञान'''<nowiki/>') असे धारण केले आणि पूर्ण नाव ''सुलतान शराफुद्दीन इद्रिस शाह'' असे घेतले. <ref name="utusan">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.utusan.com.my/utusan/SpecialCoverage/agongmangkat/index.asp?y=2001&dt=1122&pub=agongmangkat&sec=Berita&pg=be_15.htm|title=Biodata Sultan Sharafuddin Idris Shah|date=22 November 2001|website=[[Utusan Malaysia]]|language=ms|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180303233636/http://ww1.utusan.com.my/utusan/SpecialCoverage/agongmangkat/index.asp?y=2001&dt=1122&pub=agongmangkat&sec=Berita&pg=be_15.htm|archive-date=3 March 2018|access-date=24 August 2019}}</ref>
त्यांचा औपचारिक [[राज्याभिषेक]] ८ मार्च २००३ रोजी क्लांग येथील इस्ताना आलम शाह येथे झाला. <ref>{{स्रोत बातमी|url=https://www.thestar.com.my/news/nation/2003/03/09/state-to-reach-greater-heights|title=State to reach greater heights|date=9 March 2003|work=[[The Star (Malaysia)]]|access-date=24 August 2019}}</ref>
शराफुद्दीनने तीन लग्ने केली व त्यांपासून त्याला तीन मुले झाली.
== संदर्भ ==
{{संदर्भयादी|2}}
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]
[[वर्ग:सेलांगोरचे राजे|शराफुद्दीन]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
8yhwxcfutl4n03ju2vyh7nnjj3z8i29
बॉस्को-सीझर
0
374517
2702651
2634932
2026-08-15T18:52:44Z
अभय नातू
206
/* पुरस्कार */
2702651
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
'''बॉस्को-सीझर''' ही एक भारतीय नृत्यदिग्दर्शक जोडी आहे जी भारतीय चित्रपटांमध्ये काम करते. ते '''बॉस्को मार्टिस''' आणि '''सीझर गोन्साल्विस''' आहेत, ज्यांनी एकत्र २०० गाणी आणि सुमारे ७५ चित्रपटांवर काम केले आहे.<ref name="film12">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmfare.com/interviews/dancing-with-the-stars-395.html|title=Dancing with the stars|date=7 May 2012|publisher=[[Filmfare]]|access-date=28 February 2013}}</ref> ते दोघे ब्रॅम्प्टन (कॅनडा), स्कारबोरो (कॅनडा), मुंबई, फूलबागन आणि कोलकातामधील सॉल्ट लेक येथे बॉस्को सीझर डान्स कंपनी चालवतात. <ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|title=Salt Lake: Bosco-Caesar duo open dance company to spot talent and mint money|date=4 September 2012|work=The Economic Times|access-date=28 February 2013|archive-url=https://web.archive.org/web/20141102230429/http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|archive-date=2 November 2014|url-status=dead}}</ref>
''[[जिंदगी ना मिलेगी दोबारा]]'' मधील "सेनोरिटा" गाण्यासाठी त्यांना [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]] सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी<ref name="59thaward">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://pib.nic.in/release/rel_print_page.asp?relid=80734|title=59th National Film Awards for the Year 2011 Announced|publisher=Press Information Bureau (PIB), India}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|title=Salt Lake: Bosco-Caesar duo open dance company to spot talent and mint money|date=4 September 2012|work=The Economic Times|access-date=28 February 2013|archive-url=https://web.archive.org/web/20141102230429/http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|archive-date=2 November 2014|url-status=dead}}</ref> आणि [[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार|सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी]] [[फिल्मफेर पुरस्कार]] मिळाले.
== सुरुवातीचे जीवन आणि शिक्षण ==
बॉस्को मार्टिस (जन्म: २३ नोव्हेंबर १९७४)<ref name="martis-bio">{{cite web|title=Bosco Martis|website=NetTV4u|url=https://nettv4u.com/celebrity/hindi/choreographer/bosco-martis|access-date=26 February 2021}}</ref> आणि सीझर गोंसाल्व्हेस (जन्म: २३ फेब्रुवारी १९७३)<ref name="gonsalves-bio">{{cite web|title=Caesar Gonsalves|url=https://nettv4u.com/celebrity/hindi/choreographer/caesar-gonsalves|website=NetTV4u|access-date=26 February 2021}}</ref> हे दोघे [[मुंबई]] येथे लहानाचे मोठे झाले. तिथे ते दोघेही [[जुहू]] येथील सेंट जोसेफ शाळेत शिकले आणि त्यांनी एकत्र [[फुटबॉल]]ही खेळला. बॉस्को हा सीझरच्या नृत्याने प्रेरित झाला होता आणि आपल्या भावी सहकाऱ्याच्या कौशल्याची बरोबरी करण्यासाठी त्याने स्वतः सराव केला. या दोघांनी [[मिठीबाई कॉलेज|मिठीबाई कॉलेजमध्ये]] शिक्षण घेतले आणि १९९० मध्ये पदवी प्राप्त केली.<ref name="martis-bio"/><ref name="gonsalves-bio"/>
== पुरस्कार ==
{| class="wikitable sortable"
!वर्ष !!पुरस्कार !!श्रेणी !!गाणे !!निकाल !!संदर्भ
|-
| rowspan="2" |२००५
|[[झी सिने पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"दूर से पास बुलाए" (''[[मुसाफिर (२००४ चित्रपट)|मुसाफिर]]'')
| {{Nom}}
|
|-
|स्क्रीन विकली पुरस्कार
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"इश्क कभी करियो ना" (''मुसाफिर'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="3" |२०१०
|[[५५वे फिल्मफेर पुरस्कार]]
|[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
| rowspan="2" |"चोर बझारी" (''[[लव्ह आज कल (२००९ चित्रपट)|लव्ह आज कल]]'')
| {{Won}}
|
|-
|११वे [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|<ref>{{स्रोत बातमी|url=http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|title=Salt Lake: Bosco-Caesar duo open dance company to spot talent and mint money|date=4 September 2012|work=The Economic Times|access-date=28 February 2013|archive-url=https://web.archive.org/web/20141102230429/http://articles.economictimes.indiatimes.com/2012-09-04/news/33583458_1_level-one-second-centre-dance-enthusiasts|archive-date=2 November 2014|url-status=dead}}</ref>
|-
|[[स्क्रीन पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"झुबी डूबी" (''[[३ इडियट्स]]'')
| {{Won}}
|
|-
| rowspan="5" |२०१२
|५९वे [[राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| rowspan="4" |"सेनोरीटा" (''[[जिंदगी ना मिलेगी दोबारा]]'')
| {{Won}}
|
|-
|[[५७वे फिल्मफेर पुरस्कार]]
|[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
| {{Won}}
|
|-
|१२वे [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
| rowspan="2" |[[अप्सरा फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड पुरस्कार]]
| rowspan="2" |सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
|"देसी बॉइज" (''देसी बॉइज'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |२०१३
|[[५८वे फिल्मफेर पुरस्कार]]
|[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
|"आंटी जी" (''[[एक मैं और एक तू (२०१२ चित्रपट)|एक मैं और एक तू]]'')
| {{Won}}
|
|-
|अप्सरा फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड पुरस्कार
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"दारू देसी" (''[[कॉकटेल (२०१२ चित्रपट)|कॉकटेल]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |२०१४
|१५वे [[झी सिने पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"धतिंग नाच" (''[[फटा पोस्टर निकला हिरो]]'')
| {{Nom}}
|
|-
|अप्सरा फिल्म प्रोड्युसर्स गिल्ड पुरस्कार
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"तू मेरे अगल बगल हैं" (''[[फटा पोस्टर निकला हिरो]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="5" |२०१५
| rowspan="3" |[[६०वे फिल्मफेर पुरस्कार]]
| rowspan="3" |[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
|"हंगामा हो गया" (''[[क्वीन (२०१४ चित्रपट)|क्वीन]]'')
| {{Nom}}
|
|-
|"तू मेरी" (''[[बँग बँग!]]'')
| {{Nom}}
|
|-
|"तूने मारी एंट्रीयां" (''[[गुंडे (२०१४ चित्रपट)|गुंडे]]'')
| {{Nom}}
|
|-
|बॉलीवूड हंगामा सर्फर चॉइस संगीत पुरस्कार
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"तू मेरी" (''[[बँग बँग!]]'')
| {{Nom}}
|
|-
|एकओआय ऑनलाइन पुरस्कार
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"गल्लां गुडीयां" (''[[दिल धडकने दो]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |२०१६
| rowspan="2" |एकओआय ऑनलाइन पुरस्कार
| rowspan="2" |सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"पशमिना" (''फितूर'')|| {{Nom}}
|
|-
| rowspan="3" |"काला चश्मा" (''बार बार देखो'')
| {{Won}}
|
|-
| rowspan="2" |२०१७
|१८वे [[झी सिने पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
|14th [[स्टारडस्ट पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
| rowspan="4" |२०१८
| rowspan="2" |१९वे [[झी सिने पुरस्कार]]
| rowspan="2" |सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"चिझ बडी" (''मशीन'')
| {{Nom}}
|
|-
|"तम्मा तम्मा अगेन" (''[[जुडवा २]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |एकओआय ऑनलाइन पुरस्कार
| rowspan="2" |सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"दिल चोरी" (''[[सोनू के टीटू की स्वीटी]]'')
| {{Nom}}
|
|-
|"ध्यानचंद" (''[[मनमर्जीयां]]'')
| {{Nom}}
|
|-
|२०१९
|२०वे [[झी सिने पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
|"स्वीटी तेरा ड्रामा" (''सोनू के टीटू की स्वीटी'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="6" |२०२०
| rowspan="2" |[[६५वे फिल्मफेर पुरस्कार]]
| rowspan="2" |[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
|"जय जय शिव शंकर" (''[[वॉर (२०१९ चित्रपट)|वॉर]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="3" |"घुंगरू" (''[[वॉर (२०१९ चित्रपट)|वॉर]]'')<br /><small>(तुषार कालिया सोबत)</small>
| {{Nom}}
|
|-
|२१वे [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
| rowspan="2" |२१वे [[झी सिने पुरस्कार]]
| rowspan="2" |सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |"जय जय शिव शंकर" (''[[वॉर (२०१९ चित्रपट)|वॉर]]'')
| {{Won}}
|
|-
|२६वे [[स्क्रीन पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
| rowspan="4" |२०२३
| rowspan="2" |[[६८वे फिल्मफेर पुरस्कार]]
| rowspan="2" |[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
|" रंगीसारी" (''[[जुगजुग जीयो]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="3" |"भूल भुलैया" (''[[भूल भुलैया २]]'')
| {{Nom}}
|
|-
|२३वे [[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
|२२वे [[झी सिने पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
|२०२४
|[[६९वे फिल्मफेर पुरस्कार]]
|[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
|"झुमे जो पठाण" (''[[पठाण (चित्रपट)|पठाण]]'')
| {{Nom}}
|
|-
| rowspan="2" |२०२५
|[[७०वे फिल्मफेर पुरस्कार]]
|[[फिल्मफेर सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन पुरस्कार]]
| rowspan="2" |"तौबा तौबा" (''[[बॅड न्यूज]]'')
| {{Won}}
|
|-
|[[आय.आय.एफ.ए. पुरस्कार]]
|सर्वोत्तम नृत्यदिग्दर्शन
| {{Won}}
|
|-
|}
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:फिल्मफेर पुरस्कार विजेते]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील नर्तक]]
[[वर्ग:मुंबईतील कलाकार]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
[[वर्ग:इ.स. १९७४ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९७३ मधील जन्म]]
pj61zegk6md0f138la0kolzghy8yrab
ऑस्ट्रियाची ॲन
0
375810
2702683
2645463
2026-08-16T01:01:14Z
अभय नातू
206
व्याकरण
2702683
wikitext
text/x-wiki
{{विकिडेटा माहितीचौकट}}
{{हा लेख|फ्रांसच्या तेराव्या लुईची ॲन|ऑस्ट्रियाची ॲन (निःसंदिग्धीकरण)|}}
'''ऑस्ट्रियाची ॲन''' (मूळ नाव:आना मारिया मॉरिसिया; फ्रेंच: ''ॲन दॉत्रिच''';''''' स्पॅनिश: ''आना दि ऑस्त्रिया''; [[२२ सप्टेंबर]], [[इ.स. १६०१|१६०१]] – [[२० जानेवारी]], [[इ.स. १६६६|१६६६]]:[[पॅरिस]], [[फ्रांस]]) ही १६१५ ते १६४३ पर्यंत फ्रांसची राणी होती. तिचा विवाह राजा [[फ्रान्सचा तेरावा लुई|लुई तेरावा]] यांच्याशी झाला होता. १६२० तिच्या पतीच्या मृत्यूनंतर १६५१ पर्यंत तिने आपल्या अल्पवयीन मुलगा [[फ्रान्सचा चौदावा लुई|लुई चौदावा]] याच्या नावाने राज्यकारभार चालवला.
वयाच्या अकराव्या वर्षी अॅनचा फ्रांसचा राजा [[फ्रान्सचा तेरावा लुई|लुई तेरावा]] याच्याशी लग्न ठरले. {{Sfn|Kleinman|1985|page=15}} या वेळी तिच्या वडिलांनी तिला हुंड्यात ५,००,००० [[क्राउन (चलन)|क्राउन]] आणि अनेक सुंदर दागिने [[हुंडा|दिले]]. {{Sfn|Kleinman|1985|page=15}} {{Sfn|Freer|1864|page=5}} लुई तेराव्याची तब्येत नाजुक असल्याने स्पॅनिश दरबाराने या लग्नासाठी अट घातली की जर लुई अकाली मरण पावला तर अॅन तिचा हुंडा, दागिने आणि कपडे घेऊन [[स्पेन]]<nowiki/>ला परत येईल. {{Sfn|Freer|1864|page=6}} लग्नापूर्वी अॅनने ऑस्ट्रियाच्या राज्यावरील स्वतःचा आणि लुई पासून होणाऱ्या तिच्या वंशजांचे सर्व वारसाहक्क सोडून दिले परंतु अशी तरतूद केली गेली की जर ती निपुत्रिक विधवा राहिली तर तिला तिचे हक्क परत मिळतील. १८ ऑक्टोबर १६१५ रोजी लुई आणि अॅन यांचे [[बर्गोस (फ्रांस)|बर्गोसमध्ये]] दूरस्थ लग्न लागले. त्याच सुमारास लुईची बहीण [[फ्रांसची एलिझाबेथ]] आणि अॅनचा भाऊ [[स्पेनचा चौथा फिलिप]] यांचे लग्न [[बोर्दू|बोर्दूमध्ये]] असेच दूरस्थ लग्न लागले. {{Sfn|Kleinman|1985}} हे विवाह फ्रान्स आणि स्पेनमधील लष्करी आणि राजकीय संबंध दृढ करण्याच्या परंपरेतील होते. अशा विवाहांची परंपरा १५५९ मध्ये [[स्पेनचा दुसरा फेलिपे|स्पेनचा फिलिप दुसरा]] आणि [[व्हालवाची एलिझाबेथ]] यांच्या लग्नाने सुरू झाली होती. अॅन आणि एलिझाबेथची देवाणघेवाण स्पेन आणि फ्रांसच्या मधील एक बेटावर झाली. {{Sfn|Kleinman|1985|page=24}} ती तिच्या तारुण्यात सुंदर होती. {{Sfn|Kleinman|1985|page=26}} {{Sfn|Freer|1864|page=18}} ती उत्तमप्रकारे [[घोडेस्वारी|घोडेस्वार]] देखील होती. तिचा मुलगा [[फ्रांसचा चौदावा लुई|चौदाव्या लुईला]] तिने हा वारसा दिला होता. लग्नाआधी व नंतरही अॅनचे अनेक चाहते होते, ज्यात [[जॉर्ज व्हिलियर्स (बकिंगहॅमचा पहिला ड्यूक)|बकिंगहॅमचा ड्यूक]] देखील होता. तिच्या जवळच्या लोकांना वाटत होते की अॅन इतर पुरुषांशी थट्टामस्करी करीत असली तरी ती बाहेरख्याली नव्हती. {{Sfn|Kleinman|1985|page=64}} इतिहासकार डेसमंड सुअर्ड यांच्या लिखाणानुसार १६२५मध्ये बकिंगहॅम फ्रांसला आलेला असताना तो ''राणी संध्याकाळी फिरायला जात असलेल्या एका खाजगी बागेत चढला'' आणि ''कदाचित तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्नही केला असावा. अॅनने तेव्हा आरडाओरडा करून तिच्या सेवकांना बोलावून घेतले.'' {{Sfn|Seward|2022}}
[[चित्र:Anna_of_Austria_by_Rubens_(1622-1625,_Norton_Simon_Museum).jpg|उजवे|इवलेसे|[[पीटर पॉल रुबेन्स]]<nowiki/>ने काढलेले राज्याभिषेक पोशाखात अॅनचे चित्र]]
चौदा वर्षांच्या अॅन आणि लुई यांच्यावर लग्न रद्द होण्याची शक्यता टाळण्यासाठी शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव आणला गेला {{Sfn|Kleinman|1985|page=26}} परंतु लुईने त्याच्या पत्नीकडे दुर्लक्षच केले. {{Sfn|Kleinman|1985|page=42}} लुईची आई [[मरिया दे मेदिची]]<nowiki/>ने सुद्धा तिला बाजूला टाकल्यासारखे केले. इकडे अॅन [[इनेस दि ला तोरे]] आणि इतर स्पॅनिश सख्यांच्या मदतीने आपल्या स्पॅनिश पद्धतीने राहिली. तिने आपले मोडकेतोडके फ्रेंच सुधारण्याचा प्रयत्नही केला नाही.{{Sfn|Freer|1864|page=24}}
कालांतराने १६१९ मध्ये राजाला त्याच्या सहकाऱ्यांनी पुन्हा एकदा राणीबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. {{Sfn|Kleinman|1985|page=43}} त्याच सुमारास अॅन आजारी पडली. या काळत लुईला तिच्याविषयी प्रेम निर्माण झाले
यानंतर अॅनचे अनेक गर्भपात झाल्याने त्यांच्यात पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला.
अशातही राणी पुन्हा एकदा गर्भवती झाली.{{Efn|According to a contemporary account,{{sfn|Kleinman|1993|p=193}} on the night of 5 December 1637, the King was caught in a storm in the centre of Paris and was unable to reach his own bed, which had been arranged for him at the [[Princes of Condé|Condé]] estate in [[Saint-Maur-des-Fossés#Château|Saint-Maur]], south-east of [[Vincennes]]. Cut off from his household staff, he was persuaded by the Captain of the Queen's Guard to spend the night at the Louvre; as a result, the King and Queen ate together and, since there was no royal bed available except the Queen's, slept together as well, resulting in Louis XIV's birth exactly nine months later.{{sfn|Noone|1988|p=42}}{{sfn|Kleinman|1993|pp=193–194}}|name=dec1637}} किंवा इतिहासकारांच्या मते, मागील महिन्यात कधीतरी झालेल्या शाही दौऱ्यामुळे घडली. {{Efn|The reliable ''[[La Gazette (France)|La Gazette]]'' recorded that the royal couple lodged in [[Château de Saint-Germain-en-Laye|St Germain]] from 9 November till 1 December 1637, before heading to Paris. On 2 December, the King travelled from Paris to [[Crosne, Essonne|Crosne]]–instead of Saint-Maur–whence he went to [[History of the Palace of Versailles#Louis XIII|Versailles]] on 5 December while the Queen remained in Paris. Kleinman contends that the King might well have stopped over in Paris on his way to Versailles, but even if he had spent the night of 5 December with the Queen, it doesn't imply this was the first time they shared a bed since August. The Queen's doctor, [[Charles Bouvard]], calculated that her pregnancy had begun at the end of November.{{sfn|Kleinman|1993|p=194}}|name=nov1637}} [[फ्रान्सचा चौदावा लुई|लुई चौदावाचा]] जन्म ५ सप्टेंबर १६३८ रोजी झाला आणि बर्बन वंश पुढे जाणे शक्य झाले. ''[[गॅझेट दि फ्रांस]]'' या अधिकृत वृत्तपत्राने याला ''अनपेक्षित चमत्कार'' म्हणले. {{Sfn|Fraser|2007}}
[[चित्र:Anne_d'Autriche,_infante_d'Espagne,_reine_de_France,_en_costume_royal,_vers_1650,_copie_autrichienne_d'après_Beaubrun.jpg|इवलेसे|[[चार्ल्स ब्यूब्रुन]]<nowiki/>ने काढलेले अॅनचे शेवटचे व्यक्तिचित्र]]
१६४३ मध्ये लुईच्या मृत्यूनंतर अॅनने [[फ्रांसचा चौदावा लुई|चौदाव्या लुईच्या]] वतीने कारभारीण म्हणून सत्ता हाती घेतली.
१६६४मध्ये अॅनचा आजार बळावला तेव्हा <ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/passionstempers00arik|title=Passions and tempers : a history of the humours|last=Arikha|first=Noga|date=2007|publisher=New York, NY : Ecco|others=Internet Archive|isbn=978-0-06-073116-8}}</ref> ती [[व्हाल-दि-ग्रास|व्हाल-दि-ग्रासच्या]] कॉन्व्हेंटमध्ये<ref>{{स्रोत पुस्तक|url=http://archive.org/details/memoirsofmadamed01mottuoft|title=Memoirs of Madame de Motteville on Anne of Austria and her court. With an introd. by C.A. Saint-Beuve. Translated by Katharine Prescott Wormeley|last=Motteville|first=Françoise de|last2=Wormeley|first2=Katharine Prescott|date=1902|publisher=Boston Hardy, Pratt|others=Robarts - University of Toronto}}</ref> रहायला गेली. २० जानेवारी १६६६ रोजी तेथे [[स्तनाचा कर्करोग|कर्करोगाने]] तिचे निधन झाले. <ref>{{जर्नल स्रोत|last=Kleinman|first=Ruth|date=1997|title=Facing Cancer in the Seventeenth Century: The Last Illness of Anne of Austria, 1664-1666|url=https://archive.org/details/anneofaustriaque0000klei|journal=Advances in Thanatology|volume=4|issue=1|pages=37-55}}</ref> <ref>{{जर्नल स्रोत|date=1916-02-03|title=The Last Illness of Anne of Austria|url=https://www.nejm.org/doi/full/10.1056/NEJM191602031740520|journal=The Boston Medical and Surgical Journal|volume=174|issue=5|pages=185–186|doi=10.1056/NEJM191602031740520|url-access=subscription}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:इ.स. १६६६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १६०१ मधील जन्म]]
[[वर्ग:फ्रासंच्या राण्या]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]
2z5n3t4oxmsqgqglpsce2vpwf4sfhk0
पवित्रासन
0
380067
2702705
2702062
2026-08-16T03:12:05Z
TheonlyPuneriintown
157039
दुवा जोडली
2702705
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट देश|sovereignty_type=[[आंतरराष्ट्रीय कायदा|आंतरराष्ट्रीय कायदे]]प्रमाणे [[सार्वभौम|सार्वभौम अस्तित्व]]|established_event1=[[प्रेषितासन]]|established_date1=[[सेंट पीटर|संत पथरोसांनी]] पहिल्या शतकामध्ये <br /><small>("प्रेषितांचे युवराज")</small>|established_event2=[[पोपी प्राधान्य]]|established_date2=[[पूर्व चर्च]] – पुरातनता<br /><small>([[कॅथलिक चर्चच्या धर्मनियमाप्रमाणे कायदा |धर्मनियमाप्रमाणे कायदा]]; [[कॅथलिक चर्चचे वैध इतिहास |वैध इतिहास]])</small>|established_event3=[[सुत्रीचे दान]]|established_date3=७२८ <small>([[लोंबार्द|लोंबार्दी]] [[लोंबार्दी राजांची यादी|राजा]] [[लोंबार्दी राजा लिउत्प्रांदा|लिउत्प्रांदांनी]] दिलेले [[रोमचे डची| रोमच्या डचीत]] प्रदेश)</small>|established_event4=[[पेपिनचे दान]]|established_date4=७५६ <small>(रोमच्या डचीमध्ये [[सार्वभौम]] [[फ्रांक|फ्रांकी]] [[फ्रान्सच्या राज्यकर्त्यांची यादी|राजा]] [[बुटका पेपिन|पेपिन]] यांनी पुन्हा दृढकथन केले)</small>|established_event5=[[पोपी राज्य]]|established_date5=७५६–१८७०<br /><small>१०७५: ''[[दिक्तातुस पापॅ]]''<br>११७७: [[वेनिसचे करार]] (सार्वभौम [[पवित्र रोमन साम्राज्य]] चे सम्राट [[फ्रेडरिक पहिले, पवित्र रोमन साम्राज्य|फ्रेडेरीक पहिल्यांनी]] पुन्हा दृढकथन केले)</small>|established_event6=[[व्हॅटिकनमध्ये कैदी]]|established_date6=१८७०–१९२९<br /><small>([[इटलीचे राजतंत्र (१८६१-१९४६)|इटलीचे राजतंत्र]]च्या खाली प्रदेशाचे नियंत्रण)</small>|established_event7=[[व्हॅटिकन सिटी]]|established_date7=१९२९–<br /><small>(इटलीसोबत [[लातेरी करार]] आधुनिक व्हॅटिकन सिटी बनते)</small>|राष्ट्र_प्रचलित_नाव=पवित्रासन(होली सी)|राष्ट्र_ध्वज=Flag of Vatican City (2023–present).svg|राष्ट्र_चिन्ह=Coat of Arms of the Holy See (red).svg}}
'''पवित्रासन''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Sancta Sedes, 'सांक्ता सेदेस्', अर्थ: पवित्र खुर्ची; <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.newadvent.org/cathen/07424b.htm?lang=eng|title=the Holy See (Catholic Encyclopedia)|date=28 January 2024|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20240128062041/https://www.newadvent.org/cathen/07424b.htm?lang=eng|archive-date=28 January 2024|access-date=28 January 2024}}</ref> [[इटालियन भाषा|इटालियन]] Santa Sede [ˈsanta ˈsɛːde], 'सान्ता सेदे'), ज्याला '''होली सी''', '''रोमचे आसन''', किंवा '''प्रेषितासन''' असेही म्हणतात, <ref name=":1">{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=3wksAQAAMAAJ|title=The Concise Oxford Dictionary of the Christian Church|last=Livingstone|first=Elizabeth A.|date=2006|publisher=[[Oxford University Press]]|isbn=978-0-19-861442-5|edition=2nd|pages=33|language=en|access-date=9 February 2024|archive-url=https://web.archive.org/web/20240310114658/https://books.google.com/books?id=3wksAQAAMAAJ|archive-date=10 March 2024}}</ref> हे [[कॅथलिक चर्च]] आणि [[व्हॅटिकन सिटी|व्हॅटिकन सिटीचे]] केंद्रीय प्रशासकीय मंडळ आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.britannica.com/topic/Holy-See|title=Holy See {{!}} Definition, Roman Catholicism, History, Governance, Vatican, & Facts {{!}} Britannica|date=2024-08-19|website=[[Encyclopedia Britannica]]|language=en|access-date=2024-09-03}}</ref> यामध्ये रोमच्या प्रेषितासनाचे बिशप म्हणून [[पोप]] यांच्या कार्यालय होतो आणि ते जगभरातील कॅथलिक चर्च आणि व्हॅटिकन सिटीचे आध्यात्मिक आणि प्रशासकीय प्राधिकरण म्हणून काम करते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://2009-2017.state.gov/outofdate/bgn/holysee/55610.htm|title=Holy See (10/05)|website=U.S. Department of State|archive-url=https://web.archive.org/web/20240120033318/https://2009-2017.state.gov/outofdate/bgn/holysee/55610.htm|archive-date=2024-01-20|access-date=2024-01-20}}</ref> आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, पवित्रासनाला सार्वभौम कायदेशीर अस्तित्वाचा दर्जा आहे . <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.state.gov/countries-areas/holy-see/|title=Holy See|website=[[United States Department of State]]|language=en-US|archive-url=https://web.archive.org/web/20240111133638/https://www.state.gov/countries-areas/holy-see/|archive-date=2024-01-11|access-date=2024-01-11}}</ref>
कॅथलिक ऐतिहासिक नोंदींनुसार व परंपरेनुसार, पवित्रासन ची स्थापना पहिल्या शतकात [[सेंट पीटर|संत पीटर]] आणि [[सेंट पॉल|संत पॉल]] यांनी केली. <sup class="noprint Inline-Template Template-Fact" style="white-space:nowrap;">[ ''संदर्भ हवा'' ]</sup> पीटरचे पोपपद आणि पोपी प्राधान्यामुळे, ते जगभरातील कॅथलिकांसाठी पूर्ण ऐक्यतेचे केंद्रबिंदू आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=ikAbAAAAIAAJ|title=The Triumph of the Holy See: A Short History of the Papacy in the Nineteenth Century|last=Holmes|first=J. Derek|date=1978|publisher=[[Burns & Oates]]|isbn=978-7-80186-160-3|pages=142|language=en|access-date=20 February 2024|archive-url=https://web.archive.org/web/20240310114707/https://books.google.com/books?id=ikAbAAAAIAAJ|archive-date=10 March 2024}}</ref> पवित्रासन चे मुख्यालय व्हॅटिकन सिटीमध्ये आहे, जिथून त्याचे कामकाज चालते आणि त्यावर त्याचे "अनन्य अधिपत्य" आहे. व्हॅटिकन सिटी हे [[रोम|रोममध्ये]] वसलेले एक स्वतंत्र शहर-राज्य आहे, जिथे पोप हे निवडलेले सम्राट आणि म्हणूनच [[राष्ट्रप्रमुख]] आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.dfat.gov.au/geo/holy-see/holy-see-the-country-brief|title=Holy See, The country brief|website=Department of Foreign Affairs and Trade (Government of Australia)|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20240220143217/https://www.dfat.gov.au/geo/holy-see/holy-see-the-country-brief|archive-date=20 February 2024|access-date=20 February 2024}}</ref>
पवित्रासन १८० सार्वभौम राज्यांशी द्विपक्षीय राजनैतिक संबंध ठेवते, करार आणि संधींवर स्वाक्षरी करते आणि [[संयुक्त राष्ट्रे]] आणि त्याचे संस्था, [[युरोपाची परिषद]], युरोपी समुदाय, युरोपमधील सुरक्षा आणि सहकार्य संघटना आणि अमेरिकी राज्यांची संघटना यासह अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत बहुपक्षीय राजनैतिक संबंध ठेवते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.vatican.va/roman_curia/secretariat_state/documents/rc_seg-st_doc_20020422_tauran_en.html|title=Holy See's Presence in the International Organizations|website=The Holy See|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20140215051159/https://www.vatican.va/roman_curia/secretariat_state/documents/rc_seg-st_doc_20020422_tauran_en.html|archive-date=15 February 2014|access-date=3 September 2019}}</ref> <ref name="fco">{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.fco.gov.uk/en/travel-and-living-abroad/travel-advice-by-country/country-profile/europe/holy-see/|title=Holy See|website=Travel & living abroad|publisher=Foreign & Commonwealth Office|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20101231084624/http://www.fco.gov.uk/en/travel-and-living-abroad/travel-advice-by-country/country-profile/europe/holy-see/|archive-date=31 December 2010|access-date=5 February 2016}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.coe.int/en/web/portal/holy-see|title=Holy See – Observer|website=Council of Europe|language=en-GB|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20231008140454/https://www.coe.int/en/web/portal/holy-see|archive-date=8 October 2023|access-date=2024-02-20}}</ref>
== व्युत्पत्ति ==
[[चित्र:Roma-san_giovanni03.jpg|इवलेसे|संत जॉन लातेरानाच्या आर्चबॅसिलिकाच्या गर्भगृहातील पोपचे सिंहासन ( काथेद्रा ) हे पवित्रासनाचे प्रतीक आहे.]]
'पवित्रासन' याचे अर्थ आहे 'पवित्र' + 'आसन'. " प्रेषितासन " ही बारा प्रेषितांपैकी एकाने स्थापन केलेल्या कोणत्याही बिशपच्या आसनासाठी वापरली जाऊ शकते. जेव्हा निश्चित उपपदासह वापरले जाते, तेव्हा कॅथलिक चर्चमध्ये ते विशेषतः रोमच्या बिशपच्या आसनाचा संदर्भ देण्यास वापरले जाते, ज्याला ते चर्च संत पीटरचा उत्तराधिकारी मानते. व्हॅटिकन सिटीमधील [[बासिलिका ऑफ सेंट पीटर|संत पीटर बॅसिलिका]] हे कदाचित पोपशाहीशी सर्वाधिक संबंधित असलेले चर्च असले तरी, पवित्रासनाचे वास्तविक कथेड्रल रोममधील संत जॉन लातेरान आर्चबॅसिलिका ही आहे. {{NoteTag|जरी संत जॉन लातेरान हे रोममध्ये आहे, ते पवित्रासनास [[राज्यक्षेत्रबाह्य विशेषाधिकारी]]मध्ये एक आहे.}}
रोमन कॅथलिक चर्चमध्ये, केवळ पोपच्या आसनालाच प्रतिकात्मकरित्या "पवित्र" म्हणून म्हटल्या जाण्याचा अधिकार आहे. <ref>{{स्रोत पुस्तक|title=Annuario Pontificio|url=https://archive.org/details/isbn_9788820985226|last=Direzione dell'Annuario Pontificio presso la Segreteria di Stato|publisher=Libreria Editrice Vatican|year=2012|isbn=978-88-209-8522-6|location=Stato Città del Vaticano|pages=[https://archive.org/details/isbn_9788820985226/page/11 11]–1019 (cf. full list of the Catholic sees)|language=Italian}}</ref> या नियमाला एक अपवाद होता, ज्याचे प्रतिनिधित्व मैंत्सचे बिशपपद करत होते. [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याच्या]] काळात, मैंत्सच्या पूर्वीच्या आर्चबिशपपदाला, जे निवडक आणि प्रमुख दर्जाचे देखील होते, "मैंत्सचे पवित्रासन" (लॅटिन: {{Lang|la|Sancta Sedes Moguntina}}) ही पदवी धारण करण्याचा विशेषाधिकार होता. <ref name="Kersting">{{स्रोत पुस्तक|title=Mainz – tours on foot|last=Kersting|first=Hans|publisher=Bayerische Verlagsanstalt|year=2003|isbn=978-3-89889-078-6|volume=4}}</ref>
== इतिहास ==
कॅथलिक परंपरेनुसार, रोमच्या धर्मप्रांताचे प्रेषितासन केंद्र १ल्या शतकात संत पीटर आणि [[सेंट पॉल|संत पॉल]] यांनी स्थापित केले होते. <sup class="noprint Inline-Template Template-Fact" style="white-space:nowrap;">[ ''संदर्भ हवे'' ]</sup>
३१३ मध्ये, [[रोमन सम्राट]] [[कॉन्स्टन्टाइन पहिला|कॉन्स्टन्टाईन पहिल्यांनी]] तथाकथित मिलानच्या हुकूमनाम्याद्वारे कॅथलिक चर्च आणि तिच्या मालमत्तेच्या कायदेशीर दर्जाला मान्यता दिली. कॉन्स्टन्टाईनच्या दानाने पश्चिम रोमन राजकीय सत्ता पोप यांच्याकडे हस्तांतरित केली असे मानले जात होते, आणि धर्मसुधारणेच्या काही काळ आधी ही एक फसवणूक असल्याचे उघड होईपर्यंत ते मोठ्या प्रमाणावर स्वीकारले गेले होते.
३८० मध्ये, सम्राट [[थियोडोसियस पहिला|थेओदोसिउस पहिल्यांच्या]] थेस्सालोनिकाच्या हुकूमनाम्याद्वारे ते रोमन साम्राज्याचे राज्य चर्च बनले. ४७६ मध्ये पश्चिम रोमन साम्राज्याच्या पतनानंतर, पोपच्या सर्वोच्चतेच्या ऐहिक कायदेशीर अधिकारक्षेत्राला धर्मनियमात घोषित केल्यानुसार अधिक मान्यता दिली. ७२८ मध्ये, लोंबार्दींचा राजा लिउतप्रांदांनी सुत्रीच्या दानाद्वारे पवित्रासनाला रोमच्या डचीमध्ये प्रदेश दान केले. ७५६ मध्ये, फ्रांकी राजा पेपिनांनी पेपिनच्या दानाद्वारे त्याला सार्वभौमत्वही दान केले.
७५६ ते १८७० पर्यंत, पोपी राज्यांकडे विस्तृत प्रदेश आणि सशस्त्र दल होते. ८०० मध्ये, [[पोप लिओ तिसरा|पोप लेओ तिसऱ्यांनी]] ''<nowiki/>'त्रान्स्लातिओ इम्पेरी'द्वारे'' [[शार्लमेन|शार्लमेनला]] [[पवित्र रोमन सम्राट|रोमन सम्राट]] म्हणून राज्याभिषेक केला. पोपची ऐहिक सत्ता ८५८ पासून [[पवित्र रोमन साम्राज्य|पवित्र रोमन साम्राज्याच्या]] सम्राटांच्या पोपच्या राज्याभिषेकाच्या वेळी आणि १०७५ च्या ''दिक्तातुस पापॅच्या'' वेळी शिखरावर पोहोचली, ज्यात याउलट पोपच्या पदच्युतीच्या अधिकाराचेही वर्णन होते. अनेक आधुनिक राज्ये त्यांच्या सार्वभौमत्वाचा संबंध मध्ययुगीन पोपच्या आदेशांमधील मान्यतेशी जोडतात. पूर्व मध्ययुगात रोमवर अनेकदा आक्रामण होऊनही पवित्रासनाचे सार्वभौमत्व टिकून राहिले. इटलीचे राज्य आणि पवित्र रोमन साम्राज्यासोबतचे संबंध काही वेळा तणावपूर्ण होते. हे संबंध १०व्या शतकातील ' संत पीटरच्या पितृदाय ' संदर्भातील ' ''दिप्लोमा ओत्तोनिआनुम''' आणि ' ''लिबेल्लुस दे इम्पेरातोरिया पोतेस्ताते इन उर्बे रोमा'' ' यांपासून ते १०७६-११२२ मधील निवेश विवाद पर्यंत पोहोचले आणि ११२२ मध्ये वॉर्म्सच्या करारनाम्याद्वारे पुन्हा मिटले. १३०९-१३७६ दरम्यानच्या निर्वासित [[आव्हियों पोपशाही|आव्हियों पोपशाहीनेही]] पोपशाहीवर ताण आणला, जी नंतर रोममध्ये परतली. १६४८ मध्ये, [[पोप इनोसंट दहावा|पोप इनोसेंत दहाव्यांनी]] वेस्टफालेनच्या शांतता करारावर टीका केली, कारण त्यामुळे युरोपच्या बऱ्याच भागांमध्ये पवित्रासनाचा अधिकार कमकुवत होत होता. १७९८ ते १७९९ पर्यंत, [[फ्रेंच राज्यक्रांती|फ्रांसी क्रांतीनंतर]], पोपच्या राज्यांवर नेपोलियनच्या अधिपत्याखालील [[फ्रान्सचे पहिले साम्राज्य|पहिल्या फ्रांसी साम्राज्याचे]] भगिनी प्रजासत्ताक 'रोमन प्रजासत्ताक' म्हणून थोडक्यात ताब्यात घेण्यात आला होता, नंतर त्यांचा प्रदेश पुन्हा स्थापित केला.
व्हियेनाच्या परिषदामध्ये (१८१४-१८१५) पवित्रासनाचे प्रतिनिधित्व केले गेले आणि "सर्व राज्यांच्या संदर्भात सामान्य प्रथागत आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक स्थायी विषय" म्हणून त्याची ओळख पटवली गेली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.open-diplomacy.eu/blog/moral-diplomacy-of-the-holy-see-multi-level-diplomacy-of-a-tr|title='Moral Diplomacy' of the Holy See: Multi-Level Diplomacy of a Transnational Actor|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20180914132318/http://www.open-diplomacy.eu/blog/moral-diplomacy-of-the-holy-see-multi-level-diplomacy-of-a-tr|archive-date=14 September 2018|access-date=14 September 2018}}</ref> पोपी राज्यांना पोपशाहीच्या अधिपत्याखाली मान्यता दिली आणि त्यांचा विस्तार मोठ्या प्रमाणात पुनर्संचयित केला. १८७० मध्ये [[इटलीचे राजतंत्र (१८६१-१९४६)|इटलीच्या राजतंत्राने]] रोमवर ताबा मिळवला आणि सावोयी युगातील रोमन प्रश्नामुळे पोप १८७० ते १९२९ पर्यंत " व्हॅटिकनमध्ये कैदी " बनले असले तरी, त्यांचा आंतरराष्ट्रीय कायदेशीर विषय "राजकीय संबंधांच्या चालू असलेल्या परस्परसंबंधांद्वारे स्थापित" झाला, जे केवळ टिकवून ठेवले गेले नाहीत तर अनेक पटींनी वाढले. १९२९ मध्ये, पवित्रासन आणि इटली यांच्यातील लातेरानी कराराने व्हॅटिकन सिटीला, प्रदेशातील बाह्य-प्रादेशिक मालमत्तांसह, एक स्वतंत्र शहर-राज्य म्हणूनही मान्यता दिली. तेव्हापासून, व्हॅटिकन सिटी हे पवित्रासनापेक्षा वेगळे असले तरी "पूर्ण मालकी, अनन्य अधिपत्य आणि सार्वभौम अधिकार आणि अधिकारक्षेत्रा" खाली आहे. {{NoteTag|The Holy See is the central governing body of the Catholic Church and a sovereign entity recognized by international law, consisting of the Pope and the [[Roman Curia]]. It is also commonly referred to as "the Vatican", especially when used as a [[metonym]] for the [[hierarchy of the Catholic Church]].}} <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.rightofassembly.info/assets/downloads/1929_Lateran_Treaty.pdf|title=Treaty Between the Holy See and Italy|date=2024-01-13|website=rightofassembly.info|at=Article 03|archive-url=https://web.archive.org/web/20240113124504/https://www.rightofassembly.info/assets/downloads/1929_Lateran_Treaty.pdf|archive-date=2024-01-13}}</ref>
== संघटना ==
पवित्रासन हे [[सौदी अरेबिया|सौदी अरब]], [[इस्वाटिनी]], [[संयुक्त अरब अमिराती]], [[कतार]], [[ब्रुनेई|ब्रुनई]] आणि [[ओमान]] यांच्यासह जगातील शेवटच्या सात [[संपूर्ण राजेशाही|संपूर्ण राजेशाहींपैकी]] एक आहे. <ref name="factbook">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.cia.gov/the-world-factbook/countries/holy-see-vatican-city/|title=CIA's factbook Vatican State|date=16 February 2022|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20220126204237/https://www.cia.gov/the-world-factbook/countries/holy-see-vatican-city/|archive-date=26 January 2022|access-date=25 January 2021}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.vaticanstate.va/content/vaticanstate/en/stato-e-governo.html|title=State and Government|website=www.vaticanstate.va|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20180331104125/http://www.vaticanstate.va/content/vaticanstate/en/stato-e-governo.html|archive-date=31 March 2018|access-date=1 April 2018}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|url=https://storiesofworld.com/people-seven-nations-live-absolute-monarchy-click-know-nations/|title=These 7 nations are ruled by an absolute monarchy!|date=22 December 2015|work=Stories of World|language=en-US|access-date=1 April 2018|archive-url=https://web.archive.org/web/20180402101211/https://storiesofworld.com/people-seven-nations-live-absolute-monarchy-click-know-nations/|archive-date=2 April 2018|url-status=dead}}</ref> पोप रोमन कुरियाद्वारे कॅथलिक चर्चवर शासन करतात. कुरिया हे कार्यालयांचे एक संकुल आहे जे सर्वोच्च स्तरावर चर्चच्या बाबींचे प्रशासन करते, ज्यामध्ये परराष्ट्रमंत्री, एकोणीस दिकास्तेरी, तीन न्यायालय, अकरा पोपी मंत्रणा आणि सात पोपी आयोग आहेत.
=== मुत्सद्देगिरी ===
[[चित्र:Holy_See_relations.svg|इवलेसे|पवित्रासनासोबतचे परराष्ट्र संबंध:{{legend|#008000|मुत्सद्देगिरी संबंध आहेत}}{{legend|#00ff00|वेगळे संबंध आहेत}}
{{legend|#999999|संबंध नाहीत}}]]
[[मध्य युग|मध्ययुगापासून]] रोमच्या बिशपच्या पीठाला एक सार्वभौम अस्तित्व असे मान्यता दिली आहे. पवित्रासन (व्हॅटिकन सिटी राज्यापासून वेगळे) १८३ सार्वभौम राज्यांशी औपचारिक राजनैतिक संबंध ठेवते आणि अलीकडेच त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित केले आहेत, <ref name="DipRel">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.vatican.va/roman_curia/secretariat_state/documents/rc_seg-st_20010123_holy-see-relations_en.html|title=Bilateral and Multilateral Relations of the Holy See, update on October 22, 2009|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20140709142833/https://www.vatican.va/roman_curia/secretariat_state/documents/rc_seg-st_20010123_holy-see-relations_en.html|archive-date=9 July 2014}}</ref> तसेच [[युरोपियन संघ|युरोपीय सांघ]] आणि माल्ताचे सार्वभौम लष्करी संघटनाशीही संबंध आहेत, आणि फिलिस्तिनी स्वातंत्र्य संस्थाशी विशेष स्वरूपाचे संबंध आहेत; <ref>[https://www.vatican.va/news_services/press/documentazione/documents/corpo-diplomatico_index_en.html#top Bilateral and Multilateral Relations of the Holy See] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20101012105106/https://www.vatican.va/news_services/press/documentazione/documents/corpo-diplomatico_index_en.html}}. </ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.zenit.org/article-34102?l=english|title=179 states have full diplomatic relations with the Holy See|date=11 January 2012|publisher=[[Zenit News Agency]]|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20120116144434/http://www.zenit.org/article-34102?l=english|archive-date=16 January 2012|access-date=20 January 2012}}</ref> पवित्रासनाकडे मान्यताप्राप्त ६९ राजदूत मंडळ रोममध्ये स्थित आहेत. पवित्रासन परदेशात १८० स्थायी राजनैतिक मंडळ चालवते, ज्यांपैकी ७४ अनिवासी आहेत, ज्याच्यामुळे त्याच्या १०६ ठोस मंडळांपैकी अनेक दोन किंवा अधिक देश किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांकडे मान्यताप्राप्त आहेत. पवित्रासनाच्या राजनैतिक कार्यांचे निर्देशन परराष्ट्रमंत्रालय ( मुख्य परराष्ट्रमंत्रींच्या अध्यक्षतेखाली)द्वारे, राज्यांशी संबंध विभागामार्फत केले जाते. अशी १२ आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त राज्ये आहेत ज्यांच्याशी पवित्रासनाचे संबंध नाहीत. पवित्रासन हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा एकमेव युरोपीय विषय आहे ज्याचे चीनचे प्रतिनिधित्व करणाऱ्या [[तैवान|चीन प्रजासत्ताका (तैवान) च्या]] सरकारशी राजनैतिक संबंध आहेत, <ref>[https://www.vatican.va/news_services/press/documentazione/documents/corpo-diplomatico/corpo-diplomatico_stati_elenco_en.html Holy See Press Office: "Bilateral and Multilateral Relations of the Holy See"] {{Webarchive|url=https://web.archive.org/web/20140906041527/https://www.vatican.va/news_services/press/documentazione/documents/corpo-diplomatico/corpo-diplomatico_stati_elenco_en.html}}</ref> <ref>''[[Annuario Pontificio]] 2013'' (Libreria Editrice Vaticana, 2013, {{ISBN|978-88-209-9070-1}}), pp. 1307 (Rappresentanze Pontificie) and 1338 (Corpo Diplomatico presso la Santa Sede)</ref> [[चीन|चीनच्या लोकशाही प्रजासत्ताकाच्या]] सरकारशी नाही.
== सेना ==
[[चित्र:Vatikanoko_guardia_suitzarra,_Lurdako_Gure_Amaren_Santutegian.jpg|इवलेसे|200x200अंश|गस्त घालणारे [[स्विस गार्ड]]]]
विविध युरोपीय देशांसारखेच, पूर्वीच्या पोपांनी सैन्याचा भाग म्हणून स्विस भाडोत्री सैनिकांची भरती केली होती. [[पोप जुलियस दुसरा|पोप युलिउस दुसऱ्यांनी]] जानेवारी १५०६ मध्ये पोपांचे वैयक्तिक अंगरक्षक म्हणून [[स्विस गार्ड|पोपी स्विस गार्डाची]] स्थापना केली आणि ते आजही तेच कार्य करत आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://schweizergarde.ch/paepstliche-schweizergarde/en/about-us/history/|title=Päpstliche Schweizergarde: History|website=schweizergarde.ch|access-date=2026-05-28|archive-date=2026-06-10|archive-url=https://web.archive.org/web/20260610052719/https://schweizergarde.ch/paepstliche-schweizergarde/en/about-us/history/|url-status=dead}}</ref> <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.vatican.va/content/romancuria/en/guardia-svizzera-pontificia/corpo-della-guardia-svizzera-pontificia/profilo.html|title=Pontifical Swiss Guard Pontifical Swiss Guard Profile|website=www.vatican.va}}</ref> ''<nowiki/>'अन्नुवारियो पोन्तिफिशीयो'मध्ये'' त्याची नोंद 'पवित्रासन' खाली आहे, 'व्हॅटिकन सिटी' अंतर्गत नाही.
आज, गार्डमध्ये १३५ सदस्यांची निश्चित संख्या आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.vatican.va/content/romancuria/en/guardia-svizzera-pontificia/corpo-della-guardia-svizzera-pontificia/struttura.html|title=Pontifical Swiss Guard Pontifical Swiss Guard Structure|website=www.vatican.va}}</ref> पवित्रासन आणि स्वित्झर्लंड यांच्यातील विशेष करारानुसार भरतीची व्यवस्था केली जाते. सर्व भरती होणारे उमेदवार कॅथलिक, अविवाहित पुरुष असायला हवेत, ज्यांच्याकडे स्विस नागरिकत्व आहे, ज्यांनी स्विस सशस्त्र दलात मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केले आहे आणि ज्यांच्याकडे चारित्र्य पडताळणीचे प्रमाणपत्र असे, व त्यांचे वय १९ ते ३० वर्ष असावे आणि त्यांची उंची किमान {{Convert|175|cm|ftin|abbr=off}} असावी. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://schweizergarde.ch/en/paepstliche-schweizergarde/fr/devenir-garde/les-conditions/|title=Päpstliche Schweizergarde: Les conditions|website=schweizergarde.ch}}{{मृत दुवा|date=June 2026 |bot=InternetArchiveBot |fix-attempted=yes }}</ref>
सदस्य लहान शस्त्रे आणि पारंपरिक हालबर्डने सज्ज असतात आणि त्यांना अंगरक्षक डावपेचांचे प्रशिक्षण दिले जाते. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://schweizergarde.ch/en/paepstliche-schweizergarde/it/diventare-guardia/formazione/|title=Päpstliche Schweizergarde: Formazione|website=schweizergarde.ch|access-date=2026-05-28|archive-date=2026-06-10|archive-url=https://web.archive.org/web/20260610044504/https://schweizergarde.ch/en/paepstliche-schweizergarde/it/diventare-guardia/formazione/|url-status=dead}}</ref>
व्हॅटिकन सिटीमधील पोलीस दल, ज्याला व्हॅटिकन सिटीचे जेनदार्मरी दल असे म्हटल्या जाते, ते त्या शहर-राज्याच्या मालकीचे आहे, पवित्रासनाच्या नाही.
पवित्रासनाने अणुशस्त्रांच्या संपूर्ण निर्मूलनासाठी वाटाघाटी करण्याकरिता एक बंधनकारक करार असलेल्या, अणुशस्त्रबंदीवरील संयुक्त राष्ट्र या करारावरती स्वाक्षरी केली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://treaties.un.org/Pages/ViewDetails.aspx?src=TREATY&mtdsg_no=XXVI-9&chapter=26&clang=_en|title=Chapter XXVI: Disarmament – No. 9 Treaty on the Prohibition of Nuclear Weapons|date=7 July 2017|publisher=United Nations Treaty Collection|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20190806220546/https://treaties.un.org/Pages/ViewDetails.aspx?src=TREATY&mtdsg_no=XXVI-9&chapter=26&clang=_en|archive-date=6 August 2019|access-date=10 August 2019}}</ref> <ref>{{स्रोत बातमी|last=Gomes|first=Robin|url=https://www.vaticannews.va/en/vatican-city/news/2018-10/holy-see-united-nations-auza-prohibition-nuclear-weapons.html|title=Holy See urges ratification of Nuclear Weapons Ban Treaty|date=23 October 2018|work=Vatican News|access-date=10 August 2019|archive-url=https://web.archive.org/web/20190810014127/https://www.vaticannews.va/en/vatican-city/news/2018-10/holy-see-united-nations-auza-prohibition-nuclear-weapons.html|archive-date=10 August 2019|url-status=live}}</ref>
== राजचिन्ह ==
{{multiple image|image1=Coat of Arms of the Holy See (red).svg|alt1=|caption1=पवित्रासनाचे राजचिन्ह(चे एक तफावत)|width1=120|width2=120|image2=Coat of arms of Vatican City (2023–present).svg|alt2=|caption2=पवित्रासनाचे राजचिन्ह}}
पवित्रासनाच्या राजचिन्हात तिरकस सोन्याची किल्ली आणि डाव्या बाजूला चांदीची किल्ली आहे, <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://books.google.com/books?id=zLBnynmMp_oC&q=%22present+usage+of+placing+a+gold+key%22|title=A Treatise on Ecclesiastical Heraldry|last=Galbreath|first=Donald Lindsay|date=13 September 1930|publisher=W. Heffer and sons, Limited|via=Google Books|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20240310114619/https://books.google.com/books?id=zLBnynmMp_oC&q=%22present+usage+of+placing+a+gold+key%22|archive-date=10 March 2024|access-date=12 November 2020}}</ref> <ref>"सोनेरी किल्ली, जी उजवीकडील निर्देश करती, हिचे अर्थ आहे कि तिची सत्ता स्वर्गापर्यंतही असते. चांदीची चावी, जी डावीकडील निर्देश करती, हिचे अर्थ आहे कि सगळ्या भक्तांवरती तिची सत्ता." </ref> जसे रिक्तासन (सेदे वाकान्ते) राजचिन्हात आणि वैयक्तिक पोपी बोधचिन्हांच्या बाह्य अलंकरणात असते. १९२९ मध्ये नव्याने स्थापन झालेल्या व्हॅटिकन सिटीच्या राजचिन्हासाठी किल्ल्यांची उलट रचना निवडली. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.uniroma2.it/didattica/Ecclesiastico/deposito/Leggi_Vaticane.pdf|title=Appendix B ("All. B. Stemma Ufficiale dello Stato della Città del Vaticano") of the Fundamental Law of Vatican City State, 7 June 1929|url-status=dead|archive-url=https://web.archive.org/web/20131217230421/http://www.uniroma2.it/didattica/Ecclesiastico/deposito/Leggi_Vaticane.pdf|archive-date=17 December 2013|access-date=7 February 2014}}</ref>
== संदर्भ ==
<templatestyles src="Reflist/styles.css" />{{संदर्भयादी}}
[[वर्ग:Webarchive template wayback links]]
qe588zieyxi6mbhjoghyw7618nx8ere
साचा:कोकण लोकजीवन
10
381795
2702588
2702515
2026-08-15T16:16:41Z
AdvAnantGholam
172574
2702588
wikitext
text/x-wiki
{{Navbox
| name = कोकण लोकजीवन
| title = कोकण लोकजीवन
| state = autocollapse
| bodyclass = hlist
| titlestyle = background:#d9d9f3;
| groupstyle = background:#e8e8f8;
| group1 = प्रदेश
| list1 =
* [[कोकण]]
* [[कोकणातील देवराया]]
* [[कोकण संस्कृती]]
| group2 = ग्रामव्यवस्था
| list2 =
* [[पंचक्रोशी]]
* [[भावकी]]
* [[कोकणातील सामुदायिक जमीन व्यवस्था]]
* [[खडीकोळवण]]
| group3 = धार्मिक परंपरा
| list3 =
* [[कोकणातील जत्रा]]
* [[कोकणातील देवळांची वास्तुशैली]]
* [[कोकणातील ग्रामदैवत]]
* [[काळम्मादेवी मंदिर (उदगिरी)]]
* [[गाव पांढर]]
| group4 = लोककला
| list4 =
* [[नमन (लोककला)]]
* [[कोकणातील टिपरी परंपरा]]
* [[शक्तीवाले व तुरेवाले (लोककला)]]
* [[कोकणातील लोकवाद्ये]]
| group5 = ग्रामीण जीवन
| list5 =
* [[बाराबलुतेदार पद्धत]]
* [[महाराष्ट्रातील भात लावणी]]
* [[कोकणातील भातशेती]]
* [[कोकणातील आंबा लागवड]]
* [[मिरागाची राखण]]
* [[नांगर]]
* [[कोकणातील जनावरांचे पारंपरिक गोठे]]
* [[कोकणातील आठवडी बाजार]]
}}
igx2kneszbfayn045nd78pvsdqpmsif
फ्रान्सची दुसरी क्रांती
0
382474
2702585
2702191
2026-08-15T16:12:15Z
TheonlyPuneriintown
157039
शुद्धलेखन
2702585
wikitext
text/x-wiki
'''फ्रान्सची दुसरी क्रांती''' ( [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]]: Révolution de Juillet ), ज्याला '''जुलै क्रांती'''सुद्धा म्हणतात, ही १७८९-९९ च्या [[फ्रेंच राज्यक्रांती|पहिल्या]] फ्रेंच क्रांतीनंतरची दुसरी फ्रेंच क्रांती होती. यामुळे फ्रेंच [[बूर्बों घराणा|बूर्बों]] सम्राट, राजा [[फ्रान्सचा दहावा शार्ल|दहावा शार्लची]] पदच्युती झाली आणि त्याचा चुलत भाऊ, [[ओर्लेयोंचे ड्यूक|ओर्लेयोंचा ड्यूक]] [[फ्रान्सचे लुई फिलिप पहिले|लुई फिलिप]], गादीवर बसला, ज्याने फ्रान्सचा शेवटचा राजा म्हणून १८ वर्षे राज्य केले.
१८३० च्या क्रांतीने त्या दिवसापासून एक स्थित्यंतर घडली, कारण [[जुलै राजेशाही|जुलै राजेशाहीद्वारे]] [[संवैधानिक राजेशाही]] पुनर्स्थापित झाली; बूर्बों घराण्याचे निश्चितपणे पतन होऊन त्यांचे [[कनिष्ठ शाखा]], ओर्लेयों घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित झाले; आणि वंशपरंपरागत हक्काच्या तत्त्वाच्या जागी लोकसार्वभौमत्वाचे तत्त्व प्रस्थापित झाले. बूर्बों घराण्याच्या समर्थकांना विधीवादी (''Légitimistes'') म्हटले जाऊ लागले आणि लुई फिलिपच्या समर्थकांना [[ओर्लेयोंवादी (फ्रान्सची राजेशाही)|ओर्लेयोंवादी (''Orléanistes'')]] म्हणून ओळखले जाऊ लागले. याव्यतिरिक्त, [[नेपोलियन बोनापार्ट|नेपोलियनच्या]] वारसांना परत आणण्याचे समर्थन करणारे [[बोनापार्टवादी|बोनापार्टवादी (Bonapartistes)]] सुद्धा होते. सिंहासनावरील १८ अस्थिर वर्षांनंतर, [[फ्रान्सची तिसरी क्रांती|फ्रान्सच्या तिसऱ्या क्रांतीत]] लुई-फिलिप यांना पदच्युत केले आणि त्याच वर्षी [[फ्रान्सचा तिसरा नेपोलियन|लुई नेपोलियनने]] बोनापार्टवाद्यांना पुन्हा सत्तेवर आणले.
== पार्श्वभूमी ==
[[पॅरिसचा तह (१८१४)|मे १८१४ मध्ये]] नेपोलियनच्या फ्रान्सचा पराभव आणि शरणागतीनंतर, पूर्ण युरोप आणि खास तर फ्रान्समध्ये गोंधळ होता. खंडाचा राजकीय नकाशा नव्याने तयार करण्यास व्हिएन्ना परिषद भरली. अनेक युरोपीय देशांनी या परिषदेत भाग घेतला, पण निर्णय घेणे चार प्रमुख सत्तांच्या नियंत्रणाखाली होती: [[ऑस्ट्रियन साम्राज्य]], ज्याचे प्रतिनिधि मुख्यमंत्री युवराज मेटनीश होते; [[ग्रेट ब्रिटन व आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र]], ज्याचे प्रतिनिधि परराष्ट्र सचिव व्हिस्काउंट कॅसलरे होते; [[रशियन साम्राज्य|रूसी साम्राज्य]], ज्याचे प्रतिनिधि [[रशियाचा पहिला अलेक्झांडर|सम्राट अलेक्झांडर पहिले]] होते; आणि [[प्रशिया]], ज्याचे प्रतिनिधि राजा फ्रीडरिश विल्हेल्म तिसरे होते.
=== दहाव्या शार्लचे राज्य ===
[[चित्र:Sir_Thomas_Lawrence_(1769-1830)_-_Charles_X_(1757-1836),_King_of_France_-_RCIN_405138_-_Royal_Collection.jpg|इवलेसे|थॉमस लॉरेन्स यांनी १८२५ मध्ये रंगवलेले दहाव्या शार्लचे चित्र]]
१६ सप्टेंबर १८२४ रोजी, अनेक महिन्यांच्या आजारानंतर, ६८ वर्षांचे लुई अठरावे यांचे निधन झाले. त्यांना मूलबाळ नसल्यामुळे, त्यांचे धाकटे भाऊ, शार्ल, वय ६६, यांना फ्रान्सच्या सिंहासनावर बसले. ते अधिक प्रतिगामी राजकारणासाठी ओळखले जात होते. २७ सप्टेंबर रोजी दहाव्या शार्लने लोकांच्या प्रचंड उत्साहात पॅरिसमध्ये राजप्रवेश केला. चार्ल्स यांचा राज्याभिषेक २९ मे १८२५ रोजी रेंस कॅथेड्रल येथे झाला. एका भव्य समारंभात राजाने सनदेचे पालन करण्याची तसेच फ्रान्सच्या प्राचीन "मूलभूत कायद्यांचे" पालन करण्याची शपथ घेतली. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=CQowmIj8D4sC|title=The Perilous Crown: France Between Revolutions, 1814-1848|last=Price|first=Munro|publisher=[[Pan Macmillan]]|year=2010|isbn=978-0-330-53937-1|page=119}}</ref> समारंभादरम्यान, राजाला शहराच्या किल्ल्या सुपूर्द करताना, सेनचे जिल्हाधिकारी यांनी घोषित केले: "आपल्या नवीन राजाचा अभिमान बाळगून, पॅरिस आपल्या भव्यतेने शहरांची राणी बनण्याची आकांक्षा बाळगू शकते, जसे तिचे लोक आपल्या निष्ठेत, भक्तीत आणि प्रेमात अग्रगण्य बनण्याची आकांक्षा बाळगतात." <ref>{{Harvard citation no brackets|Mansel|2001}}</ref>
आठ महिन्यांनंतर, नवीन राजाबद्दल राजधानीतील लोकांचा दृष्टिकोन खूप बिघडला होता. जनमतातील या मोठ्या बदलाची कारणे अनेक होती, पण त्याची मुख्य दोन कारणे:
* [[युखरिस्ट|युखरिस्टचा]] अपमान करणाऱ्या कोणालाही मृत्युदंडाची शिक्षा देणे.
* [[फ्रेंच राज्यक्रांती|पहिल्या क्रांती]] आणि नेपोलियनच्या पहिल्या साम्राज्याद्वारे जप्त केलेल्या मालमत्तेसाठी आर्थिक भरपाईची तरतूद—ही भरपाई "क्रांतीचे शत्रू" म्हणून घोषित केलेल्या कोणत्याही व्यक्तीला, मग ती कुलीन असो का नसो, दिली जाणार होती.
पहिल्याच्या टीकाकारांनी राजा आणि त्याच्या नवीन मंत्रालयावर कॅथलिक चर्चला खूश करण्याचा आणि असे करून १८१४ च्या सनदेत नमूद केलेल्या धार्मिक विश्वासाच्या समानतेच्या हमीचे उल्लंघन करण्याचा आरोप केला. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.ebsco.com/|title=July Revolution {{!}} Research Starters {{!}} EBSCO Research|website=EBSCO|language=en|access-date=2025-09-06}}</ref> <ref>{{स्रोत पुस्तक|title=King of the World The Life of Louis XIV|last=Mansel|first=Philip|publisher=The university of Chicago Press}}</ref>
दुसरा मुद्दा, म्हणजे आर्थिक नुकसानभरपाईचा, पहिल्यापेक्षा जास्ती संधीसाधू होता. राजेशाहीच्या पुनर्संस्थापनेपासून, स्थावर मालमत्ता बाजारातील अनिश्चितता कमी किंवा नाहीशी करण्यास मालमत्तेच्या मालकीचे प्रश्न निकाली काढण्याची मागणी सगळ्या गटांकडून होत होती. <ref>{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=200}}</ref> पण विरोधकांनी, ज्यांतील बरेच जण निराश बोनापार्टवादी होते, अशी कुजबुज सुरू केली की, जे विरोधक देश सोडून गेले नव्हते त्यांना लज्जित करण्यास दहाव्या शार्लने हा प्रस्ताव मांडत आहेत. ते म्हणे की, हे दोन्ही उपाय म्हणजे १८१४ च्या सनदेचा नाश घडवून आणण्यास रचलेला एक चलाख डाव होता.
आतापर्यंत, पॅरिसच्या लोकांमध्ये राज्यघटनेची आणि [[प्रतिनिधी सभागृहाची (फ्रान्स)|प्रतिनिधी सभागृहाची]] लोकप्रियता असल्यामुळे, राजाचे उच्चभ्रू वर्गासोबतचे—म्हणजेच बूर्बों समर्थक आणि बूर्बों विरोधक या दोघांसोबतचे—संबंध दृढ राहिले होते. हे सुद्धा आता बदलणार होते. १२ एप्रिल रोजी, खऱ्याखुऱ्या दृढ विश्वासाने आणि स्वातंत्र्याच्या भावनेने प्रेरित होऊन, प्रतिनिधी सभागृहाने वारसा हक्काचे कायदे बदलण्याचा सरकारचा प्रस्ताव स्पष्टपणे नकारला. लोकप्रिय वृत्तपत्र ''ले काँस्तितुशॉनेल''ने हा नकार "प्रति-क्रांतिकारक आणि प्रतिक्रियावादांवरील विजय" असल्याचे घोषित केले. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/lapresselassault0000unse|title=La Presse à l'assaut de la monarchie|last=Ledré|first=Charles|date=1960|publisher=[[Armand Colin]]|page=70}}</ref>
[[वरिष्ठ सभागृह (फ्रान्स)|वरिष्ठ सभागृह]] आणि प्रतिनिधी सभागृह या दोन्हींची लोकप्रियता प्रचंड वाढली, आणि राजा व त्यांच्या मंत्रिमंडळाची लोकप्रियता घटली.
१६ एप्रिल १८२७ रोजी, शां द मार्समध्ये [[फ्रान्सचे शाही रक्षक|शाही रक्षकांची]] पाहणी करत असताना, राजाचे स्वागत टोचणाऱ्या मौनाने झाले आणि अनेक प्रेक्षकांनी राजाप्रती आपल्या टोप्या काढण्यास नकार दिला. दहाव्या शार्लने "नंतर [त्यांचे चुलत भाऊ] लुई फिलिपला सांगितले की, 'जरी तिथे असलेले लोक फारसे विरोधी नव्हते, तरी काहीजण कधीकधी भयानक चेहरा करून पाहत होते'." <ref>Marie Amélie, 356; (17 April 1827); Antonetti, 527.</ref>
[[चित्र:CHARLES_X_IN_THE_ROLE_OF_THE_GREAT_NUTCRACKER.jpg|इवलेसे|२५ जुलैचा महान 'नटक्रॅकर'(अडकिट्टा, पश्चिमात्य संस्कृतीत एक पात्र). या व्यंगचित्रात, दहावे शार्ल 'सनद' असे लिहिलेला चेंडू दातांनी फोडण्याचा प्रयत्न करतो, पण त्यांना तो फोडता येत नाही.]]
३० एप्रिल रोजी, राजघराण्याशी आक्षेपार्ह वागल्याच्या अशा कारणावरून, राजाने पॅरिसच्या राष्ट्रीय रक्षकांना अचानक बरखास्त केले. हा नागरिकांचा एक स्वयंसेवी गट होता, ज्याला पूर्वी राजेशाही आणि जनता यांच्यातील एक विश्वासार्ह दुवा मानले जात होते. समंजस लोकांना याचा धक्का बसला: ही बातमी ऐकल्यावर [[ऱ्हाइनलांड|ऱ्हाइनलांडमधील]] एका सरदाराने लिहिले, "असे करायला सांगण्यापेक्षा [माझे] डोकं कापलेलं बरं: क्रांती घडवण्यास आवश्यक असलेला एकमेव पुढील उपाय म्हणजे परिनिरीक्षण."
१७ मार्च १८३० रोजी, प्रतिनिधी सभागृहात बहुमताने राजा आणि [[जुल्स द पोलोन्याक|पोलिन्याकच्या]] मंत्रालयाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव, [[२२१ चे संबोधन]], मंजूर केला. दुसऱ्या दिवशी, शार्लने संसद विसर्जित केली आणि निवडणुका दोन महिन्यांसाठी पुढे ढकलून विरोधकांना घाबरवले. या काळात, उदारमतवाद्यांनी "२२१" जणांना लोकप्रिय नायक म्हणून गौरवले, तर दुसरीकडे [[फ्रान्सचे विभाग|फ्रान्सच्या विभागांमध्ये]] जिल्हाधिकारांची अदलाबदल होत असल्याने सरकारला देशभरात पाठिंबा मिळवण्यास कठीण होते. त्यानंतर ५ ते १९ जुलै १८३० दरम्यान विधानसभेच्या निवडणुका झाल्या. उदारमतवादी विरोधी पक्षाने पोलिन्याकच्या समर्थकांवर २७४-१४३ अशा बहुमताने जवळपास प्रत्येक ३ पैकी २ जागा जिंकल्या. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=c7aQqFo43EMC&pg=PA238|title=Re-Writing the French Revolutionary Tradition: Liberal Opposition and the Fall of the Bourbon Monarchy|last=Alexander|first=Robert|date=2003|publisher=Cambridge University Press|isbn=978-1-139-43764-6|location=New York|pages=238, 285}}</ref>
रविवारी, २५ जुलै १८३० रोजी, राजाने पोलिन्याकच्या संमतीने, हुकूमनाम्याद्वारे १८१४ च्या सनदेत बदल करण्याची सुरुवात केली. त्यांचे हुकूमनामे, ज्यांना [[जुलै अध्यादेश]] म्हणतात, प्रतिनिधी सभागृह बरखास्त केले, वृत्तपत्र स्वातंत्र्याची मुस्कटदाबी केली, व्यापारी मध्यमवर्गाला भविष्यातील निवडणुकांमधून वगळले आणि नवीन निवडणुका जाहीर केल्या. सोमवारी, २६ जुलै रोजी, हे हुकूमनामे पॅरिसमधील अग्रगण्य पुराणमतवादी वृत्तपत्र ''ले मॉनितोर'' मध्ये प्रकाशित झाले. मंगळवारी, २७ जुलै रोजी एक क्रांती सुरू झाली आणि शेवटी बूर्बों राजेशाहीचा अंत केला.
== जुलै १८३० च्या घटना ==
=== सोमवार, २६ जुलै १८३० ===
[[चित्र:Lar7_cogniet_001z.jpg|इवलेसे|''जुलै १८३० मधील दृश्ये'', लेओं कोन्यें यांनी काढलेले चित्र, ज्यात अधिक उज्ज्वल फ्रेंच प्रजासत्ताकामध्ये होणारे परिवर्तन दर्शवते.]]
उष्ण आणि कोरडा उन्हाळा होता, ज्यामुळे ज्यांच्याकडे पैसे होते ते पॅरिस सोडून गावाला गेले. बहुतेक व्यावसायिकांना ते शक्य नव्हते, आणि म्हणूनच सेंट-क्लाउड "अध्यादेशां"बद्दल समजणाऱ्यांमध्ये ते पहिले होते, ज्यांनी त्यांना प्रतिनिधी सभागृहासाठी उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास बंदी घातली होती. ज्यांना सर्वोच्च सामाजिक प्रतिष्ठा हवी होती, त्यांच्यासाठी असे सदस्यत्व अपरिहार्य होते. चिडून, ''बूर्स''ने कर्ज देणे बंद केले आणि व्यावसायिकांनी आपले कारखाने बंद केले. कामगारांना रस्त्यावर हाकलून दिले, जेणेकरून ते स्वतःची सोय स्वतःच करतील. उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून वाढत असलेलीच बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली. "त्यामुळे मोठ्या संख्येने कामगारांना निषेध करण्याशिवाय अजून काही काम नव्हते." <ref name="Mansel238">{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=238}}</ref>
जरी ''जूर्नाल दे देबा'', ''ले मॉनितोर'', आणि ''ले काँस्तितुशॉनेल'' सारख्या वृत्तपत्रांनी नवीन कायदे पाळत प्रकाशन आधीच बंद केले होते, तरी शहरातील १२ वृत्तपत्रांमधील जवळपास ५० पत्रकार ''ले नास्यॉनाल'' च्या कार्यालयात जमले. तिथे त्यांनी एका सामूहिक निषेध पत्रावर सही केली आणि आपली वृत्तपत्रे सुरूच राहतील अशी शपथ घेतली. <ref name="Mansel238">{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=238}}</ref>
त्या संध्याकाळी, जेव्हा पोलिसांनी एका वृत्तपत्र मुद्रणालयावर छापा टाकून तस्करीची वृत्तपत्रे जप्त केली, तेव्हा उकाड्याने हैराण झालेल्या, बेरोजगार जमावाने " ''À bas les Bourbons!'' " ("बूर्बों मुर्दाबाद!") आणि " ''Vive la Charte!'' " ("सनद चिरायू होवो!") अशा कोपविष्ट घोषणा करत त्यांचे स्वागत केले.
पत्रकार अर्मां कारेल यांनी ''ले नास्यॉनाल''च्या दुसऱ्या दिवसाच्या अंकात लिहिले:<blockquote>फ्रान्स... स्वतः सरकारच्यामुळेच पुन्हा क्रांतीच्या खाईत लोटला जातो... कायदेशीर व्यवस्था आता संपली आहे, <u>बळ</u> वापरणे सुरू झाले आहे... आपण आता ज्या परिस्थितीत आहोत, त्यात आज्ञापालन करणे हे कर्तव्य राहिलेले नाही... आपला स्वतःचा प्रतिकार कितपत वाढवायचा, याचा निर्णय फ्रान्सलाच घ्यावा लागेल. <ref>{{Harvard citation no brackets|Pinkney|1972}}; {{स्रोत पुस्तक|url=https://books.google.com/books?id=3H0vAAAAMAAJ|title=Mémoires de Madame de Rémusat 1802-1808|last=de Rémusat|first=Madame|date=1880|publisher=Calmann Lévy|volume=2|pages=313–314|language=fr|author-link=Madame de Rémusat}}; Lendré 107</ref></blockquote>
=== मंगळवार, २७ जुलै १८३०: पहिला दिवस ===
[[चित्र:Saisie_des_presses_du_National.jpg|उजवे|इवलेसे|''ले नास्यॉनाल''च्या मुद्रणालयांवर कब्जा, क्रांतीला चालना देणारी एक घटना. पॅरिस, २७ जुलै.]]
दिवसभर, जसजशी गर्दी वाढत गेली, तसतसे पॅरिसमध्ये शांतता पसरली. दुपारी ४:३० वाजता पॅरिसच्या पहिल्या लष्करी विभागाच्या आणि शाही रक्षकांच्या सैन्याच्या कमांडरांना त्यांचे सैन्य आणि तोफा, [[त्वीलीरीचा राजवाडा|त्वीलीरीच्या]] समोरील [[प्लास दु कारुजेल]], [[प्लास वांदोम]] आणि [[प्लास दे ला बास्तीय]] येथे एकत्रित होण्याचे आदेश दिले. सुव्यवस्था राखण्यासाठी आणि लुटारूंपासून बंदुकीच्या दुकानांचे संरक्षण करण्यास, संपूर्ण शहरात लष्करी गस्त ठेवण्यात, मजबूत आणि विस्तारित करण्यात आली. तरीही, शस्त्रागारे किंवा दारूगोळ्याचे कारखान्यांच्या संरक्षणासाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. थोड्या वेळासाठी, ती खबरदारी अकाली वाटली, पण ७:०० वाजता संध्याकाळी, अंधार पडू लागताच, लढाई सुरू झाली. "सैनिकांपेक्षा पॅरिसचे नागरिकच आक्रमक होते. वरच्या खिडक्यांमधून रस्त्यावरील सैनिकांवर फरशीचे दगड, कौले आणि फुलदाण्यांचा वर्षाव होऊ लागला". <ref>{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=239}}.</ref> सुरुवातीला, सैनिकांनी हवेत इशारा म्हणून गोळीबार केला. पण रात्र संपण्यापूर्वी, एकवीस नागरिक मारले गेले. त्यानंतर दंगलखोरांनी त्यांच्या एका मृत निषेधकर्ताचा मृतदेह रस्त्यांवरून फिरवत " ''Mort aux Ministres !'' ''À bas les aristocrates !'' " ("मंत्री मुर्दाबाद! उमराव मुर्दाबाद!") अशा घोषणा दिल्या.
=== बुधवार, २८ जुलै १८३०: दुसरा दिवस ===
[[चित्र:Prise_de_l'Hôtel_de_ville_-_le_Pont_d'Arcole.JPG|इवलेसे|अमेडी बुर्जुआ यांनी हॉटेल द व्हिलचा ताबा घेतला (१७८९ मध्ये, आणि नंतर १८४८ व १८७० मध्ये क्रांतिकारक तेथे गेले होते).]]
पॅरिसमध्ये रात्रभर लढाई चालू राहिली. एका प्रत्यक्षदर्शीने लिहिले:<blockquote>आत्ताच सव्वा आठ वाजले असतील, आणि आधीच आरडाओरडा आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. व्यवहार पूर्णपणे ठप्प झाली आहे.... रस्त्यांवरून गर्दी धावत आहे... तोफा आणि गोळीबाराचा आवाज अधिकाधिक मोठा होत आहे... ''" À bas le roi ! "'' '', " À la guillotine !!'' ''"'' ["राजाचा नाश असो!", " गिलोटीनला पाठवा!!"] अशा घोषणा ऐकू येत आहेत.... <ref>{{Harvard citation no brackets|Olivier|1951|p=247}}.</ref></blockquote>दहाव्या शार्लने शाही रक्षकांचे मेजर-जनरल, मार्शल ओगिस्त मार्मों, रागुसाचे ड्यूक, यांना दंगांना दडपण्याचा आदेश दिला. मार्मों स्वतः उदारमतवादी होते आणि मंत्रालयाच्या धोरणाच्या विरोधात होते, पण ते राजांशी घट्टपणे संबधित होते कारण त्यांना असे वाटत होते की ते त्यांचे कर्तव्य आहे; आणि कदाचित १८१४ मध्ये नेपोलियनला सोडून जाण्याच्या त्यांच्या सर्वमान्य आणि मोठ्या प्रमाणावर टीका झालेल्या कृतीमुळे ते अलोकप्रिय झाले होते. राजा सें-क्लू येथेच राहिले, पण त्यांचे मंत्री त्यांना पॅरिसमधील घडामोडींची माहिती देत होते. त्या मंत्र्यांचा आग्रह होता की दंगलखोरांचा दारुगोळा संपताच ही दंगा थांबून जाईल.
[[चित्र:Révolution_de_1830_-_Combat_devant_l'hôtel_de_ville_-_28.07.1830.jpg|डावे|इवलेसे|<nowiki>२८ जुलै १८३० रोजी नगर भवनेसमोर झालेली लढाई</nowiki>, जां-व्हिक्तोर श्नेत्स यांनी काढलेले]]
मार्मोंची योजना अशी होती की शाही रक्षक आणि शहरातील सैन्याच्या उपलब्ध तुकड्यांनी शहरातील महत्त्वाचे रस्त्यांचे आणि पूलांचे रक्षण करावे, तसेच पॅले रॉयाल, पॅले दे जुस्तीस आणि ओतेल दे व्हील यांसारख्या महत्त्वाच्या इमारतींचे संरक्षण करावे. ही योजना अविचारी आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी होती; <ref>{{स्रोत पुस्तक|title=Paris in July and August 1830: An Historical Narration of the Revolution of the 27th, 28th and 29th of July 1830; Its Causes and Effects; The Orders ... With Its Modifications; And the Celebrate|last=Sadler|first=Percy|date=February 2, 2018|publisher=Forgotten Books|isbn=978-0267552597}}</ref> फक्त हे नाही की पुरेसे सैन्यच नव्हते, तर रसदही खूप अपुरी होत्या. शाही रक्षक दल सध्या तरी बहुतांशी निष्ठावान होते, पण त्याच्याशी संलग्न असलेल्या मुख्य तुकड्यांमध्ये दोलायमानता होती: सैनिकांची एक लहान पण वाढणारी संख्या पळून जात होती; काही जण केवळ गुपचूप निसटत होते काही जण आपल्याला कोण पाहत आहे याची पर्वा न करता निघून जात होते.
पॅरिसमध्ये, बूर्बों विरोधी पक्षाच्या एका समितीने, ज्यात साहूकार [[जाक लाफीत]], [[कासिमीर प्येर पेरीएर|कासिमीर पेरीएर]], सेनापती [[एत्येन मॉरीस जेरार|एत्येन जेरार]] आणि [[जॉर्ज मुताँ|जॉर्ज मुताँ, लोबाऊचे काउंट]] यांच्यासह इतरही होते, एक याचिका तयार करून सही केली होती, ज्यात त्यांनी ''अध्यादेशांना'' मागे घेण्याची मागणी केली होती. ही याचिका "राजावर नव्हे, तर त्यांच्या मंत्र्यांवर" टीका करणारी होती, आणि त्याद्वारे दहाव्या शार्लच्या या धारणेला खोडून काढत होती की त्यांचे उदारमतवादी विरोधक त्यांच्या राजवंशाचे शत्रू आहेत. <ref>{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=245}}.</ref>
याचिकेवर सही केल्यानंतर, समितीचे सदस्य लढाया थांबवण्याची विनंती करण्यासाठी आणि सें-क्लू व पॅरिस यांच्यात मध्यस्थी करण्याची याचना करण्यासाठी थेट मार्मोंकडे गेले. मार्मोंने याचिका स्वीकारली, पण सांगितले की तोडगा निघण्यासाठी पॅरिसच्या लोकांना आधी शस्त्रे सोडावी लागतील. निराश झाले असले तरी हताश न होता, त्या गटाने राजाचे मुख्य मंत्री, पॉलिन्याक – " ''चपला घातलेली [[जोन ऑफ आर्क|आर्कची जोन]]'' " – यांचा शोध घेतला. पॉलिन्याककडून त्यांना आणखीच निराशाजनक प्रतिसाद मिळाला. त्याने त्यांना भेटण्यासच नकार दिला, कदाचित त्याला माहित होते की चर्चा करण्यात काही अर्थ नसणार. <sup class="noprint Inline-Template" style="white-space:nowrap;">[ ''[[विकिपीडिया:संदर्भ द्या|<span title="This citation requires a reference to the specific page or range of pages in which the material appears. (October 2018)">पृष्ठ मार्मोंप्रमाणेच</span>]]'' ]</sup> माहित होते की दहावा शार्ल फ्रान्सच्या सिंहासनाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रतिष्ठेसाठी ''अध्यादेश'' अत्यावश्यक मानत होते. त्यामुळे, राजाने ''अध्यादेश'' मागे घेतले नाहीत.
संध्याकाळी ४ वाजता, दहाव्या शार्लने मार्मोंच्या प्रमुख सहायकांपैकी एक असलेल्या कर्नल कोम्येरुफ्स्की यांचे स्वागत केले. कर्नल मार्मोंकडून महाराजांसाठी एक चिठ्ठी घेऊन आले होते:<blockquote>महाराज, ही आता दंगल राहिलेली नाही, ही एक क्रांती आहे. महाराज, शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपण तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. राजमुकुटाचा सन्मान अजूनही वाचवता येऊ शकतो. उद्या कदाचित, वेळच उरणार नाही... मी महाराजांच्या आदेशांची आतुरतेने वाट पाहत आहे. <ref>{{Harvard citation no brackets|Mansel|2001|p=247}}.</ref></blockquote>राजाने पॉलिन्याकला सल्ला विचारला, आणि प्रतिकार करण्याचा सल्ला मिळाला.
=== गुरुवार, २९ जुलै १८३०: तिसरा दिवस ===
[[चित्र:Révolution_de_1830_-_Combat_de_la_rue_de_Rohan_-_29.07.1830.jpg|इवलेसे|''रु द रोहनची लढाई'', [[इपॉलीत लेकॉन्त]]]]
<blockquote>"ते (राजा आणि मंत्री) पॅरिसला येत नाहीत," असे कवी, कादंबरीकार आणि नाटककार [[आल्फ्रेद द विन्यी]] यांनी लिहिले, "लोक त्यांच्यासाठी मरत आहेत... एकही राजकुमार आलेला नाही. रक्षकांचे बिचारे सैनिक आदेशांशिवाय, दोन दिवसांपासून भाकरशिवाय, सगळीकडे शोधले जात आहेत आणि लढत आहेत." <ref>{{स्रोत पुस्तक|title=Journal d'un poète|title-link=s:fr:Journal d’un poète|last=de Vigny|first=Alfred|year=1867|pages=[https://archive.org/details/journaldunpote00vignuoft/page/33 33]|language=fr}}</ref></blockquote>कदाचित त्याच कारणामुळे, शाहीवाद कुठेही दिसत नव्हते; कदाचित दुसरे कारण हे होते की आता बंडखोर सुसंघटित आणि उत्तम प्रकारे शस्त्रसज्ज झाले होते. केवळ एक दिवस आणि एका रात्रीत, संपूर्ण शहरात ४,००० हून जास्त अडथळे उभारले गेले होते. क्रांतिकारकांचा तिरंगी ध्वज – ‘जनतेचा ध्वज’ – घरांवर फडकत होता, आणि त्यापैकी अधिकाधिक इमारती महत्त्वाच्या होत्या.
[[चित्र:Arrivée_du_Duc_d'Orléans_au_Palais-Royal.jpg|डावे|इवलेसे|जां-बातिस्त कार्बीये यांनी काढलेले ''दुक द्'ओर्लेयों (लुई फिलिप)चे पॅले-रॉयललाआगमन'.'']]
मार्मोंकडे सें-देनी, व्हिन्सें, लुनेव्हिल किंवा सें-ओमेर येथून अजून सैन्य पुकारण्याचा पुढाकार ना प्रसंगावधान होता; तसेच त्यांनी राखीव सैनिकांकडून किंवा दहाव्या शार्लशी अजूनही एकनिष्ठ असलेल्या पॅरिसवासीयांकडूनही मदत मागितली नाही. बूर्बों विरोधी पक्ष आणि क्रांतीच्या समर्थकांनी पॉलिन्याक व इतर मंत्र्यांना अटक करण्याची मागणी करत त्यांच्या मुख्यालयावर गर्दी केली, तर बूर्बों समर्थक आणि शहरातील नेत्यांनी दंगलखोरांना आणि त्यांच्या सूत्रधारांना अटक करण्याची मागणी केली. मार्मोंने दोन्हीही विनंतींवर कारवाई करण्यास नकार दिला आणि त्याऐवजी राजाच्या आदेशाची वाट पाहू लागला.
दुपारी १:३० पर्यंत, [[त्विलरी राजवाडा]] लुटला गेला. राजाची विधवा सून आणि सिंहासनाच्या वारसाची आई, डचेस द बेरी हिचा गौन घातलेला, केसांमध्ये पिसे आणि फुले माळलेला एक माणूस राजवाड्याच्या खिडकीतून ओरडला: ' ''Je reçois! Je reçois!'' ' ('मी स्वीकारते! मी स्वीकारते!', अर्थ: "दरबार भरली आहे! दरबार भरली आहे!") इतरांनी राजवाड्याच्या तळघरातून वाईन पिली. <ref>{{स्रोत पुस्तक|url=https://ebooks-bnr.com/ebooks/pdf4/chateaubriand_memoires_outre_tombe3.pdf|title=Mémoires d'Outre-Tombe|last=de Chateaubriand|first=François-René|publisher=[[National Library of France]]|year=1849|volume=3|page=120}}; Fontaine II, 849 (letter of 9 August 1830).</ref> त्याच दिवशी सकाळी, [[लूव्र संग्रहालय|लुव्र राजवाडा]] त्याहूनही वेगाने लुटला गेला. जमावाचा सामना करत असलेल्या आणि मार्मोंच्या आदेशानुसार स्वतःवर गोळीबार होईपर्यंत गोळीबार न करण्याच्या शाही सैन्याच्या स्विस सैनिकांना त्यांच्या अधिकाऱ्यांनी मागे घेतले, कारण त्यांना १० ऑगस्ट १७९२ रोजी त्विलरी राजवाड्यावर हल्ला झाला तेव्हा झालेल्या स्विस रक्षकांच्या हत्याकांडाची पुनरावृत्ती होण्याची भीती होती.
दुपारपर्यंत सर्वात मोठी लूट, ओतेल द व्हिल, ताब्यात घेतली होती. या तीन दिवसांत झालेली लूटमार आश्चर्यकारकपणे कमी होती. ; केवळ [[लूव्र संग्रहालय|लूव्रमध्येच]] नव्हे — जिथे लोकांनी चित्रांचे आणि कलावस्तूंचे रक्षण केले — तर त्विलरी, पॅले द जुस्तीस, आर्चबिशपचा राजवाडा आणि इतर ठिकाणीही.
काही तासांनंतर, राजकारण्यांनी त्या उद्ध्वस्त इमारतमध्ये प्रवेश केला आणि तात्पुरते सरकार स्थापन करण्यास सुरुवात केली. पुढील काही दिवस शहरात ठिकठिकाणी चकमकी होत असल्या तरी, क्रांती सर्वार्थाने संपली होती.
== निकाल ==
[[चित्र:Vernet_-_31_juillet_1830_-_Louis-Philippe_quitte_le_Palais-Royal.jpg|इवलेसे|''ओर्लेयोंचा ड्यूक पॅले-रॉयाल सोडताना'', ओरास वर्ने, १८३२]]
जुलै १८३० च्या क्रांतीने आणखी एका सांविधानिक राजेशाही तयार केली. २ ऑगस्ट रोजी, दहावा शार्ल आणि त्याचा मुलगा युवराजाने सिंहासनावरील आपले हक्क सोडून दिले आणि ते ब्रिटनला निघून गेले. चार्ल्सची इच्छा होती की त्यांचा नातू, बोर्दूचा ड्यूक, हेन्री पाचवे म्हणून सिंहासनावर बसेल, पण हंगामी सरकारमधील राजकारण्यांनी त्याऐवजी ओर्लेयों घराण्यातील आपला दूरचा चुलतभाऊ, लुई फिलिप यांना सिंहासनावर बसवले, जे सांविधानिक राजा म्हणून राज्य करण्यास सहमत झाले आणि ही राजवट [[जुलै राजेशाही]] म्हणून ओळखली जाऊ लागली. बूर्बों राजवंशाच्या हद्दपार झालेल्या वरिष्ठ वंशाच्या समर्थकांना [[विधीवादी (फ्रान्सची राजेशाही)|विधीवादी (''Légitimistes'')]] म्हणून ओळखले जाऊ लागले.
[[प्लास दे ला बास्तीय|प्लेस दे ला बास्टिल]] येथे असलेला जुलै स्तंभ, या क्रांतीच्या घटनांच्या स्मरणार्थ उभारला आहे.
१८३२ मध्ये, उठावाच्या परिणामांमुळे आणि त्यामागील हेतूंमुळे निराश झालेल्या पॅरिसवासी प्रजासत्ताकवाद्यांनी, [[जून बंड]] म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घटनेत उठाव केला. जरी हे बंड एका आठवड्यापेक्षा कमी काळात चिरडले गेले, तरी जुलै राजेशाही संशयात राहिली; दक्षिणपंथ आणि वामपंथ दोन्ही गटांना ती वेगवेगळ्या कारणांमुळे नापसंत होती, आणि शेवटी [[फ्रान्सची तिसरी क्रांती|१८४८ मध्ये ती उलथवून टाकण्यात]] आली.
== चित्र दालन ==
<gallery mode="nolines" widths="200" heights="200">
चित्र:Lepoittevin--Souvenirs_patriotiques_no_1--1830--Rijksmuseum.jpg|अल्ट=Eugène Lepoittevin, Souvenirs patriotiques no. 1, 1830, Rijksmuseum| [[ओजेन लेप्वात्वें]], ''Souvenirs patriotique'' क्र. १, १८३०, रेइक्समिजेयिम
चित्र:Souvenirs_patriotiques_no_2_par_Eugène_Lepoittevin.jpg|अल्ट=Eugène Lepoittevin, Souvenirs patriotiques no. 2, 1830, Bibliothèque nationale de France| [[ओजेन लेप्वात्वें]], ''Souvenirs patriotiques'' क्र. २, १८३०, फ्रान्सचे राष्ट्रीय ग्रंथालय
चित्र:Lepoittevin--Souvenirs_patriotiques_no_3--1830--Rijksmuseum.jpg|अल्ट=Eugène Lepoittevin, Souvenirs patriotiques no. 3, 1830, Rijksmuseum| [[ओजेन लेप्वात्वें]], ''Souvenirs patriotiques'' क्र. ३, १८३०, रेइक्समिजेयिम
चित्र:Eugène_Lepoittevin,_studies_of_soldiers_and_a_dead_horse,_1830,_Rijksmuseum.jpg|अल्ट=Eugène Lepoittevin, studies of soldiers and a dead horse, 1830, Rijksmuseum| [[ओजेन लेप्वात्वें]], सैनिक आणि मृत घोड्याचे चित्रण, १८३०, रेइक्समिजेयिम
चित्र:Eugène_Lepoittevin,_28_Juillet_1830_lithograph.jpg| [[ओजेन लेप्वात्वें]], ''२८ जुलै १८३०: Premier Rassemblement des Citoyens et des Elèves de l'école Polytechnique Place du Panthéon'', १८३०
चित्र:J-B_Goyet--Une_Famille_Parisienne--01_(cropped).jpg|अल्ट=Jean-Baptiste Goyet, Une Famille Parisienne (le 28 Juillet 1830), 1830.| [[जां-बातिस्त ग्वाये]], ''Une Famille Parisienne (२८ जुलै १८३०)'', १८३०.
चित्र:J-B_Goyet--Une_Famille_Parisienne--02.jpg|अल्ट=Jean-Baptiste Goyet, Une Famille Parisienne (le 30 Juillet 1830), 1830.| [[जां-बातिस्त ग्वाये]], ''Une Famille Parisienne (३० जुलै १८३०)'', १८३०.
</gallery>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
=== स्रोत ===
* {{स्रोत पुस्तक|url=https://archive.org/details/frenchrevolution0000pink|title=The French Revolution of 1830|last=Pinkney|first=David H.|publisher=[[Princeton University Press]]|year=1972|isbn=978-0-691-05202-1|location=Princeton (N.J.)|author-link=David H. Pinkney|url-access=registration}}
* {{स्रोत पुस्तक|title=Paris Between Empires: Monarchy and Revolution 1814-1852|title-link=Paris Between Empires, 1814–1852|last=Mansel|first=Philip|date=2001|publisher=[[St. Martin's Press]]|isbn=978-0-312-98660-5|location=London|author-link=Philip Mansel}}
[[वर्ग:फ्रान्स सहभागी असलेली युद्धे]]
[[वर्ग:फ्रान्सचा इतिहास]]
[[वर्ग:फ्रेंच राज्यक्रांती]]
s2hm3rtx1epg5huv0n98rsm8r50bng0
माळव्याचा यशोवर्मन
0
382788
2702573
2702502
2026-08-15T13:04:13Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702573
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट यशोवर्मन
| पदवी = महाराजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११३३]] - [[इ.स. ११४२]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११३३]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = यशोवर्मा-देव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[नरवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला जयवर्मन]]
| वडील = [[नरवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[पहिला जयवर्मन]]<br>लक्ष्मीवर्मन
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''यशोवर्मन''' (राज्यकाळ ११३३–११४२) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशावर राज्य केले. चालुक्य राजा जयसिंह सिद्धराजाने त्याचा पराभव करून त्याला तुरुंगात टाकले आणि असे दिसते की ११३३ नंतर त्याने चालुक्यांच्या मांडलिक म्हणून राज्य केले.
==बालपण==
यशोवर्मन हे त्यांचे वडील [[नरवर्मन]] यांच्यानंतर गादीवर आले. त्यांच्या ११३५ च्या [[उज्जैन]] शिलालेखात त्यांचा उल्लेख महाराजा यशोवर्मा-देव असा आहे. या संस्कृत भाषेतील शिलालेखात एका गावाच्या अनुदानाची नोंद आहे.
११३४ पर्यंत, चंदेल राजा मदनवर्मनने बेटवा नदीच्या काठावरील परमार राज्याचा पूर्वेकडील भाग ताब्यात घेतला होता, जसे त्याच्या औगासी अनुदान शिलालेखावरून दिसून येते. पश्चिम सीमेवर, यशोवर्मनला चालुक्य राजा जयसिंह उर्फ सिद्धराजाकडून पराभव पत्करावा लागला.
==जयसिंह सिद्धराजाविरुद्ध पराभव==
इतिवृत्ते आणि शिलालेखांसह अनेक स्त्रोतांवरून हे सिद्ध होते की यशोवर्मनचा पराभव गुजरातचा चालुक्य राजा जयसिंहाने केला होता. काही इतिवृत्तांमध्ये असेही सुचवले आहे की यशोवर्मनचे वडील [[नरवर्मन]] यांचा जयसिंहाकडून पराभव झाला होता. असे दिसते की चालुक्य-परामर युद्ध नरवर्मनच्या कारकिर्दीत सुरू झाले आणि यशोवर्मनच्या कारकिर्दीतच संपले.
समकालीन चालुक्य दरबारी हेमचंद्र यांच्या मते , जयसिंहाने परमार राज्यावर आक्रमण केले कारण त्याला पवित्र शहर [[उज्जैन]]ला भेट द्यायची होती. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंग यांच्या 'प्रबंध-चिंतामणी' मध्ये युद्धाचे वेगळे कारण नमूद केले आहे. मेरुतुंगांच्या मते, जयसिंह तीर्थयात्रेवर असताना यशोवर्मनने चालुक्य राजधानीवर आक्रमण केले आणि प्रत्युत्तर म्हणून जयसिंहाने परमार राजधानी [[धार]]वर आक्रमण केले. मेरुतुंगांचे वर्णन विश्वसनीय वाटत नाही, कारण परमार त्यावेळी शक्तिशाली चालुक्य राज्यावर आक्रमण करण्याइतके कमकुवत होते.
११३९ च्या [[दाहोद]] शिलालेखात असे म्हटले आहे की जयसिंहाने मालवाच्या (परमार प्रदेश) राजाला कैद केले होते, या दाव्याला हेमचंद्राने दुजोरा दिला आहे. या पराभवामुळे, परमार राज्याचा मोठा भाग, त्याची राजधानी [[धार]]सह, चालुक्य राजवटीखाली आला. जयसिंहाने महादेवाला अवंती - मंडळाचा (मालव) राज्यपाल म्हणून नियुक्त केले. चालुक्य राजाने अवंती-नाथ ("अवंतीचा स्वामी") ही पदवी देखील धारण केली, जसे त्याच्या ११३७ च्या गाल शिलालेखात नमूद आहे.
इ.स. ११३४ (वि.सं. ११९१) च्या एका शिलालेखात, यशोवरमनला महाराजाधिराज ("राजांचा महान राजा") ही पदवी दिली आहे. तथापि, ११३५ च्या एका शिलालेखात, त्याने महाराजा ("महान राजा") ही खालच्या दर्जाची पदवी धारण केली. यावरून असे सूचित होते की या काळात त्याने सार्वभौम म्हणून आपला दर्जा गमावला. हे जयसिंहाच्या आक्रमणामुळे झाले की इतर काही कारणामुळे, हे निश्चित नाही. शक्यतो, जयसिंहाने त्याला मुक्त केले असावे आणि त्याने आपल्या पूर्वीच्या राज्याच्या काही भागावर चालुक्य मांडलिक म्हणून राज्य केले असावे.
[[धार]] आणि [[उज्जैन]] 1136 ते 1143 पर्यंत चालुक्यांच्या नियंत्रणाखाली राहिले.
==शेवटचे दिवस==
झालरापाटन येथे सापडलेल्या एका शिलालेखात महाराजा यशोवर्मन यांचा उल्लेख आहे. ज्या वर्षी हा शिलालेख जारी करण्यात आला त्या वर्षाचा शेवटचा अंक स्पष्ट नाही, परंतु अंदाजे तो ११९९ वि.सं. म्हणजेच ११४२ इसवी सन असा मानला जातो. जर ही तारीख बरोबर असेल, आणि जर शिलालेखात उल्लेखलेला शासक हा [[परमार]] राजा असेल (ज्या दाव्यावर काही इतिहासकारांना शंका आहे), तर असे दिसते की त्याने ११४० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत, शक्यतो चालुक्य मांडलिक म्हणून राज्य केले. शिलालेख सापडलेल्या जागेवरून असे सूचित होते की त्याने खालच्या काली सिंधू खोऱ्यात एका लहान संस्थानावर राज्य केले.
यशोवर्मननंतर [[पहिला जयवर्मन]] गादीवर आला, ज्याने [[धार]], किंवा किमान पूर्वीच्या परमार प्रदेशाच्या काही भागावर पुन्हा नियंत्रण मिळवले.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
oa4kt5vwxvrwexmptdwputaswpbwz9m
ब्यावर
0
382792
2702590
2702436
2026-08-15T16:25:27Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702590
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''ब्यावर''' हे भारतातील राजस्थानातील [[ब्यावर जिल्हा|ब्यावर जिल्ह्यातील]] एक शहर आहे. ब्यावर हे [[राजपुताना|राजपुतानाच्या]] [[अजमेर-मेवाड]] संस्थानाची आर्थिक राजधानी होती. २०११ च्या जनगणनेनुसार, ब्यावर शहराची लोकसंख्या १,५१,१५२ होती. हे [[अजमेर|अजमेरपासून]] {{Convert|70|km|mi|0}} अंतरावर आहे आणि राज्याची राजधानी [[जयपूर|जयपूरच्या]] {{Convert|184|km|mi|0}}, [[अरवली पर्वतरांग|अरवली पर्वतरांगांमध्ये]] वसले आहे.
हे शहर एकेकाळी व्यापाराचे, विशेषतः कच्च्या [[कापूस|कापसाचे]] प्रमुख केंद्र होते आणि येथे कापूस दाबण्याच्या भट्ट्या व कृष्णा कॉटन मिल्स होत्या. सध्या, प्रमुख उद्योगांमध्ये खनिज-आधारित युनिट्स, यंत्र-आधारित युनिट्स, मशीन टूल्स आणि ॲक्सेसरीज, प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट पाईप्स, प्लास्टिक उत्पादने, वस्त्रोद्योग, लाकडी फर्निचर आणि ॲस्बेस्टॉस सिमेंट पाईप्स यांचा समावेश आहे. ब्यावर हे उत्तर भारतातील सिमेंटचे सर्वात मोठे उत्पादक क्षेत्र असून [[श्री सिमेंट|श्री सिमेंटचे]] मुख्यालय आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.business-standard.com/company/shree-cement-508/information/company-history|title=Shree Cement Ltd - Company History|last=|first=|date=|website=|url-status=live|archive-url=https://web.archive.org/web/20160424072453/http://www.business-standard.com/company/shree-cement-508/information/company-history|archive-date=24 April 2016|access-date=}}</ref>
२०११ च्या जनगणनेनुसार, ब्यावरची लोकसंख्या ३,४२,९३५ होती. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण ५१% आणि महिलांचे प्रमाण ४९% आहे. ब्यावरचा सरासरी साक्षरता दर ६४% असून तो राष्ट्रीय सरासरी (५९.५%) पेक्षा जास्त आहे. येथील ६०% पुरुष आणि ४०% महिला साक्षर आहेत.
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
[[वर्ग:ब्यावर जिल्हा]]
gsgkgwacwnsasuyd2skazh96jrk7q32
डीग (राजस्थान)
0
382796
2702591
2702456
2026-08-15T16:26:09Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[डीग]] वरुन [[डीग (राजस्थान)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
2702456
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''डीग''' हे [[राजस्थान]] राज्यातील [[डीग जिल्हा|डीग जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर आहे व जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते राजवाडे, किल्ले, उद्याने आणि कारंजे यांसारख्या स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/specials/india-interior/the-keepers-of-deeg-a-lakepalace-off-the-beaten-track/article9768233.ece|title=The keepers of Deeg, a lake-palace off the beaten track|date=2017-07-14|website=BusinessLine|language=en|access-date=2025-06-22}}</ref>
डीग हे भरतपूरच्या [[हिंदू]] जाटांची पहिली राजधानी बनले. [[आग्रा|आग्राच्या]] सान्निध्यात असल्यामुळे त्याने त्या प्रदेशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर, महाराजा सूरजमल यांनी डीगमध्ये अनेक इमारती आणि महत्त्वाच्या वास्तू बांधण्याचा, तसेच [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] एकमेव हिंदू -शैलीचा राजवाडा असलेल्या डीग पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा आदेश दिला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.google.co.in/books/edition/Cultural_Heritage_of_Mewat/ntFjEQAAQBAJ?hl=en&gbpv=1&dq=deeg+was+capital+of+jats&pg=PA91&printsec=frontcover|title=Cultural Heritage of Mewat|last=Ahmad|first=Aijaz|date=2020-01-01|publisher=Concept Publishing Company|isbn=978-93-86682-72-7|language=en}}</ref>
२०११ च्या भारतीय [[जनगणना|जनगणनेनुसार]], डीगची लोकसंख्या ४४,९९९ होती. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण ५४% आणि महिलांचे प्रमाण ४६% आहे. डीगचा सरासरी साक्षरता दर ७५.६१% होता. डीगमध्ये १७% लोकसंख्या ६ वर्षांखालील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|title=Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|publisher=Census Commission of India|archive-url=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archive-date=2004-06-16|access-date=2008-11-01}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
ihmwihe4l7f1p2sypjezom18fhcd8ca
2702593
2702591
2026-08-15T16:26:20Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702593
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''डीग''' हे [[राजस्थान]] राज्यातील [[डीग जिल्हा|डीग जिल्ह्यातील]] एक ऐतिहासिक शहर आहे व जिल्ह्याचे मुख्यालय आहे. ते राजवाडे, किल्ले, उद्याने आणि कारंजे यांसारख्या स्थापत्य वारशासाठी प्रसिद्ध आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.thehindubusinessline.com/specials/india-interior/the-keepers-of-deeg-a-lakepalace-off-the-beaten-track/article9768233.ece|title=The keepers of Deeg, a lake-palace off the beaten track|date=2017-07-14|website=BusinessLine|language=en|access-date=2025-06-22}}</ref>
डीग हे भरतपूरच्या [[हिंदू]] जाटांची पहिली राजधानी बनले. [[आग्रा|आग्राच्या]] सान्निध्यात असल्यामुळे त्याने त्या प्रदेशाच्या राजकीय आणि सांस्कृतिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर, महाराजा सूरजमल यांनी डीगमध्ये अनेक इमारती आणि महत्त्वाच्या वास्तू बांधण्याचा, तसेच [[उत्तर भारत|उत्तर भारतातील]] एकमेव हिंदू -शैलीचा राजवाडा असलेल्या डीग पॅलेसचे नूतनीकरण करण्याचा आदेश दिला.<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://www.google.co.in/books/edition/Cultural_Heritage_of_Mewat/ntFjEQAAQBAJ?hl=en&gbpv=1&dq=deeg+was+capital+of+jats&pg=PA91&printsec=frontcover|title=Cultural Heritage of Mewat|last=Ahmad|first=Aijaz|date=2020-01-01|publisher=Concept Publishing Company|isbn=978-93-86682-72-7|language=en}}</ref>
२०११ च्या भारतीय [[जनगणना|जनगणनेनुसार]], डीगची लोकसंख्या ४४,९९९ होती. लोकसंख्येत पुरुषांचे प्रमाण ५४% आणि महिलांचे प्रमाण ४६% आहे. डीगचा सरासरी साक्षरता दर ७५.६१% होता. डीगमध्ये १७% लोकसंख्या ६ वर्षांखालील आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|title=Census of India 2001: Data from the 2001 Census, including cities, villages and towns (Provisional)|publisher=Census Commission of India|archive-url=https://web.archive.org/web/20040616075334/http://www.censusindia.net/results/town.php?stad=A&state5=999|archive-date=2004-06-16|access-date=2008-11-01}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील शहरे]]
[[वर्ग:डीग जिल्हा]]
732vry96x6h7zik60ulhy8xf79hnl7i
डीडवाना कुचामन जिल्हा
0
382797
2702595
2702458
2026-08-15T16:27:54Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702595
wikitext
text/x-wiki
{{माहिती संचिका}}
'''डीडवाना कुचामन जिल्हा''' हा [[राजस्थान]] राज्यातील एक जिल्हा आहे. जिल्ह्याचे मुख्यालय हे डीडवाना शहर आहे. जिल्ह्याची स्थापना ७ ऑगस्ट २०२३ रोजी झाली आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.indiatoday.in/india/story/rajasthan-cabinet-approves-formation-of-new-districts-divisions-2416503-2023-08-04|title=Rajasthan Cabinet approves formation of 19 new districts, 3 divisions in state|website=India Today|language=en|access-date=2023-10-01}}</ref>
२०११ च्या जनगणनेनुसार, डीडवाना-कुचामन जिल्ह्याची लोकसंख्या १६,२५,८३७ होती. जिल्ह्यात दर १००० पुरुषांमागे ९५४ स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते.<ref name="districtcensus">{{संकेतस्थळ स्रोत|url=https://censusindia.gov.in/nada/index.php/catalog/1030/download/3134/DH_2011_0814_PART_A_DCHB_NAGAUR.pdf|title=District Census Handbook 2011 - Nagaur|website=[[Census of India]]|publisher=[[Registrar General and Census Commissioner of India]]}}</ref>
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:राजस्थानमधील जिल्हे]]
[[वर्ग:इ.स. २०२३ मधील निर्मिती]]
[[वर्ग:डीडवाना कुचामन जिल्हा|*]]
cv45b05o4r44pe889z7r0bwheo6mz8f
विंध्यवर्मन
0
382799
2702596
2702500
2026-08-15T16:28:13Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702596
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट विंध्यवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११७५]] - [[इ.स. ११९४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = विंध्यवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = मूलराजा दुसरा (चालुक्य सुझरेन)
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[सुभटवर्मन]]
| वडील = [[पहिला जयवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[सुभटवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''विंध्यवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११७५-११९४ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, जो मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य करत होता. त्याने चालुक्यांचा पराभव केला, ज्यांनी मागील काही वर्षांत परमार प्रदेश आपल्या राज्यात जोडला होता.
==लष्करी कारकीर्द==
विंध्यवर्मनचे वडील [[पहिला जयवर्मन]] यांच्या राजवटीनंतर २० वर्षांचा खंडित काळ आला. परमार राज्य प्रथम बल्लाळ नावाच्या व्यक्तीने बळकावले आणि नंतर ते चालुक्य राजवंशाच्या (गुजरातचे चालुक्य म्हणूनही ओळखले जाणारे) अधिपत्याखाली आले. त्याचा नातू [[पहिला अर्जुनवर्मन]] याच्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, विंध्यवर्मनने गुजरातच्या राजाचा पराभव केला. अशाप्रकारे विंध्यवर्मनने माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित केले. इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या मते, विंध्यवर्मनने हे चालुक्य राजा मूलराज द्वितीय (इ.स. ११७५ - इ.स. ११७८) यांच्या कारकिर्दीत साध्य केले. तथापि, ए. के. मजुमदार यांचा असा विश्वास आहे की मूलराजच्या कारकिर्दीत माळवा चालुक्यांच्या नियंत्रणाखाली राहिले.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला होयसळ आणि देवगिरीच्या यादवांकडून वारंवार आक्रमणांना सामोरे जावे लागले. विंध्यवर्मनचा गोग्गस्थान नावाच्या ठिकाणी चालुक्य सेनापती कुमारकडून पराभवही झाला होता. परंतु त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी माळव्यामध्ये परमार शक्ती पुनर्संचयित केली, इ.स. ११९२ पर्यंत राजधानी [[धार]]वर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा सुभतवर्मन गादीवर आला
==सांस्कृतिक कार्यक्रम==
विंध्यवर्मनचा कवी-मंत्री बिल्हण याने विष्णूस्तोत्राची रचना केली. पी.एन. कावठेकर यांच्या मते, हा बिल्हण ११ व्या शतकातील कवी बिल्हणाचा मुलगा किंवा नातू असू शकतो. जैन विद्वान आषाढर यांनी लिहिले आहे की जेव्हा त्यांच्या मायभूमी, सपादलक्ष देशावर एका म्लेच्छ राजाने (शिहाब अद-दिन म्हणून ओळखला जाणारा) विजय मिळवला, तेव्हा ते धारामध्ये स्थलांतरित झाले. ते धाराच्या राजाचे नाव विजयवर्मन असे सांगतात, ज्याची ओळख विंध्यवर्मन म्हणून पटते. परमार राजाने जैन विद्वान आचार्य महावीर यांनाही आश्रय दिला होता.
[[वर्ग:परमार सम्राट]]
pnjzdbk9ighjvjbldf9zc5q0r5i419m
2702597
2702596
2026-08-15T16:28:19Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702597
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट विंध्यवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११७५]] - [[इ.स. ११९४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = विंध्यवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = मूलराजा दुसरा (चालुक्य सुझरेन)
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[सुभटवर्मन]]
| वडील = [[पहिला जयवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[सुभटवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''विंध्यवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११७५-११९४ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, जो मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य करत होता. त्याने चालुक्यांचा पराभव केला, ज्यांनी मागील काही वर्षांत परमार प्रदेश आपल्या राज्यात जोडला होता.
==लष्करी कारकीर्द==
विंध्यवर्मनचे वडील [[पहिला जयवर्मन]] यांच्या राजवटीनंतर २० वर्षांचा खंडित काळ आला. परमार राज्य प्रथम बल्लाळ नावाच्या व्यक्तीने बळकावले आणि नंतर ते चालुक्य राजवंशाच्या (गुजरातचे चालुक्य म्हणूनही ओळखले जाणारे) अधिपत्याखाली आले. त्याचा नातू [[पहिला अर्जुनवर्मन]] याच्या एका शिलालेखात नमूद केल्यानुसार, विंध्यवर्मनने गुजरातच्या राजाचा पराभव केला. अशाप्रकारे विंध्यवर्मनने माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा प्रस्थापित केले. इतिहासकार आर. सी. मजुमदार यांच्या मते, विंध्यवर्मनने हे चालुक्य राजा मूलराज द्वितीय (इ.स. ११७५ - इ.स. ११७८) यांच्या कारकिर्दीत साध्य केले. तथापि, ए. के. मजुमदार यांचा असा विश्वास आहे की मूलराजच्या कारकिर्दीत माळवा चालुक्यांच्या नियंत्रणाखाली राहिले.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला होयसळ आणि देवगिरीच्या यादवांकडून वारंवार आक्रमणांना सामोरे जावे लागले. विंध्यवर्मनचा गोग्गस्थान नावाच्या ठिकाणी चालुक्य सेनापती कुमारकडून पराभवही झाला होता. परंतु त्याने त्याच्या मृत्यूपूर्वी माळव्यामध्ये परमार शक्ती पुनर्संचयित केली, इ.स. ११९२ पर्यंत राजधानी [[धार]]वर पुन्हा नियंत्रण मिळवले. त्याच्यानंतर त्याचा मुलगा सुभतवर्मन गादीवर आला
==सांस्कृतिक कार्यक्रम==
विंध्यवर्मनचा कवी-मंत्री बिल्हण याने विष्णूस्तोत्राची रचना केली. पी.एन. कावठेकर यांच्या मते, हा बिल्हण ११ व्या शतकातील कवी बिल्हणाचा मुलगा किंवा नातू असू शकतो. जैन विद्वान आषाढर यांनी लिहिले आहे की जेव्हा त्यांच्या मायभूमी, सपादलक्ष देशावर एका म्लेच्छ राजाने (शिहाब अद-दिन म्हणून ओळखला जाणारा) विजय मिळवला, तेव्हा ते धारामध्ये स्थलांतरित झाले. ते धाराच्या राजाचे नाव विजयवर्मन असे सांगतात, ज्याची ओळख विंध्यवर्मन म्हणून पटते. परमार राजाने जैन विद्वान आचार्य महावीर यांनाही आश्रय दिला होता.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
08e121veps4ivq2b4oo12lviozp28v3
सुभटवर्मन
0
382802
2702598
2702499
2026-08-15T16:29:03Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702598
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[पहिला जैतुगी यादव]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[पहिला अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
[[वर्ग:परमार सम्राट]]
b5hpnzfl2fud1k462h92pgesb9ypy0y
2702599
2702598
2026-08-15T16:29:11Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702599
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट सुभटवर्मन
| पदवी = माळव्याचा राजा
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. ११९४]] - [[इ.स. १२०९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. ११९४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = सुभटवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[विंध्यवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| वडील = [[विंध्यवर्मन]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''सुभटवर्मन''' (राज्यकाळ अंदाजे ११९४-१२०९ इ.स.), ज्याला सोहडा म्हणूनही ओळखले जाते, हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केल.
==बालपण==
सुभटवर्मन हा त्याचे वडील [[विंध्यवर्मन]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याचे वडील विंध्यवर्मन यांनी गुजरातच्या चालुक्यांच्या दोन दशकांच्या राजवटीनंतर माळव्यात परमार सार्वभौमत्व पुन्हा स्थापित केले होते. त्याच्या राजवटीच्या सुरुवातीच्या काळात, मुस्लिम आक्रमणांमुळे चालुक्य शक्तीचा ऱ्हास झाला होता. या परिस्थितीचा फायदा घेऊन, सुभटवर्मनने लता प्रदेशावर (दक्षिण गुजरात) यशस्वीपणे आक्रमण केले.
==गुजरातवर आक्रमण==
१४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा यांच्या मते, चालुक्य राजा भीम द्वितीयच्या एका मंत्र्याने प्रतिशोधाचा इशारा देणारा एक श्लोक म्हटल्यानंतर सुभतवर्मन गुजरातच्या सीमेवरून मागे हटला. परंतु याला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. ऐतिहासिक पुराव्यांनुसार, सुभतवर्मनने सुमारे १२०४ मध्ये चालुक्य साम्राज्यावर आक्रमण केले आणि कदाचित त्यांची राजधानी अनाहिलवडा (किंवा अनहिलपटक) वर हल्ला केला. गुजराती इतिवृत्तानुसार, त्याने काही काळासाठी दरभावती (सध्याचे डभोई ) ताब्यात घेतले होते. कवी अरिसिंह सांगतात की माळव्याच्या राजाने दरभावतीच्या वैद्यनाथ मंदिरातून सोन्याचे कलश काढून नेले होते; ते नंतर जैन व्यापारी आणि वाघेल मंत्री वास्तुपाल यांनी परत आणले. नरेंद्रप्रभाच्या वास्तुपाल-प्रशस्तीमध्ये माळव्याच्या या राजाचे नाव सुभतवर्मन असे दिले आहे. मुहम्मद औफी , त्यांच्या जवामी-उल-हिकायत मध्ये नमूद करतात की एका परमार राजाने गुजरातची शहरे लुटली आणि हिंदू मंदिरे तसेच मशिदी नष्ट केल्या. हे कदाचित सुभटवर्मनच्या आक्रमणाचा संदर्भ देते. असे मानले जाते की परमार राजाने खंभात येथील एक मशीद नष्ट केली, जी चालुक्यांनी अरब व्यापाऱ्यांसाठी बांधली होती.
चालुक्यांचा राज्यपाल श्रीधर याने सुभटवर्मनचा हल्ला परतवून लावला. त्याच्या देवपट्टण प्रशस्ती शिलालेखावरून असे सूचित होते की त्याने परमारांच्या वेढ्याविरुद्ध आपल्या किल्ल्याचे (सोमनाथजवळ) यशस्वीपणे रक्षण केले. ढोलक्याचा चालुक्य मांडलिक लवण-प्रसाद याने कदाचित सुभटवर्मनला त्याची मोहीम सोडून देण्यास भाग पाडले. सोमेश्वराने रचलेल्या लवणाच्या डभोई प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की तो रोगासारख्या आक्रमकांविरुद्ध औषधांच्या भांडारासारखा होता, ज्यात धाराच्या शासकाचा समावेश होता. जरी सोमेश्वराने धाराच्या (परमारांची राजधानी) शासकाचे नाव घेतले नसले तरी, तो सुभटवर्मन असल्याचे दिसते. दुसरा कवी बालचंद्र लवणाचा शत्रू म्हणून माळव्याच्या श्रीभटाचे नाव घेतो, ज्याची ओळख सुभटवर्मन म्हणून पटली आहे.
==नंतरचे आयुष्य==
एका यादव शिलालेखानुसार, यादव राजा [[पहिला जैतुगी यादव]]ने इतर राजवंशांबरोबरच माळवांचा (म्हणजेच परमारांचा) पराभव केला. या शिलालेखात यादव शासकाच्या लष्करी यशाचे खूपच अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केले आहे, तथापि, सुभटवर्मन गुजरातमध्ये असताना यादव सेनापती सहदेवाने माळव्यावर हल्ला केला असण्याची शक्यता आहे. यादव माळव्यामध्ये खोलवर शिरले याचा कोणताही पुरावा नाही आणि हा संघर्ष बहुधा सीमेवरील एक छोटी चकमक असावी.
सुभटवर्मनने विष्णू मंदिराला दोन बागा दान केल्या. त्याच्यानंतर त्याचा मुलगा [[पहिला अर्जुनवर्मन]] पहिला गादीवर आला.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
fzbvrgsnndq2k9zqo2cemjdggud5y0c
पहिला अर्जुनवर्मन
0
382806
2702572
2702541
2026-08-15T12:53:51Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702572
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[माळव्याचा देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[दुसरा सिंघणदेव यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
lnh7lobt00f1tz5od26uc8u8h8unask
2702600
2702572
2026-08-15T16:29:39Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702600
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[माळव्याचा देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[दुसरा सिंघणदेव यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
[[वर्ग:परमार सम्राट|अर्जुनवर्मन ०१]]
o58eiv1n6vhbp8pzmqqtpeft7iqb8iw
2702601
2702600
2026-08-15T16:29:45Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702601
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन पहिला
| पदवी = त्रि-विधी-वीर-चूडामणी
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१०]] - [[इ.स. १२१५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१०]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[सुभटवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[माळव्याचा देवपाल]]
| वडील = [[सुभटवर्मन]]
| आई =
| पत्नी = जयश्री<br>सर्वकला
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन''' (मृत्यू १२१५) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==लष्करी कारकीर्द==
अर्जुनाने त्याचे वडील [[सुभटवर्मन]] यांच्यानंतर गादीवर येऊन गुजरातच्या चालुक्यांच्या राज्यावर आक्रमण केले. १४ व्या शतकातील लेखक मेरुतुंगा त्याला "गुजरातचा संहारक" म्हणतात. अर्जुनाने जयंत-सिंहाचा (किंवा जय-सिंहाचा) पराभव केला, ज्याने थोड्या काळासाठी सोळंकी सिंहासन बळकावले होते. अर्जुनाच्या १२११ च्या पिपलियानगर येथील अनुदानात जयंतावरील त्याच्या विजयाचा उल्लेख आहे, त्यामुळे अर्जुनाचे गुजरातवरील आक्रमण या वेळेपूर्वीच झाले असावे. [[भोपाळ]]मधील एका शिलालेखावरून असे सूचित होते की तो १२१३ पर्यंत भरूचला पोहोचला होता. धर प्रशस्ती शिलालेखात असे म्हटले आहे की त्याने पर्व पर्वताच्या खोऱ्यात (शक्यतो पावागढ) जयसिंहाचा पराभव केला. त्यात असेही म्हटले आहे की अर्जुनाने जयंताची मुलगी जयश्री हिला पकडले आणि तो तिच्या प्रेमात पडला. अशोक मजुमदार यांच्या मते, यावरून असे सूचित होते की जयंताने विवाहसंबंधाद्वारे परमारांशी शांतता प्रस्थापित केली होती.
जेव्हा यादव शासक [[दुसरा सिंघणदेव यादव]] लता (दक्षिण गुजरात) वर आक्रमण केले तेव्हा अर्जुनाचा चहामन सेनापती शालखनसिंहाने त्याचा पराभव केला. नंतर, यादव राजाने त्याचा सेनापती खोलेश्वरच्या नेतृत्वाखाली दुसरे सैन्य लता येथे पाठवले. या दुसऱ्या आक्रमणामुळे परमार मांडलिक राजाचा पराभव झाला.
अर्जुनवर्मनने होयसळ राजकुमारी सर्वकला हिच्याशी विवाह केला, जी बहुधा होयसळ राजा बल्लाळ याची नात किंवा मुलगी होती. सिंहनाच्या होयसळ प्रदेशावरील आक्रमणामुळे परमार आणि यादवांमध्ये नवीन संघर्ष सुरू झाला असे दिसते. सिंहनाने १२१५ मध्ये परमार राज्यावर आक्रमण केले आणि नंतरच्या यादव दरबारी कवी हेमाद्रीच्या मते, या आक्रमणामुळे अर्जुनवर्मनचा पराभव झाला आणि त्याचा मृत्यू झाला. हेमाद्रीच्या दाव्याची सत्यता संशयास्पद आहे, कारण १२२२ च्या बहाल शिलालेखात अर्जुनवर्मनच्या पराभवाचा उल्लेख आहे, परंतु त्याच्या मृत्यूचा नाही. तिलुवल्ली शिलालेखात असेही म्हटले आहे की सिंहनाने माळव्याच्या राजाला नमवले.
==इतर उपक्रम==
अर्जुनाने त्रिविधिवीरकूडामणी ही उपाधी धारण केली . त्याच्या शिलालेखांमध्ये, अर्जुनवर्मनने आपला तेजस्वी पूर्वज राजा भोज याचा पुनर्जन्म असल्याचा दावा केला. तो विद्वानांचा आश्रयदाता होता आणि स्वतः एक निपुण कवी होता. तो त्याच्या कारकिर्दीतील एका स्तुतिपर शिलालेखासाठी प्रसिद्ध आहे, जो राजाचे गुरू मदन यांनी रचलेल्या 'विजयश्रीनाटिका' नावाच्या नाटकाच्या स्वरूपात आहे. हस्तलिखित स्रोतांमधून ज्ञात नसलेल्या या कृतीत, मदन अर्जुनवर्मनला मुख्य नायक बनवतो.
शाजापूरजवळील पिपलियानगर येथे सापडलेल्या अर्जुनवर्मनच्या १२११ च्या शिलालेखात एका गावाच्या दानाची नोंद आहे. सेहोर येथे सापडलेल्या (आणि शक्यतो मूळतः पिपलियानगर येथे सापडलेल्या) १२१३ च्या शिलालेखात देखील गाव दानाची नोंद आहे. सेहोर येथील १२१५ सालच्या आणखी एका शिलालेखात एका ब्राह्मणाला जमीन दानाची नोंद आहे.
[[वर्ग:परमार सम्राट|अर्जुनवर्मन ०१]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
n1401fj2v9un5dj9sde035beio2vfca
माळव्याचा देवपाल
0
382807
2702602
2702552
2026-08-15T16:29:58Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702602
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट [[इल्तुतमिश]]कडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
[[वर्ग:परमार सम्राट]]
h8fid7z7vcsppwgibuez8j0a2bhw296
2702603
2702602
2026-08-15T16:30:03Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702603
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट देवपाल
| पदवी = परमभट्टारक<br> महाराजाधिराज<br>परमेश्वर
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२१८]] - [[इ.स. १२३९]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२१८]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]
| पूर्ण_नाव = देवपाल
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[पहिला अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[जैतुगीदेव]]
| वडील = हरिश्चंद्र (परमार शाखेचे प्रमुख)
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[जैतुगीदेव]]<br>[[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''देवपाल''' (राज्यकाळ अंदाजे १२१८-१२३९ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
==बालपण==
देवपाल हा परमार राजा [[पहिला अर्जुनवर्मन]] नंतर गादीवर आला, पण तो राजाचा मुलगा नव्हता. तो हरिश्चंद्र नावाच्या महाकुमाराचा (भोपाळ संस्थानाच्या परमार शाखेचा प्रमुख) मुलगा आणि परमार राजा [[माळव्याचा यशोवर्मन|यशोवर्मन]]चा पणतू होता. त्याचा मोठा भाऊ [[उदयवर्मन]] याच्या मृत्यूनंतर तो महाकुमार बनला .
==लष्करी कारकीर्द==
देवपालाच्या कारकिर्दीत देवगिरीच्या यादवांशी परमारांचा संघर्ष चालूच होता. यादव राजा [[दुसरा सिंघणदेव यादव]]ने लतावर आक्रमण केले आणि परमार सरंजामशाही संग्रामसिंहाचा पराभव केला.
१३ व्या शतकातील मुस्लिम इतिहासकारांच्या मते, दिल्लीचा सुलतान [[इल्तुमिश]]ने १२३३-३४ (हिजरी ६३२) दरम्यान भिलसा ताब्यात घेतले आणि भिलस्वामीन हिंदू मंदिर नष्ट केले. देवपालाचा मुलगा [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या १२७४ च्या शिलालेखात असे म्हटले आहे की देवपालाने भिलस्वामीन शहराच्या जवळ एका म्लेच्छ अधिपत्याची (शक्यतो दिल्ली सल्तनतीचा मुस्लिम गव्हर्नर) हत्या केली. जयवर्मनच्या कारकिर्दीत जारी केलेला १२६३ चा एक शिलालेख देखील भिलसा येथे सापडला. यावरून असे सूचित होते की देवपालाने भिलसा पुन्हा ताब्यात घेतले.
==मृत्यू==
जेव्हा रणथंबोरचा वाग्भट [[इल्तुतमिश]]कडून पराभूत झाला तेव्हा देवपालाने त्याला आश्रय दिला. जैन लेखक नयचंद्र सुरी यांच्या हम्मिरा महाकाव्यानुसार, वाग्भटाला संशय होता की देवपाल दिल्लीच्या सुलतानाच्या वतीने त्याच्या हत्येचा कट रचत आहे. म्हणून, वाग्भटाने देवपालाची हत्या केली आणि माळवा प्रदेशावर नियंत्रण मिळवले.
देवपालाचा मुलगा [[जैतुगीदेव]] त्याच्यानंतर [[परमार]] राजा म्हणून गादीवर आला.
==शिलालेख==
देवपालाच्या कारकिर्दीत जारी केलेला १२१८ चा एक शिलालेख हरसूद (किंवा हरसौदा) येथे सापडला आहे . त्यात केशवा नावाच्या व्यापाऱ्याने शिव मंदिराच्या बांधकामाची नोंद आहे. देवपालाच्या १२२५ च्या मंधाता शिलालेखात ब्राह्मणांना एक गाव दान केल्याची नोंद आहे. त्याच्या १२२९ आणि १२३२ च्या [[उदयपूर]] शिलालेखांमध्ये मंदिरांना जमीन दान केल्याची नोंद आहे.
देवपालाचे १२१८ आणि १२३२ चे शिलालेख परम-भट्टारक महाराजाधिराज परमेश्वर असे त्याचे नाव देतात. १२१८ इ.स.च्या हरसूद शिलालेखातही त्याला महाकुमार म्हटले आहे. १२२५ मंधाता शिलालेखाने त्यांची महाराजा ही पदवी दिली आहे.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
2x0g1qp3k576v94t4noxfviiq785yrm
जैतुगीदेव
0
382808
2702571
2702553
2026-08-15T12:53:28Z
Aryan Bagkar
152513
/* */
2702571
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२३९]] - [[इ.स. १२५५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२३९]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]<br>[[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जैतुगीदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जैतुगी-देव''' (राज्यकाळ अंदाजे १२३९-१२५५ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
जैतुगी आपल्या वडील [[माळव्याचा देवपाल|देवपाल]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याने बाला-नारायण ही पदवी धारण केली. जैतुगीच्या कारकिर्दीतील कोणतेही शिलालेख सापडलेले नाहीत. तो त्याचा धाकटा भाऊ आणि त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या शिलालेखांवरून ओळखला जातो. आषाढराच्या कवीच्या रचनांमध्येही त्याचा उल्लेख आहे.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला यादव राजा [[कृष्ण यादव]], दिल्लीचा सुलतान [[बल्बन]] आणि वाघेल राजकुमार विशाल-देव यांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यांमुळे परमार शक्ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. वाघेल शिलालेखांनुसार, विशाल-देवाने परमार राजधानी धारा लुटली आणि तेथील शासकाकडून खंडणी वसूल केली.
t7e7yzxvfd1bgmimgbqkjas5zfcuvyb
2702614
2702571
2026-08-15T17:00:51Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702614
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२३९]] - [[इ.स. १२५५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२३९]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]<br>[[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जैतुगीदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जैतुगी-देव''' (राज्यकाळ अंदाजे १२३९-१२५५ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
जैतुगी आपल्या वडील [[माळव्याचा देवपाल|देवपाल]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याने बाला-नारायण ही पदवी धारण केली. जैतुगीच्या कारकिर्दीतील कोणतेही शिलालेख सापडलेले नाहीत. तो त्याचा धाकटा भाऊ आणि त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या शिलालेखांवरून ओळखला जातो. आषाढराच्या कवीच्या रचनांमध्येही त्याचा उल्लेख आहे.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला यादव राजा [[कृष्ण यादव]], दिल्लीचा सुलतान [[बल्बन]] आणि वाघेल राजकुमार विशाल-देव यांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यांमुळे परमार शक्ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. वाघेल शिलालेखांनुसार, विशाल-देवाने परमार राजधानी धारा लुटली आणि तेथील शासकाकडून खंडणी वसूल केली.
[[वर्ग:परमार सम्राट]]
b93t218mhl1ltgzrrqw3lr3tn1raevh
2702615
2702614
2026-08-15T17:01:16Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702615
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जैतुगीदेव
| पदवी = बाल-नारायण
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२३९]] - [[इ.स. १२५५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२३९]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[धार]]<br>[[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जैतुगीदेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| राजपद_वारस =
| राजपद_वारस_प्रकार =
| उत्तराधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जैतुगी-देव''' (राज्यकाळ अंदाजे १२३९-१२५५ इ.स.) हा [[परमार]] वंशातील एक भारतीय राजा होता, ज्याने मध्य भारतातील [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
जैतुगी आपल्या वडील [[माळव्याचा देवपाल|देवपाल]] यांच्यानंतर परमार राजा झाला. त्याने बाला-नारायण ही पदवी धारण केली. जैतुगीच्या कारकिर्दीतील कोणतेही शिलालेख सापडलेले नाहीत. तो त्याचा धाकटा भाऊ आणि त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा जयवर्मन परमार]] याच्या शिलालेखांवरून ओळखला जातो. आषाढराच्या कवीच्या रचनांमध्येही त्याचा उल्लेख आहे.
त्याच्या कारकिर्दीत, माळव्याला यादव राजा [[कृष्ण यादव]], दिल्लीचा सुलतान [[बल्बन]] आणि वाघेल राजकुमार विशाल-देव यांच्या आक्रमणांना सामोरे जावे लागले. या हल्ल्यांमुळे परमार शक्ती लक्षणीयरीत्या कमकुवत झाली. वाघेल शिलालेखांनुसार, विशाल-देवाने परमार राजधानी धारा लुटली आणि तेथील शासकाकडून खंडणी वसूल केली.
[[वर्ग:परमार सम्राट]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
0nglzyid1zbar9nn2ftzpcfwon8ge6a
२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
0
382810
2702616
2702558
2026-08-15T17:02:36Z
अभय नातू
206
/* खेळाडू */
2702616
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका
| fromdate = २५
| todate = २८ फेब्रुवारी २०२६
| administrator = [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = [[साखळी सामने|साखळी]] आणि स्थान निश्चिती सामने
| host = {{flag|थायलंड}}
| champions = {{cr|BHR}}
| runner up = {{cr|JPN}}
| participants = ४
| matches = ८
| venues = १
| most runs = {{cricon|JPN}} अभिषेक आनंद (९७)
| most wickets = {{cricon|BHR}} अली दाऊद (९)
}}
'''२०२६ थायलंड खुली चौरंगी मालिका''' ही २५ ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत [[बँकॉक]], [[थायलंड]] येथे खेळवण्यात आलेली पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="cat">{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/wins-for-japan-and-bahrain-on-first-day-of-thailand-mens-open-t20i-series/
|title=Wins for Japan and Bahrain on first day of Thailand Men's Open T20I Series
|work=Cricket Association of Thailand
|date=25 February 2026
|access-date=15 August 2026
}}</ref> [[क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंड]]ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत यजमान [[थायलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ|थायलंड]], [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन]], [[भूतान राष्ट्रीय क्रिकेट संघ|भूतान]] आणि [[जपान राष्ट्रीय क्रिकेट संघ|जपान]] या चार संघांनी भाग घेतला.<ref name="cat" /> स्पर्धेतील सर्व आठ सामने [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]] येथे खेळवण्यात आले.<ref name="fixtures">{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/match-schedule-fixtures-and-results
|title=Quadrangular Twenty20 Series (Thailand) 2026 – Fixtures and Results
|work=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
}}</ref>
साखळी फेरीत प्रत्येक संघाने इतर तीन संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळला. जपानने तीनही सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले, तर बहरैन दोन विजयांसह दुसऱ्या स्थानावर राहिला आणि दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/points-table
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Points Table
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref> भूतानने तिसऱ्या स्थानाच्या सामन्यात थायलंडचा सात धावांनी पराभव केला.<ref name="fixtures" />
अंतिम सामन्यात जपान आणि बहरैन या दोन्ही संघांनी प्रत्येकी १०८ धावा केल्यामुळे सामना बरोबरीत सुटला. त्यानंतरच्या [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१ धावा केल्या, तर जपानला १०/२ धावांपर्यंत मर्यादित ठेवून बहरैनने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.<ref>{{cite web
|url=https://www.cricketthailand.org/bahrain-win-thailand-open-in-an-incredible-finish-by-beating-japan-in-a-super-over/
|title=Bahrain win Thailand Open in an incredible finish by beating Japan in a Super-Over
|work=Cricket Association of Thailand
|date=1 March 2026
|access-date=15 August 2026
}}</ref>
जपानच्या अभिषेक आनंदने स्पर्धेत सर्वाधिक ९७ धावा केल्या, तर बहरैनच्या अली दाऊदने सर्वाधिक नऊ बळी घेतले.<ref>{{cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026/stats
|title=Quadrangular T20I Series in Thailand 2026 – Statistics
|work=Cricbuzz
|access-date=15 August 2026
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:auto;"
! style="width:25%;" | {{cr|THA}}<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketThai/posts/-match-promo-style-its-game-time-in-bangkokthailand-squad-announced-for-the-thai/1378468160986269/
|title=Thailand squad announced for the Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Cricket Association of Thailand
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BHR}}<ref>{{Cite web
|url=https://score.cricket.or.jp/cricketorjp/viewTeam.do?clubId=21278&teamId=2648
|title=Thailand Open Men's T20I Series: Bahrain Men
|website=CricClubs
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|BTN}}<ref>{{Cite web
|url=https://cricketbhutan.org/bhutan-mens-team-set-for-thailand-open-quadrangular-series-2026/
|title=Bhutan Men's National Team Set for Thailand Open Men's T20I Series 2026
|publisher=Bhutan Cricket Council Board
|date=22 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | {{cr|JPN}}<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/men-s-touring-team-announced-for-thailand-quadrangular-series
|title=Men's Touring Team Announced for Thailand Quadrangular Series
|publisher=Japan Cricket Association
|date=21 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* ऑस्टिन लाझरस ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* अक्षयकुमार यादव ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* फिरियापोंग सुआनचुआई ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* चालोएमवोंग चॅटफैसान
* सोरावत देसुंगनोएन
* योदसाक सरानोननाकुन
* नारावित नुंताराच
* [[जांद्रे कोएत्झी]]
* मुकेश ठाकूर
* नोफोन सेनामोंट्री
* सुप्पापोल जिरापटानानुकुल
* कामरोन सेनामोंट्री
* फानुफोंग थोंगसा
* सरावुत मालीवान
* विराफान न्गोवहुआद
|
* अहमेर बिन नासिर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]], [[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* प्रशांत कुरूप ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* यासिर नासिर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाझ अहमद
* सोहैल अहमद
* रिझवान बट
* अली दाऊद
* अब्दुल माजिद अब्बासी
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* आसिफ शेख
* शुजात रसूल
* अब्दुल्ला युसुफ
|
* थिनले जामत्शो ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* नामगांग चेजे ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* त्शेरिंग ताशी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* गकुल कुमार घले
* तेनझिन राब्गे
* रंजुंग मिक्यो दोर्जी
* नामगे थिनले
* ताशी फुंत्शो
* उग्येन दोर्जी
* ताशी दोर्जी
* सोनम येशे
* आनंद मोंगर
* ताशी चोपेल
* कर्मा दोर्जी
|
* केंडेल काडोवाकी-फ्लेमिंग ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* वतारू मियाउची ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* ॲलेक्स शिराई-पॅटमोर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अभिषेक आनंद
* बेंजामिन इटो-डेव्हिस
* चार्ली हारा-हिन्झे
* कोहेई कुबोटा
* एसाम रहमान
* साबाओरिश रविचंद्रन
* अब्दुल समद
* शोमा सुगाया-स्लेटर
* डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब
* इब्राहिम ताकाहाशी
* माकोटो तानियामा
* किफर यामामोटो-लेक<ref>{{Cite web
|url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final
|title=Japan Beat Bahrain to Book Place in Final
|publisher=Japan Cricket Association
|date=27 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|}
==गुणतालिका==
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान !! संघ !! सामने !! विजय !! पराभव !! निकाल नाही !! गुण !! निव्वळ धावगती !! पात्रता
|- style="background:#ccffcc;"
| १ || style="text-align:left;" | {{cr|JPN}} || ३ || ३ || ० || ० || '''६''' || +३.८३० || rowspan="2" | [[#अंतिम सामना|अंतिम सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ccffcc;"
| २ || style="text-align:left;" | {{cr|BHR}} || ३ || २ || १ || ० || '''४''' || −०.८९३
|- style="background:#ffffcc;"
| ३ || style="text-align:left;" | {{cr|THA}} || ३ || १ || २ || ० || '''२''' || +०.१८३ || rowspan="2" | [[#तिसऱ्या स्थानाचा सामना|तिसऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी पात्र]]
|- style="background:#ffffcc;"
| ४ || style="text-align:left;" | {{cr|BTN}} || ३ || ० || ३ || ० || '''०''' || −२.६२३
|}
<small>स्रोत: [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/points-table-standings ईएसपीएनक्रिकइन्फो]</small>
===साखळी सामने===
{{Hatnote|सर्व वेळा थायलंड प्रमाणवेळेनुसार आहेत ([[यूटीसी+०७:००]]).}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १२०/९ (२० षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन २३ (२२)
| wickets1 = इब्राहिम ताकाहाशी २/१७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = १५७/६ (२० षटके)
| runs2 = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] ५० (४४)
| wickets2 = नोफॉन सेनामॉन्ट्री ४/२५ (४ षटके)
| result = जपानने ३७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-japan-1st-match-1522998/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = [[केंडेल कडोवाकी-फ्लेमिंग]] (जपान)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ९१ (१६.५ षटके)
| runs1 = गकुळ घाली ३० (२०)
| wickets1 = अली दाऊद ४/११ (२.५ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = ९५/६ (१७.४ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर २६[[नाबाद|*]] (२७)
| wickets2 = ताशी फुंटशो २/२३ (४ षटके)
| result = बहरैनने ४ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-bhutan-2nd-match-1522999/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|THA}}
| score1 = १४०/६ (२० षटके)
| runs1 = ऑस्टिन लाझरस ६४ (५३)
| wickets1 = रणजंग दोरजी २/३२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ८० (१७.१ षटके)
| runs2 = गकुळ घाली २५ (२७)
| wickets2 = मुकेश ठाकूर २/११ (२.१ षटके)
| result = थायलंडने ६० धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-match-1523000/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = ऑस्टिन लाझरस (थायलंड)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = ८७ (१९.२ षटके)
| runs1 = [[प्रशांत कुरुप]] २४ (४८)
| wickets1 = सबोरिश रविचंद्रन २/१२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|JPN}}
| score2 = ८८/२ (७ षटके)
| runs2 = अभिषेक आनंद ३७[[नाबाद|*]] (१७)
| wickets2 = रिझवान बट १/१० (१ षटक)
| result = जपानने ८ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-4th-match-1523001/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि समद अकबर
| motm = अभिषेक आनंद (जपान)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| notes = सबोरिश रविचंद्रनने या सामन्यात आपला ५०वा आंतरराष्ट्रीय बळी घेतला.<ref>{{Cite web |url=https://www.cricket.or.jp/en/news/japan-beat-bahrain-to-book-place-in-final |title=Japan Beat Bahrain to Book Place in Final |publisher=Japan Cricket Association |date=27 February 2026 |access-date=15 August 2026 |language=en}}</ref>
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १७०/५ (२० षटके)
| runs1 = इब्राहिम ताकाहाशी ५४[[नाबाद|*]] (२२)
| wickets1 = ताशी फुंटशो १/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BTN}}
| score2 = ९३ (१८.२ षटके)
| runs2 = नामगंग चेजे १८ (२५)
| wickets2 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब ५/२० (४ षटके)
| result = जपानने ७७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bhutan-vs-japan-5th-match-1523002/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = समद अकबर आणि तौसीफ खालिद
| motm = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब (जपान)
| toss = जपानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
{{Single-innings cricket match
| date = २७ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|THA}}
| score1 = ११४ (१९.३ षटके)
| runs1 = सोरावत डेसुंगनोएन ४२ (४५)
| wickets1 = आसिफ शेख ३/२० (३ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १२६/७ (२० षटके)
| runs2 = सोहेल अहमद ४९ (४५)
| wickets2 = [[जांद्रे कोएत्झी]] २/२० (४ षटके)
| result = बहरैनने १२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bahrain-6th-match-1523003/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि हरमिंदर सिंग
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = थायलंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==तिसऱ्या स्थानाचा सामना==
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|BTN}}
| score1 = ८६/८ (१३ षटके)
| runs1 = नामगे थिनले १९ (११)
| wickets1 = मुकेश ठाकूर २/१२ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|THA}}
| score2 = ७९/९ (१३ षटके)
| runs2 = [[जांद्रे कोएत्झी]] १९ (१७)
| wickets2 = थिनले जमत्शो ३/४ (१ षटक)
| result = भूतानने ७ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/thailand-vs-bhutan-3rd-place-play-off-1523004/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = संजीव जयसूरियम आणि अश्वनी कुमार राणा
| motm = थिनले जमत्शो (भूतान)
| toss = भूतानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी १३ षटकांचा करण्यात आला.
}}
==अंतिम सामना==
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = १५:३०
| team1 = {{cr|JPN}}
| score1 = १०८/९ (२० षटके)
| runs1 = डेक्लन सुझुकी-मॅककॉम्ब २२ (१३)
| wickets1 = अली दाऊद ४/१९ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १०८/९ (२० षटके)
| runs2 = यासिर नासिर ४१[[नाबाद|*]] (३६)
| wickets2 = इब्राहिम ताकाहाशी ३/१० (३ षटके)
| result = सामना बरोबरीत सुटला; बहरैनने [[सुपर ओव्हर]] ५ धावांनी जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989/bahrain-vs-japan-final-1523005/full-scorecard धावफलक]
| venue = [[तेर्डथाई क्रिकेट मैदान]], [[बँकॉक]]
| umpires = अश्वनी कुमार राणा आणि समद अकबर
| motm = अली दाऊद (बहरैन)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| notes = [[सुपर ओव्हर]]मध्ये बहरैनने १५/१, तर जपानने १०/२ धावा केल्या.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.cricketthailand.org/thailand-open-mens-t20i-series-2026/ क्रिकेट असोसिएशन ऑफ थायलंडवरील स्पर्धेचे पृष्ठ]
* [https://www.espncricinfo.com/series/quadrangular-twenty20-series-thailand-2025-26-1522989 ईएसपीएनक्रिकइन्फोवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.cricbuzz.com/cricket-series/11542/quadrangular-t20i-series-in-thailand-2026 क्रिकबझवरील स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:थायलंडमधील क्रिकेट]]
ke9xyjvcsmuipld5ud1zfi2hj8mg5g6
दुसरा जयवर्मन परमार
0
382811
2702617
2702555
2026-08-15T17:03:42Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702617
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२५५]] - [[इ.स. १२७४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन" किंवा "जयसिंह"
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[जैतुगीदेव]]
| राजपद_वारस = चादुरी<br>अजयदेव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[दुसरा अर्जुनवर्मन]]<br>शक्यतो [[दुसरा भोज]]<br>आणि [[महालकादेव]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन दुसरा''' (राज्यकाळ अंदाजे १२५५-१२७४ इ.स.), ज्याला जयसिंह दुसरा म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] राजवंशाचा राजा होता. त्याने आपला मोठा भाऊ [[जैतुगीदेव]] याच्यानंतर [[माळवा]] प्रदेशात राज्य केले .
राजाचा उल्लेख त्याच्या विविध शिलालेखांमध्ये "जयवर्मन" किंवा "जयसिंह" या नावांनी केला आहे. १२७४ च्या मंधाता ताम्रपट शिलालेखात, त्याचा उल्लेख "जयवर्मन" आणि "जयसिंह" या दोन्ही नावांनी केला आहे. पूर्वी, जयवर्मन आणि जयसिंह या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये काही वाद होता.
जयवर्मनच्या अनेक शिलालेखांमध्ये उल्लेख आहे की तो मंडप-दुर्गा (सध्याचे मांडू) येथे राहिला होता. जयवर्मन किंवा त्याचा पूर्वाधिकारी [[जैतुगीदेव}] हे पारंपारिक परमार राजधानी [[धार]] येथून [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]ला स्थलांतरित झाले असावेत, कारण आजूबाजूच्या टेकड्या आणि [[नर्मदा]] खोऱ्यामुळे ते अधिक चांगल्या बचावात्मक स्थितीत होते. शेजारील राज्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या धोक्यांमुळे हे घडले असावे. दिल्लीचा सुलतान नासिर-उद-दिनचा सेनापती बलबन या वेळेपर्यंत परमार प्रदेशाच्या उत्तर सीमेवर पोहोचला होता. याच सुमारास, परमारांना देवगिरीचा यादव राजा [[कृष्ण यादव]] आणि गुजरातचा वाघेल राजा विशालदेव यांच्याकडूनही हल्ल्यांचा सामना करावा लागला.
जयवर्मननंतर त्याचा मुलगा [[दुसरा अर्जुनवर्मन]] गादीवर आला, जो एक कमजोर शासक होता.
[[वर्ग:परमार सम्राट|जयवर्मन ०१]]
3q2lh6uueu1begpj23fj01fk9mjg1h5
2702618
2702617
2026-08-15T17:03:48Z
अभय नातू
206
उपवर्गीकरण बदलले"जयवर्मन ०२" - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702618
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट जयवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२५५]] - [[इ.स. १२७४]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२५५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = जयवर्मन" किंवा "जयसिंह"
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[जैतुगीदेव]]
| राजपद_वारस = चादुरी<br>अजयदेव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| वडील = [[माळव्याचा देवपाल|देवपाल]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती = [[दुसरा अर्जुनवर्मन]]<br>शक्यतो [[दुसरा भोज]]<br>आणि [[महालकादेव]]
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''जयवर्मन दुसरा''' (राज्यकाळ अंदाजे १२५५-१२७४ इ.स.), ज्याला जयसिंह दुसरा म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] राजवंशाचा राजा होता. त्याने आपला मोठा भाऊ [[जैतुगीदेव]] याच्यानंतर [[माळवा]] प्रदेशात राज्य केले .
राजाचा उल्लेख त्याच्या विविध शिलालेखांमध्ये "जयवर्मन" किंवा "जयसिंह" या नावांनी केला आहे. १२७४ च्या मंधाता ताम्रपट शिलालेखात, त्याचा उल्लेख "जयवर्मन" आणि "जयसिंह" या दोन्ही नावांनी केला आहे. पूर्वी, जयवर्मन आणि जयसिंह या दोन वेगवेगळ्या व्यक्ती होत्या की नाही याबद्दल इतिहासकारांमध्ये काही वाद होता.
जयवर्मनच्या अनेक शिलालेखांमध्ये उल्लेख आहे की तो मंडप-दुर्गा (सध्याचे मांडू) येथे राहिला होता. जयवर्मन किंवा त्याचा पूर्वाधिकारी [[जैतुगीदेव}] हे पारंपारिक परमार राजधानी [[धार]] येथून [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]ला स्थलांतरित झाले असावेत, कारण आजूबाजूच्या टेकड्या आणि [[नर्मदा]] खोऱ्यामुळे ते अधिक चांगल्या बचावात्मक स्थितीत होते. शेजारील राज्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या धोक्यांमुळे हे घडले असावे. दिल्लीचा सुलतान नासिर-उद-दिनचा सेनापती बलबन या वेळेपर्यंत परमार प्रदेशाच्या उत्तर सीमेवर पोहोचला होता. याच सुमारास, परमारांना देवगिरीचा यादव राजा [[कृष्ण यादव]] आणि गुजरातचा वाघेल राजा विशालदेव यांच्याकडूनही हल्ल्यांचा सामना करावा लागला.
जयवर्मननंतर त्याचा मुलगा [[दुसरा अर्जुनवर्मन]] गादीवर आला, जो एक कमजोर शासक होता.
[[वर्ग:परमार सम्राट|जयवर्मन ०२]]
7escwwixrpnemb68nacu7bilo4q670b
दुसरा अर्जुनवर्मन
0
382812
2702619
2702559
2026-08-15T17:04:07Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702619
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२७५]] - [[इ.स. १२८३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा भोज]]
| वडील = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन दुसरा''', ज्याला अर्जुन म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा राजा होता. त्याने इसवी सन १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १२७० ते १२८० च्या दशकात [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
[[दुसरा जयवर्मन परमार]] (उर्फ जयसिंह) नंतर अर्जुन द्वितीय गादीवर आला, आणि तो एक कमकुवत शासक ठरला. इ.स. १२७५ च्या सुमारास जयसिंहाच्या मृत्यूनंतर, परमार मंत्र्याने आपल्या राजाविरुद्ध बंड केले. या वस्तुस्थितीचा उल्लेख मुस्लिम इतिहासकार वसाफ यांनी केला आहे, ज्यांनी राजा किंवा मंत्र्याचे नाव दिलेले नाही. तो मंत्री बहुधा गोग असावा.
१२७० च्या दशकात, देवगिरीचा यादव राजा [[रामचंद्र यादव]]ने माळव्यावर आक्रमण केले. इ.स. १२७६ मध्ये जारी केलेल्या रामचंद्राच्या उदारी शिलालेखात असे म्हटले आहे की यादव राजा "अर्जुनाच्या माजलेल्या हत्तींच्या गर्दीचा नाश करणारा सिंह होता".
१२८० च्या दशकात, रणथंबोरचा चहामान शासक हम्मिराने देखील माळव्यावर हल्ला केला. इ.स. १२८८ च्या बलवन शिलालेखात उल्लेख आहे की हम्मिराने अर्जुनाच्या हत्तींच्या सैन्याला पकडले.
जैन कवी नयचंद्र सुरी यांच्या 'हम्मीर महाकाव्य' मध्ये असे म्हटले आहे की हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीराने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा भोज]] च्या कारकिर्दीत. प्रतिपाल भाटिया असा सिद्धांत मांडतात की अर्जुन द्वितीयचा मंत्री गोग-देव याने [[दुसरा भोज]] ला परमार राजधानी [[धार]]च्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले, तर अर्जुन द्वितीयने राज्याच्या दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
[[वर्ग:परमार सम्राट|अर्जुनवर्मन ०२]]
pi0b2t4zecfgt7q4rq1q94o7jx89zgo
2702620
2702619
2026-08-15T17:04:12Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702620
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट अर्जुनवर्मन दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२७५]] - [[इ.स. १२८३]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२७५]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = अर्जुनवर्मन दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[दुसरा भोज]]
| वडील = [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''अर्जुनवर्मन दुसरा''', ज्याला अर्जुन म्हणूनही ओळखले जाते, हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा राजा होता. त्याने इसवी सन १३ व्या शतकाच्या उत्तरार्धात, १२७० ते १२८० च्या दशकात [[माळवा]] प्रदेशात राज्य केले.
[[दुसरा जयवर्मन परमार]] (उर्फ जयसिंह) नंतर अर्जुन द्वितीय गादीवर आला, आणि तो एक कमकुवत शासक ठरला. इ.स. १२७५ च्या सुमारास जयसिंहाच्या मृत्यूनंतर, परमार मंत्र्याने आपल्या राजाविरुद्ध बंड केले. या वस्तुस्थितीचा उल्लेख मुस्लिम इतिहासकार वसाफ यांनी केला आहे, ज्यांनी राजा किंवा मंत्र्याचे नाव दिलेले नाही. तो मंत्री बहुधा गोग असावा.
१२७० च्या दशकात, देवगिरीचा यादव राजा [[रामचंद्र यादव]]ने माळव्यावर आक्रमण केले. इ.स. १२७६ मध्ये जारी केलेल्या रामचंद्राच्या उदारी शिलालेखात असे म्हटले आहे की यादव राजा "अर्जुनाच्या माजलेल्या हत्तींच्या गर्दीचा नाश करणारा सिंह होता".
१२८० च्या दशकात, रणथंबोरचा चहामान शासक हम्मिराने देखील माळव्यावर हल्ला केला. इ.स. १२८८ च्या बलवन शिलालेखात उल्लेख आहे की हम्मिराने अर्जुनाच्या हत्तींच्या सैन्याला पकडले.
जैन कवी नयचंद्र सुरी यांच्या 'हम्मीर महाकाव्य' मध्ये असे म्हटले आहे की हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीराने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, त्याचा उत्तराधिकारी [[दुसरा भोज]] च्या कारकिर्दीत. प्रतिपाल भाटिया असा सिद्धांत मांडतात की अर्जुन द्वितीयचा मंत्री गोग-देव याने [[दुसरा भोज]] ला परमार राजधानी [[धार]]च्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले, तर अर्जुन द्वितीयने राज्याच्या दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
[[वर्ग:परमार सम्राट|अर्जुनवर्मन ०२]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
31p9ltn2p0veuctuk2d288wcj91y02e
कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६
0
382813
2702621
2702565
2026-08-15T17:04:53Z
अभय नातू
206
/* खेळाडू */
2702621
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा<br/>हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Hong Kong.svg
| team1_name = हाँग काँग
| team2_image = Flag of Kuwait.svg
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (टी२०आ)<br/>यासीन पटेल (लिस्ट-अ)
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
| no_of_LAs = 3
| team1_LAs_won = 2
| team2_LAs_won = 0
| team1_LAs_most_runs = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]] (१४०)
| team2_LAs_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (८३)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|HKG}} [[यासिम मुर्तझा]] (६)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|KUW}} यासीन पटेल (७)
| player_of_LA_series = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:auto;"
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (टी२०आ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2026209226130141609
|title=The squad is locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy HK Men's T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-squads/147722/hkc-vs-kuw-3rd-t20i-kuwait-tour-of-hong-kong-china-2026
|title=Hong Kong, China vs Kuwait, 3rd T20I – Squads
|website=Cricbuzz
|date=28 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028362932703338625
|title=Meet the squad! Our Hong Kong, China Men's team is set for the Bauhinia-Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.crictracker.com/live-scores/hkg-vs-kuw-match-5-odi-undefined-03-mar-2026/squads/
|title=Hong Kong vs Kuwait, Match 5 – Squads
|website=CricTracker
|date=3 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:34%;" | {{cr|KUW}} (टी२०आ व लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/kuwaitcricketofficial/posts/squad-announcement-bauhinia-falcon-trophy-hong-kong-from-25-feb-2026-the-kuwait-/1205831131711026/
|title=Squad Announcement – Bauhinia Falcon Trophy, Hong Kong
|publisher=Kuwait Cricket
|date=23 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[बाबर हयात]]
* शिव माथूर
* [[निजाकत खान]]
* [[एजाज खान]]
* [[एहसान खान]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[मार्टिन कोएत्झी]]
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
* [[नसरुल्ला राणा]]
* [[अनास खान]]
* असद रशीद
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[बाबर हयात]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* शिव माथूर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[एजाज खान]]
* [[किंचित शाह]]
* [[एहसान खान]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* अली हसन
* अब्दुल समद खान
* असद रशीद
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
|
* यासीन पटेल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* उस्मान पटेल ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिलाल ताहिर]]
* [[रविजा संदारुवान]]
* [[मीत भावसार]]
* मोहम्मद शफीक
* अनुदीप चेंथमारा
* मुहम्मद उमर
* निमिष लाठीफ
* क्लिंटो अँटो
* [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
* नवीनराज राजेंद्रन
* मुहम्मद आकिफ फारूक
* मिर्झा अहमद
|}
==आंतरराष्ट्रीय टी२० मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|KUW}}
| score1 = १८२/६ (२० षटके)
| runs1 = [[बिलाल ताहिर]] ६१[[नाबाद|*]] (३३)
| wickets1 = [[आयुष शुक्ला]] २/३७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|HKG}}
| score2 = १८६/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[अंशुमन रथ]] ७२ (४१)
| wickets2 = अनुदीप चेंथमारा २/२७ (२.५ षटके)
| result = हाँग काँगने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-t20i-1525159/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १७१/९ (२० षटके)
| runs1 = [[यासिम मुर्तझा]] ६० (३०)
| wickets1 = नवीनराज राजेंद्रन ३/१५ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १४७/८ (२० षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६२ (३८)
| wickets2 = असद रशीद ३/३७ (४ षटके)
| result = हाँग काँगने २४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-t20i-1525160/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि नियाझ अली
| motm = [[यासिम मुर्तझा]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===तिसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-t20i-1525161/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = [[तबारक दर]] आणि रामासामी वेंकटेश
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===चौथा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = १ मार्च २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १२५/९ (२० षटके)
| runs1 = [[बाबर हयात]] ३० (२५)
| wickets1 = [[मीत भावसार]] २/२ (१ षटक)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२७/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ४७[[नाबाद|*]] (३४)
| wickets2 = मोहम्मद वहीद ३/२३ (२.५ षटके)
| result = कुवेतने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-4th-t20i-1525162/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि [[तबारक दर]]
| motm = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (कुवेत)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==लिस्ट-अ मालिका==
===पहिला लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ३ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-unofficial-od-1525163/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===दुसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ५ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २१२ (४५ षटके)
| runs1 = शिव माथूर ६६ (७०)
| wickets1 = यासीन पटेल ३/३५ (९ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२६ (२६.२ षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६७ (७१)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/२० (६.२ षटके)
| result = हाँग काँगने ८६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = हेमंत तुकरुल आणि रामासामी वेंकटेश
| motm = शिव माथूर (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
}}
===तिसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ७ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २७३/६ (५० षटके)
| runs1 = [[अंशुमन रथ]] १२८ (१३५)
| wickets1 = यासीन पटेल ४/४३ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = २११ (३७.१ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ५४ (६९)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/३४ (८.१ षटके)
| result = हाँग काँगने ६२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि नियाझ अली
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
0x9hyq1ywptu7ptbakthal2i90ku28n
2702622
2702621
2026-08-15T17:05:17Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702622
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = कुवेत क्रिकेट संघाचा<br/>हाँग काँग दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Hong Kong.svg
| team1_name = हाँग काँग
| team2_image = Flag of Kuwait.svg
| team2_name = कुवेत
| from_date = २५ फेब्रुवारी
| to_date = ७ मार्च २०२६
| team1_captain = [[यासिम मुर्तझा]]
| team2_captain = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (टी२०आ)<br/>यासीन पटेल (लिस्ट-अ)
| no_of_twenty20s = ४
| team1_twenty20s_won = २
| team2_twenty20s_won = १
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|HKG}} [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] (१०८)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (९९)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|HKG}} असद रशीद (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|KUW}} नवीनराज राजेंद्रन (६)
| player_of_twenty20_series = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
| no_of_LAs = 3
| team1_LAs_won = 2
| team2_LAs_won = 0
| team1_LAs_most_runs = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]] (१४०)
| team2_LAs_most_runs = {{cricon|KUW}} [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (८३)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|HKG}} [[यासिम मुर्तझा]] (६)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|KUW}} यासीन पटेल (७)
| player_of_LA_series = {{cricon|HKG}} [[अंशुमन रथ]]
}}
'''कुवेत क्रिकेट संघाचा हाँग काँग दौरा, २०२५-२६''' हा फेब्रुवारी आणि मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[कुवेत राष्ट्रीय क्रिकेट संघ|कुवेत क्रिकेट संघाने]] चार [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन एकदिवसीय सामने खेळण्यासाठी [[हाँग काँग]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758
|title=Kuwait tour of Hong Kong 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ दरम्यान झाला.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/photos/the-bauhinia-falcon-trophy-is-almost-here-cricket-hong-kong-china-and-kuwait-cri/122231402174256614/
|title=The Bauhinia Falcon Trophy is almost here
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> सर्व सामने [[मिशन रोड मैदान]], मॉंग कॉक येथे खेळवण्यात आले.<ref name="ESPN"/>
चार सामन्यांची टी२०आ मालिका '''बौहिनिया–फाल्कन चषक''' या नावाने खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/CricketHongKongChina/posts/fixtures-locked-in-for-the-sky-warriors-bauhinia-falcon-trophy-t20i-series-hong-/122232527810256614/
|title=Fixtures locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[हाँग काँग राष्ट्रीय क्रिकेट संघ|हाँग काँगने]] पहिले दोन टी२०आ सामने जिंकले, तर तिसरा सामना पावसामुळे एकही चेंडू न टाकता रद्द झाला. कुवेतने चौथा सामना जिंकला आणि हाँग काँगने मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-t20is-2025-26-1524759/match-schedule-fixtures-and-results
|title=Kuwait tour of Hong Kong T20Is 2025/26 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028101448253493730
|title=Outstanding across the tournament. Mohamed Aslam claims the Player of the Series award
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर ३ ते ७ मार्च दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2027316382329971086
|title=Hong Kong, China face Kuwait in the Bauhinia Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> पहिला सामना रद्द झाला. हाँग काँगने दुसरा सामना ८६ धावांनी आणि तिसरा सामना ६२ धावांनी जिंकून मालिका २–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 2nd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=5 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard
|title=Hong Kong vs Kuwait, 3rd unofficial OD
|website=ESPNcricinfo
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable" style="width:auto;"
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (टी२०आ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2026209226130141609
|title=The squad is locked in for the Sky Warriors Bauhinia Falcon Trophy HK Men's T20I Series
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-squads/147722/hkc-vs-kuw-3rd-t20i-kuwait-tour-of-hong-kong-china-2026
|title=Hong Kong, China vs Kuwait, 3rd T20I – Squads
|website=Cricbuzz
|date=28 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:33%;" | {{cr|HKG}} (लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://x.com/CricketHK/status/2028362932703338625
|title=Meet the squad! Our Hong Kong, China Men's team is set for the Bauhinia-Falcon Trophy HK Men's One-Day Series 2026
|publisher=Cricket Hong Kong, China
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref>{{Cite web
|url=https://www.crictracker.com/live-scores/hkg-vs-kuw-match-5-odi-undefined-03-mar-2026/squads/
|title=Hong Kong vs Kuwait, Match 5 – Squads
|website=CricTracker
|date=3 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:34%;" | {{cr|KUW}} (टी२०आ व लिस्ट-अ)<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/kuwaitcricketofficial/posts/squad-announcement-bauhinia-falcon-trophy-hong-kong-from-25-feb-2026-the-kuwait-/1205831131711026/
|title=Squad Announcement – Bauhinia Falcon Trophy, Hong Kong
|publisher=Kuwait Cricket
|date=23 February 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
|- valign="top"
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[बाबर हयात]]
* शिव माथूर
* [[निजाकत खान]]
* [[एजाज खान]]
* [[एहसान खान]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[मार्टिन कोएत्झी]]
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
* [[नसरुल्ला राणा]]
* [[अनास खान]]
* असद रशीद
|
* [[यासिम मुर्तझा]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[बाबर हयात]] ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* [[झीशान अली (क्रिकेट खेळाडू)|झीशान अली]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* शिव माथूर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अंशुमन रथ]]
* [[एजाज खान]]
* [[किंचित शाह]]
* [[एहसान खान]]
* [[आयुष शुक्ला]]
* [[हसन खान मोहम्मद]]
* अली हसन
* अब्दुल समद खान
* असद रशीद
* अतीक इक्बाल
* मोहम्मद वहीद
|
* यासीन पटेल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* उस्मान पटेल ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[बिलाल ताहिर]]
* [[रविजा संदारुवान]]
* [[मीत भावसार]]
* मोहम्मद शफीक
* अनुदीप चेंथमारा
* मुहम्मद उमर
* निमिष लाठीफ
* क्लिंटो अँटो
* [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]]
* नवीनराज राजेंद्रन
* मुहम्मद आकिफ फारूक
* मिर्झा अहमद
|}
==आंतरराष्ट्रीय टी२० मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २५ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|KUW}}
| score1 = १८२/६ (२० षटके)
| runs1 = [[बिलाल ताहिर]] ६१[[नाबाद|*]] (३३)
| wickets1 = [[आयुष शुक्ला]] २/३७ (३ षटके)
| team2 = {{cr-rt|HKG}}
| score2 = १८६/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[अंशुमन रथ]] ७२ (४१)
| wickets2 = अनुदीप चेंथमारा २/२७ (२.५ षटके)
| result = हाँग काँगने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-t20i-1525159/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २६ फेब्रुवारी २०२६
| time = १३:३०
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १७१/९ (२० षटके)
| runs1 = [[यासिम मुर्तझा]] ६० (३०)
| wickets1 = नवीनराज राजेंद्रन ३/१५ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १४७/८ (२० षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६२ (३८)
| wickets2 = असद रशीद ३/३७ (४ षटके)
| result = हाँग काँगने २४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-t20i-1525160/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि नियाझ अली
| motm = [[यासिम मुर्तझा]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===तिसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = २८ फेब्रुवारी २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-t20i-1525161/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = [[तबारक दर]] आणि रामासामी वेंकटेश
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===चौथा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = १ मार्च २०२६
| time = १३:१५
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = १२५/९ (२० षटके)
| runs1 = [[बाबर हयात]] ३० (२५)
| wickets1 = [[मीत भावसार]] २/२ (१ षटक)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२७/७ (१८.५ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ४७[[नाबाद|*]] (३४)
| wickets2 = मोहम्मद वहीद ३/२३ (२.५ षटके)
| result = कुवेतने ३ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-4th-t20i-1525162/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि [[तबारक दर]]
| motm = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] (कुवेत)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==लिस्ट-अ मालिका==
===पहिला लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ३ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 =
| runs1 =
| wickets1 =
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 =
| runs2 =
| wickets2 =
| result = सामना रद्द करण्यात आला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-1st-unofficial-od-1525163/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = जॉन प्रकाश आणि [[तबारक दर]]
| toss = नाणेफेक झाली नाही.
| rain = पावसामुळे एकही चेंडू न टाकता सामना रद्द करण्यात आला.
}}
===दुसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ५ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २१२ (४५ षटके)
| runs1 = शिव माथूर ६६ (७०)
| wickets1 = यासीन पटेल ३/३५ (९ षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = १२६ (२६.२ षटके)
| runs2 = [[मीत भावसार]] ६७ (७१)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/२० (६.२ षटके)
| result = हाँग काँगने ८६ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-2nd-unofficial-od-1525164/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = हेमंत तुकरुल आणि रामासामी वेंकटेश
| motm = शिव माथूर (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी ४५ षटकांचा करण्यात आला.
}}
===तिसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = ७ मार्च २०२६
| time = ०९:००
| team1 = {{cr|HKG}}
| score1 = २७३/६ (५० षटके)
| runs1 = [[अंशुमन रथ]] १२८ (१३५)
| wickets1 = यासीन पटेल ४/४३ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|KUW}}
| score2 = २११ (३७.१ षटके)
| runs2 = [[मोहम्मद अस्लम (क्रिकेट खेळाडू)|मोहम्मद अस्लम]] ५४ (६९)
| wickets2 = [[यासिम मुर्तझा]] ३/३४ (८.१ षटके)
| result = हाँग काँगने ६२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758/hong-kong-vs-kuwait-3rd-unofficial-od-1525165/full-scorecard धावफलक]
| venue = [[मिशन रोड मैदान]], [[मोंग कोक]]
| umpires = शेल्टन डी'क्रूझ आणि नियाझ अली
| motm = [[अंशुमन रथ]] (हाँग काँग)
| toss = कुवेतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/kuwait-tour-of-hong-kong-2025-26-1524758 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:हाँग काँगमधील क्रिकेट]]
[[वर्ग:कुवेत क्रिकेट संघाचे हाँग काँग दौरे|२०२५-२६]]
bw80efqylsm99a922ia8iowqolibjkp
दुसरा भोज
0
382814
2702623
2702561
2026-08-15T17:06:25Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702623
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट भोज दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२८३]] - अज्ञात
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२८४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]<br>[[धार]]
| पूर्ण_नाव = भोज दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[महालकादेव]]
| वडील = शक्यतो [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''भोज द्वितीय''' हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा १३ व्या शतकातील राजा होता. तो [[माळवा]] प्रदेशातील धाराचा राजा म्हणून [[दुसरा अर्जुनवर्मन]] चा उत्तराधिकारी झाला.
जैन कवी नयचंद्र सुरी यांनी लिहिलेल्या हम्मीर महाकाव्यानुसार, चाह्मण शासक हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीरने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, भोज द्वितीयच्या कारकिर्दीत. हम्मीर 1282-83 दरम्यान चौहान सिंहासनावर आरूढ झाल्यामुळे, भोज 1283 नंतर कधीतरी परमार सिंहासनावर आरूढ झाला असावा.
दुसरीकडे, प्रतिपाल भाटिया असा तर्क करतात की [[दुसर अर्जुनवर्मन]] चा मंत्री गोग-देवाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि भोज द्वितीयला धाराच्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले. १६ व्या शतकातील इतिहासकार फिरिष्ट गोगाचा उल्लेख "माळव्याचा राजा" असा करतो. भाटियांच्या सिद्धांतानुसार, गोग-देव परमार राज्याच्या एका भागाचा वास्तविक स्वतंत्र शासक बनला, तर अर्जुन द्वितीयने दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
भोज द्वितीय यांच्यानंतर [[महालकादेव]] गादीवर आले.
[[वर्ग:परमार सम्राट|भोज ०२]]
r360i9i8r522jtfp1l1qtt7m6loli6i
2702624
2702623
2026-08-15T17:06:32Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702624
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट भोज दुसरा
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = [[इ.स. १२८३]] - अज्ञात
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक = [[इ.स. १२८४]]
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]<br>[[धार]]
| पूर्ण_नाव = भोज दुसरा
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| पूर्वाधिकारी = [[दुसरा अर्जुनवर्मन]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = [[महालकादेव]]
| वडील = शक्यतो [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''भोज द्वितीय''' हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा १३ व्या शतकातील राजा होता. तो [[माळवा]] प्रदेशातील धाराचा राजा म्हणून [[दुसरा अर्जुनवर्मन]] चा उत्तराधिकारी झाला.
जैन कवी नयचंद्र सुरी यांनी लिहिलेल्या हम्मीर महाकाव्यानुसार, चाह्मण शासक हम्मीरने सारसपुराचा अर्जुन आणि धाराचा भोज यांचा पराभव केला. यावर आधारित, आर. सी. मजुमदार यांनी असा निष्कर्ष काढला की हम्मीरने माळव्यावर दोनदा आक्रमण केले असावे: एकदा अर्जुन द्वितीयच्या कारकिर्दीत आणि पुन्हा, भोज द्वितीयच्या कारकिर्दीत. हम्मीर 1282-83 दरम्यान चौहान सिंहासनावर आरूढ झाल्यामुळे, भोज 1283 नंतर कधीतरी परमार सिंहासनावर आरूढ झाला असावा.
दुसरीकडे, प्रतिपाल भाटिया असा तर्क करतात की [[दुसर अर्जुनवर्मन]] चा मंत्री गोग-देवाने त्याच्याविरुद्ध बंड केले आणि भोज द्वितीयला धाराच्या सिंहासनावर नाममात्र राजा म्हणून बसवले. १६ व्या शतकातील इतिहासकार फिरिष्ट गोगाचा उल्लेख "माळव्याचा राजा" असा करतो. भाटियांच्या सिद्धांतानुसार, गोग-देव परमार राज्याच्या एका भागाचा वास्तविक स्वतंत्र शासक बनला, तर अर्जुन द्वितीयने दुसऱ्या भागावर नियंत्रण ठेवणे सुरू ठेवले.
भोज द्वितीय यांच्यानंतर [[महालकादेव]] गादीवर आले.
[[वर्ग:परमार सम्राट|भोज ०२]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]
elxdazx36b7re5zy3wh6p3vcfpd5bms
महालकादेव
0
382815
2702625
2702563
2026-08-15T17:06:51Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702625
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट राज्याधिकारी
| नाव = सम्राट महालकादेव
| पदवी = महाराजाधिराज
| चित्र =
| चित्र_शीर्षक =
| राजध्वज_चित्र =
| राजध्वज_चित्र_शीर्षक =
| राजचिन्ह_चित्र =
| राजचिन्ह_चित्र_शीर्षक =
| राज्य_काळ = अज्ञात - [[२४ नोव्हेंबर]] [[इ.स. १३०५|१३०५]]
| राज्यारोहण = सम्राट पदाभिषेक
| राज्याभिषेक =
| राज्यव्याप्ती =
| राजधानी = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]
| पूर्ण_नाव = महालकादेव
| इतर_पदव्या =
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक = [[२४ नोव्हेंबर]] [[इ.स. १३०५|१३०५]]
| मृत्यू_स्थान = [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]], [[मध्य प्रदेश]]
| पूर्वाधिकारी = [[दुसरा भोज]]
| राजपद_वारस = गोगा देव
| राजपद_वारस_प्रकार = प्रधान
| उत्तराधिकारी = पद बरखास्त
| वडील = शक्यतो [[दुसरा जयवर्मन परमार]]
| आई =
| पत्नी =
| धर्म = [[हिंदू धर्म]]
| पती =
| इतर_पती =
| संतती =
| राजवंश = [[परमार राजघराणे]]
| राजगीत =
| राजब्रीदवाक्य =
| राजचलन =
| तळटिपा =
|}}
'''महालकादेव''' हा मध्य भारतातील [[परमार]] वंशाचा १३ व्या शतकातील राजा होता. तो [[माळवा]] प्रदेशातील धाराचा राजा म्हणून [[दुसरा अर्जुनवर्मन]] चा उत्तराधिकारी झाला. या वंशाचे शेवटचे ज्ञात शासक, दिल्लीच्या [[अल्लाउद्दीन खिलजी]] च्या सैन्याकडून पराभूत होऊन मारले गेले.
==राजकीय स्थिती==
महालकदेव हा [[दुसरा भोज]] चा उत्तराधिकारी होता. गोगादेव, ज्याला हरानंद किंवा फक्त गोगा म्हणूनही ओळखले जाते, ते त्यांचे शक्तिशाली प्रधान होते. गोगा हा [[दुसरा भोज]] च्या पूर्ववर्ती [[दुसरा अर्जुनवर्मन]]चा पंतप्रधान देखील होता आणि तो राजाच्या विरोधात गेला होता. १६व्या शतकातील इतिहासकार फिरिश्ता यांनी गोगाचे वर्णन "माळव्याचा राजा" असे केले आहे. इतिहासकार प्रतिपाल भाटिया यांच्या मते, गोगा कदाचित माळव्याचा प्रत्यक्ष प्रशासक बनला असेल, भोजा दुसरा हा नामांकित शासक होता.
==अलाउद्दीन खिलजी विरुद्ध पराभव==
१३०५ मध्ये, [[दिल्ली]]चा मुस्लिम सुलतान [[अल्लाउद्दीन खिलजी]]ने परमार प्रदेश असलेल्या माळवावर विजय मिळवण्यासाठी आपले सैन्य पाठवले. अमीर खुसरोच्या 'तारिख-इ 'अलाई' नुसार, "राय महलक देव" आणि प्रधान "कोका" (गोगा) यांच्याकडे ३०-४० हजार घोडदळ आणि अज्ञात संख्येचे पायदळ होते. खुसरो सांगतात की दिल्लीच्या "इस्लामच्या सैन्याने" या परमार सैन्याचा पराभव केला आणि "पृथ्वी हिंदूंच्या रक्ताने भिजली होती". या युद्धात गोगा मारला गेला आणि त्याचे शीर दिल्लीतील सुलतानाकडे पाठवण्यात आले.
माळव्याचा नवनियुक्त राज्यपाल, ऐन अल-मुल्क मुलतानी याला महालकदेवाला [[मांडू (मध्य प्रदेश)|मांडू]]तून हद्दपार करण्यासाठी आणि ते ठिकाण "अधर्माच्या दुर्गंधीपासून" शुद्ध करण्यासाठी पाठवण्यात आले. एका गुप्तहेराच्या मदतीने, मुलतानीच्या सैन्याने किल्ल्यात गुप्तपणे प्रवेश करण्याचा मार्ग शोधला. २४ नोव्हेंबर १३०५ रोजी, पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना महालकदेव मारला गेला. जैन लेखक कक्का सुरी यांनी त्यांच्या 'नाभी-नंदन-जिनोद्धर-प्रबंध' (१३३६) मध्ये महालकदेवाच्या अंताचे वर्णन खालीलप्रमाणे केले आहे: "त्याच्या [[अल्लाउद्दीन खिलजी]] स्वतःच्याच किल्ल्यात वेढा घातल्यावर, माळव्याचा शासक तेथे अनेक दिवस कैद्यासारखे जगला आणि नंतर शौर्यहीन होऊन मरण पावला."
दिल्लीच्या सैन्याने माळव्याचा विजय नेमका केव्हा पूर्ण केला हे ज्ञात नाही. १३२० च्या [[उदयपूर]] शिलालेखावरून असे सूचित होते की [[परमार]] राजवंश या वेळेपर्यंत, किमान माळव्याच्या ईशान्य भागात, टिकून होता. नंतरच्या १३३८ मधील एका नवीन मशिदीवरील शिलालेखावरून असे सूचित होते की या वेळेपर्यंत हा प्रदेश दिल्लीचा सुलतान [[मुहम्मद बिन तुघलक]]च्या नियंत्रणाखाली होता.
[[वर्ग:परमार सम्राट]]
b50jqx8zht78jemtoa587i6l5ej7uam
बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
0
382816
2702629
2702569
2026-08-15T17:13:28Z
अभय नातू
206
वर्ग
2702629
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट दौरा
| series_name = बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६
| team1_image = Flag of Malaysia.svg
| team1_name = मलेशिया
| team2_image = Flag of Bahrain.svg
| team2_name = बहरैन
| from_date = ७ मार्च
| to_date = १६ मार्च २०२६
| team1_captain = [[सय्यद अझीज]]
| team2_captain = अहमर बिन नसीर
| no_of_twenty20s = ३
| team1_twenty20s_won = १
| team2_twenty20s_won = २
| team1_twenty20s_most_runs = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (९६)
| team2_twenty20s_most_runs = {{cricon|BHR}} [[प्रशांत कुरुप]] (९८)
| team1_twenty20s_most_wickets = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (५)
| team2_twenty20s_most_wickets = {{cricon|BHR}} इम्रान खान (८)
| player_of_twenty20_series = {{cricon|MAS}} [[विरेनदीप सिंग]]
| no_of_LAs = ३
| team1_LAs_won = ०
| team2_LAs_won = ३
| team1_LAs_most_runs = {{cricon|MAS}} [[शर्विन मुनिआन्दी]] (८१)
| team2_LAs_most_runs = {{cricon|BHR}} अहमर बिन नसीर (१५७)
| team1_LAs_most_wickets = {{cricon|MAS}} [[सय्यद अझीज]] (८)
| team2_LAs_most_wickets = {{cricon|BHR}} [[अब्दुल मजीद]] (७)
}}
'''बहरैन क्रिकेट संघाचा मलेशिया दौरा, २०२५-२६''' हा मार्च २०२६ मध्ये झालेला क्रिकेट दौरा होता. [[बहरैन राष्ट्रीय क्रिकेट संघ|बहरैन क्रिकेट संघाने]] तीन [[आंतरराष्ट्रीय टी२०]] आणि तीन [[लिस्ट-अ सामने|लिस्ट-अ]] सामने खेळण्यासाठी [[मलेशिया राष्ट्रीय क्रिकेट संघ|मलेशिया]]चा दौरा केला.<ref name="ESPN">{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154
|title=Bahrain tour of Malaysia [Mar 2026] 2025/26
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> हा दौरा ७ ते १६ मार्च २०२६ दरम्यान झाला. सर्व सामने [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]] येथे खेळवण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 Fixtures
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
मलेशियाने पहिला टी२०आ सामना ३४ धावांनी जिंकला. बहरैनने दुसरा सामना २ धावांनी आणि तिसरा सामना ७ गडी राखून जिंकून टी२०आ मालिका २–१ ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/videos/bahrain-won-the-3rd-t20i-and-the-series-2-1-malaysiacricket-malaysia/1392921772871976/
|title=Bahrain won the 3rd T20I and the Series 2–1
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[विरेनदीप सिंग]] याला टी२०आ मालिकावीर म्हणून निवडण्यात आले.<ref>{{Cite web
|url=https://www.facebook.com/MalaysianCricket/posts/malaysia-vs-bahrain-bi-lateral-series-2026-match-03-series-decider-malaysia-won-/1459576796179172/
|title=Malaysia vs Bahrain Bi-lateral Series 2026 – Match 03
|publisher=Malaysian Cricket Association
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
टी२०आ मालिकेनंतर तीन सामन्यांची लिस्ट-अ मालिका खेळवण्यात आली. बहरैनने पहिला सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने १५ धावांनी,<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> दुसरा सामना ४१ धावांनी<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD, Bahrain tour of Malaysia
|website=Cricket World
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> आणि तिसरा सामना डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धतीने जिंकून मालिका ३–० ने जिंकली.<ref>{{Cite web
|url=https://www.cricketworld.com/cricket/series/bahrain-tour-of-malaysia-2026/fixtures/129939
|title=Bahrain tour of Malaysia 2026 – Fixtures and Results
|website=Cricket World
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
==खेळाडू==
''खालील याद्या या दौऱ्यातील सामन्यांच्या संघपत्रकांमध्ये प्रत्यक्ष वापरलेल्या खेळाडूंवर आधारित आहेत.''
{| class="wikitable" style="width:auto;"
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|MAS}}
! colspan="2" style="width:50%;" | {{cr|BHR}}
|-
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148720/mly-vs-bhr-1st-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 1st T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=7 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I2">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/cricket-match-facts/148731/mly-vs-bhr-2nd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 2nd T20I – Match Info
|website=Cricbuzz
|date=8 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="T20I3">{{Cite web
|url=https://www.cricbuzz.com/live-cricket-scorecard/148742/mly-vs-bhr-3rd-t20i-bahrain-tour-of-malaysia-2026
|title=Malaysia vs Bahrain, 3rd T20I – Scorecard
|website=Cricbuzz
|date=10 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-1st-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 1st OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=12 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA2">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-2nd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 2nd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=14 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref><ref name="LA3">{{Cite web
|url=https://cricketaddictor.com/livescore/malaysia-vs-bahrain-3rd-od-mal-vs-bah-2026/scorecard/
|title=Malaysia vs Bahrain, 3rd OD – Full Scorecard
|website=Cricket Addictor
|date=16 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref>
! style="width:25%;" | टी२०आ<ref name="T20I1"/><ref name="T20I2"/><ref name="T20I3"/>
! style="width:25%;" | लिस्ट-अ<ref name="LA1"/><ref name="LA2"/><ref name="LA3"/>
|- valign="top"
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; पहिले दोन सामने)
* [[विरेनदीप सिंग]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]]; तिसरा सामना)
* मुहम्मद हाझिक ऐमान ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* अस्लम खान मलिक
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* विजय उन्नी
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* मुहम्मद अमीर अझीम
* मोहम्मद अक्रम मलिक
|
* [[सय्यद अझीज]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* मोहम्मद हैरिल हरिसन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* अदेशिले अलियास ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[अहमद फैज]]
* [[विरेनदीप सिंग]]
* [[मुहम्मद स्याहादत]]
* [[शर्विन मुनिआन्दी]]
* झुबैदी झुल्किफ्ले
* डीआझ पात्रो
* मुहम्मद अमीर अझीम
* मुहम्मद आलिफ
* विजय उन्नी
* मोहम्मद अक्रम मलिक
* अझरी अझहर
* प्रशांत मधुकर
* हमजा बिन पंगी
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
|
* अहमर बिन नसीर ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* [[प्रशांत कुरुप]] ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* आसिफ अली
* फियाज अहमद
* सोहेल अहमद
* यासर नाझीर
* रिझवान बट
* [[अब्दुल मजीद|अब्दुल मजीद अब्बासी]]
* अली दाऊद
* इम्रान खान
* मुहम्मद सलमान
* शुजात रसूल
* अब्दुल्ला मोहम्मद युसुफ
* आसिफ शेख
|}
==टी२०आ मालिका==
===पहिला टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = ७ मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = १४०/७ (२० षटके)
| runs1 = [[सय्यद अझीज]] ५८ (४६)
| wickets1 = अली दाऊद ३/३० (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १०६ (१८.५ षटके)
| runs2 = आसिफ अली २० (२१)
| wickets2 = विजय उन्नी ३/२३ (४ षटके)
| result = मलेशियाने ३४ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-1st-t20i-1527157/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = लोगानाथन पूबलन आणि नासिर अली
| motm = [[सय्यद अझीज]] (मलेशिया)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
===दुसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = ८ मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = १३०/७ (२० षटके)
| runs1 = सोहेल अहमद ५६ (४८)
| wickets1 = [[शर्विन मुनिआन्दी]] ३/२२ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १२८ (१९.५ षटके)
| runs2 = मुहम्मद हाझिक ऐमान १९ (१२)
| wickets2 = मुहम्मद सलमान ३/१६ (४ षटके)
| result = बहरैनने २ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-2nd-t20i-1527158/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = लोगानाथन पूबलन आणि मथन कुमार
| motm = सोहेल अहमद (बहरैन)
| toss = बहरैनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
}}
===तिसरा टी२०आ===
{{Single-innings cricket match
| date = १० मार्च २०२६
| time = १५:००
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = १३१/७ (१९ षटके)
| runs1 = [[विरेनदीप सिंग]] ३१ (१६)
| wickets1 = इम्रान खान ४/३४ (४ षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = १३५/३ (१७.१ षटके)
| runs2 = यासर नाझीर ४६ (३९)
| wickets2 = मुहम्मद अमीर अझीम २/२८ (४ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154/malaysia-vs-bahrain-3rd-t20i-1527159/full-scorecard धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि नारायणन सिवन
| motm = इम्रान खान (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे सामना प्रत्येकी १९ षटकांचा करण्यात आला.
}}
==लिस्ट-अ मालिका==
===पहिला लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १२ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = २१५ (५० षटके)
| runs1 = अहमर बिन नसीर ६८ (७८)
| wickets1 = [[सय्यद अझीज]] ३/३५ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १९२ (४१.४ षटके)
| runs2 = [[विरेनदीप सिंग]] ५६ (७४)
| wickets2 = अली दाऊद ३/३२ (९ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने १५ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95691 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि नारायणन सिवन
| motm = अहमर बिन नसीर (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
| rain = पावसामुळे मलेशियाला ४२ षटकांत २०८ धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले.
}}
===दुसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १४ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|BHR}}
| score1 = १९७ (४६.१ षटके)
| runs1 = इम्रान खान ४८[[नाबाद|*]] (४८)
| wickets1 = विजय उन्नी ३/२२ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|MAS}}
| score2 = १५६ (४५.२ षटके)
| runs2 = मोहम्मद हैरिल हरिसन ३० (५५)
| wickets2 = रिझवान बट ३/१९ (८ षटके)
| result = बहरैनने ४१ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketworld.com/cricket/malaysia-vs-bahrain/match/scorecard/95692 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = डेनिश सेवकुमारन आणि नारायणन सिवन
| motm = रिझवान बट (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केले.
}}
===तिसरा लिस्ट-अ सामना===
{{Single-innings cricket match
| date = १६ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr|MAS}}
| score1 = २९४/९ (५० षटके)
| runs1 = [[शर्विन मुनिआन्दी]] ७६ (८७)
| wickets1 = मुहम्मद सलमान २/२८ (१० षटके)
| team2 = {{cr-rt|BHR}}
| score2 = २०८/४ (३७.५ षटके)
| runs2 = अहमर बिन नसीर ६६[[नाबाद|*]] (८३)
| wickets2 = [[सय्यद अझीज]] २/३६ (६ षटके)
| result = बहरैनने [[डकवर्थ-लुईस-स्टर्न पद्धत]]ीने ५ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.cricketmalaysia.com/MalaysianCricketAssociation/viewScorecard.do?clubId=10933&matchId=5636 धावफलक]
| venue = [[बायुएमास ओव्हल]], [[पांडामारन]]
| umpires = विश्वनाथन कालिदास आणि चंद्र सेगर मारिया दास
| motm = अहमर बिन नसीर (बहरैन)
| toss = मलेशियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली.
| rain = पावसामुळे बहरैनचा डाव ३७.५ षटकांनंतर थांबवण्यात आला.
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/bahrain-in-malaysia-2025-26-1527154 ईएसपीएनक्रिकइन्फोवर मालिका मुख्यपृष्ठ]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:मलेशियामधील क्रिकेट]]
[[वर्ग:बहरैन क्रिकेट संघाचे मलेशिया दौरे|२०२५-२६]]
e2jqvi2sm2ex3i4vtedzxsse999dngl
२०२६ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
0
382817
2702576
2026-08-15T13:52:55Z
Ganesh591
62733
नवीन पान: {{Infobox cricket tournament | name = २०२६ पुरुष टी२० विश्वचषक<br/>अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब | fromdate = ८ | todate = १५ मार्च २०२६ | administrator = [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]] | cricket_format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]] | tournament_form...
2702576
wikitext
text/x-wiki
{{Infobox cricket tournament
| name = २०२६ पुरुष टी२० विश्वचषक<br/>अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]]
| cricket_format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament_format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| participants = ४
| matches = १२
| champions = {{cr|CAY}}
| runner_up = {{cr|ARG}}
| most_runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most_wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवियर स्मिथ (११)
}}
'''२०२६ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे आयोजित पुरुषांची [[आंतरराष्ट्रीय टी२०]] क्रिकेट स्पर्धा होती.<ref name="ICC">{{Cite web
|url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive
|title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive
|publisher=International Cricket Council
|date=16 March 2026
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> ही स्पर्धा [[आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद]]ेच्या २०२८ [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक]] पात्रता प्रक्रियेतील अमेरिका उप-प्रादेशिक फेरीचा भाग होती.<ref name="ICC"/>
स्पर्धा ८ ते १५ मार्च २०२६ दरम्यान [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन (केमन द्वीपसमूह)|जॉर्जटाउन]] येथे खेळवण्यात आली.<ref>{{Cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152/match-schedule-fixtures-and-results
|title=Men's T20 World Cup Americas Qualifier B 2026 – Fixtures and Results
|website=ESPNcricinfo
|access-date=15 August 2026
|language=en
}}</ref> [[आर्जेन्टिना राष्ट्रीय क्रिकेट संघ|आर्जेन्टिना]], [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]], [[मेक्सिको राष्ट्रीय क्रिकेट संघ|मेक्सिको]] आणि [[सुरिनाम राष्ट्रीय क्रिकेट संघ|सुरिनाम]] हे चार संघ स्पर्धेत सहभागी झाले होते.<ref name="ICC"/> चारही संघांनी दुहेरी साखळी पद्धतीने एकमेकांविरुद्ध प्रत्येकी दोन सामने खेळले.
यजमान केमन द्वीपसमूहने स्पर्धेतील आपले सर्व सहा सामने जिंकून अव्वल स्थान मिळवले आणि पुरुष टी२० विश्वचषकाच्या पुढील अमेरिका पात्रता फेरीसाठी पात्रता मिळवली.<ref name="ICC"/> आर्जेन्टिनाने दुसरे स्थान मिळवले. आर्जेन्टिनाच्या पेद्रो बॅरनने सर्वाधिक २७५ धावा केल्या, तर केमन द्वीपसमूहच्या रोमारियो एडवर्ड्स आणि सुरिनामच्या झेवियर स्मिथ यांनी प्रत्येकी ११ बळी घेतले.<ref name="ICC"/>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
ni4cy0mzjxm6qm2pb3q41ss6fkrlbxx
2702580
2702576
2026-08-15T14:16:33Z
Ganesh591
62733
2702580
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक<br />अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| image =
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आयसीसी अमेरिका]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| champions = {{cr|CAY}}
| runners-up = {{cr|ARG}}
| participants = ४
| matches = १२
| player of the series =
| most runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवी स्मिथ (११)
| previous_year = २०२४
| previous_tournament = २०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
| next_year = २०२६
}}
'''२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८ पुरुष टी२० विश्वचषकाच्या]] पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{Cite web |access-date=२८ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman to host first-ever International Cricket Council T20 World Cup Qualifier |last=Powery |first=Ileann |date=२६ फेब्रुवारी २०२६ |url=https://www.caymancompass.com/2026/02/26/cayman-to-host-first-ever-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |work=Cayman Compass}}</ref><ref>{{cite web |access-date=१३ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman Cricket to host 2028 ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier B in March 2026 |date=१३ फेब्रुवारी २०२६ |url=https://czarsportzauto.com/2028-icc-mens-t20-world-cup-americas-sub-regional-qualifier-b/ |work=Czarsports}}</ref>
या स्पर्धेत सहभागी संघ प्रादेशिक अंतिम फेरीतील एका स्थानासाठी स्पर्धा करत होते.<ref>{{cite web |url=https://www.caymancompass.com/2026/03/12/cayman-sets-out-to-win-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |title=Cayman sets out to win International Cricket Council T20 World Cup Qualifier |work=Cayman Compass |date=१२ मार्च २०२६ |access-date=१२ मार्च २०२६}}</ref> स्पर्धेचा विजेता म्हणून [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]] प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तेथे त्यांच्यासोबत [[कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ|कॅनडा]] आणि [[युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ|युनायटेड स्टेट्स]] हे संघ सहभागी होतील. या दोन्ही संघांना [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|मागील टी२० विश्वचषकात]] सहभागी झाल्यामुळे थेट प्रवेश मिळाला होता. तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ स्पर्धेचा विजेता संघही प्रादेशिक अंतिम फेरीत सहभागी होईल.<ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive |title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive |work=International Cricket Council |date=१६ मार्च २०२६ |access-date=१६ मार्च २०२६}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
j6gnvkrdwrdpou0nrzhxsi37dl5v4zh
2702630
2702580
2026-08-15T17:14:21Z
अभय नातू
206
नवीन वर्ग घातला - [[WP:HC|हॉटकॅट]] वापरले
2702630
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक<br />अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| image =
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आयसीसी अमेरिका]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| champions = {{cr|CAY}}
| runners-up = {{cr|ARG}}
| participants = ४
| matches = १२
| player of the series =
| most runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवी स्मिथ (११)
| previous_year = २०२४
| previous_tournament = २०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
| next_year = २०२६
}}
'''२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८ पुरुष टी२० विश्वचषकाच्या]] पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{Cite web |access-date=२८ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman to host first-ever International Cricket Council T20 World Cup Qualifier |last=Powery |first=Ileann |date=२६ फेब्रुवारी २०२६ |url=https://www.caymancompass.com/2026/02/26/cayman-to-host-first-ever-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |work=Cayman Compass}}</ref><ref>{{cite web |access-date=१३ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman Cricket to host 2028 ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier B in March 2026 |date=१३ फेब्रुवारी २०२६ |url=https://czarsportzauto.com/2028-icc-mens-t20-world-cup-americas-sub-regional-qualifier-b/ |work=Czarsports}}</ref>
या स्पर्धेत सहभागी संघ प्रादेशिक अंतिम फेरीतील एका स्थानासाठी स्पर्धा करत होते.<ref>{{cite web |url=https://www.caymancompass.com/2026/03/12/cayman-sets-out-to-win-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |title=Cayman sets out to win International Cricket Council T20 World Cup Qualifier |work=Cayman Compass |date=१२ मार्च २०२६ |access-date=१२ मार्च २०२६}}</ref> स्पर्धेचा विजेता म्हणून [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]] प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तेथे त्यांच्यासोबत [[कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ|कॅनडा]] आणि [[युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ|युनायटेड स्टेट्स]] हे संघ सहभागी होतील. या दोन्ही संघांना [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|मागील टी२० विश्वचषकात]] सहभागी झाल्यामुळे थेट प्रवेश मिळाला होता. तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ स्पर्धेचा विजेता संघही प्रादेशिक अंतिम फेरीत सहभागी होईल.<ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive |title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive |work=International Cricket Council |date=१६ मार्च २०२६ |access-date=१६ मार्च २०२६}}</ref>
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:केमन द्वीपसमूहामधील क्रिकेट]]
i8zqp6jf6xzngty5sknbbfvpaalt474
2702689
2702630
2026-08-16T01:18:02Z
Ganesh591
62733
2702689
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक<br />अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| image =
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आयसीसी अमेरिका]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| champions = {{cr|CAY}}
| runners-up = {{cr|ARG}}
| participants = ४
| matches = १२
| player of the series =
| most runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवी स्मिथ (११)
| previous_year = २०२४
| previous_tournament = २०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
| next_year = २०२६
}}
'''२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८ पुरुष टी२० विश्वचषकाच्या]] पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{Cite web |access-date=२८ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman to host first-ever International Cricket Council T20 World Cup Qualifier |last=Powery |first=Ileann |date=२६ फेब्रुवारी २०२६ |url=https://www.caymancompass.com/2026/02/26/cayman-to-host-first-ever-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |work=Cayman Compass}}</ref><ref>{{cite web |access-date=१३ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman Cricket to host 2028 ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier B in March 2026 |date=१३ फेब्रुवारी २०२६ |url=https://czarsportzauto.com/2028-icc-mens-t20-world-cup-americas-sub-regional-qualifier-b/ |work=Czarsports}}</ref>
या स्पर्धेत सहभागी संघ प्रादेशिक अंतिम फेरीतील एका स्थानासाठी स्पर्धा करत होते.<ref>{{cite web |url=https://www.caymancompass.com/2026/03/12/cayman-sets-out-to-win-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |title=Cayman sets out to win International Cricket Council T20 World Cup Qualifier |work=Cayman Compass |date=१२ मार्च २०२६ |access-date=१२ मार्च २०२६}}</ref> स्पर्धेचा विजेता म्हणून [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]] प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तेथे त्यांच्यासोबत [[कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ|कॅनडा]] आणि [[युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ|युनायटेड स्टेट्स]] हे संघ सहभागी होतील. या दोन्ही संघांना [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|मागील टी२० विश्वचषकात]] सहभागी झाल्यामुळे थेट प्रवेश मिळाला होता. तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ स्पर्धेचा विजेता संघही प्रादेशिक अंतिम फेरीत सहभागी होईल.<ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive |title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive |work=International Cricket Council |date=१६ मार्च २०२६ |access-date=१६ मार्च २०२६}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|-
! {{cr|ARG}}<ref>{{cite web
|title=Estos son los jugadores que representarán a Argentina en el Sub Regional Qualifier Americas 2026
|trans-title=२०२६ अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत आर्जेन्टिनाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100042138919924/posts/pfbid0WW4s5r4K2zgrEFubKxCyTDSEimP1u3qEZxEgxrMtRdVguhLJdGfbmuzsRUufgYmKl/
|access-date=४ मार्च २०२६
|work=Argentine Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|CAY}}
! {{cr|MEX}}<ref>{{cite web
|title=Ellos son los jugadores que representarán a México del 8 al 15 de marzo en Islas Caimán, en el ICC Men’s T20 World Cup Americas Sub Regional Qualifier
|trans-title=८ ते १५ मार्च दरम्यान केमन द्वीपसमूह येथे आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100064415600606/posts/1382755163881657/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
|access-date=५ मार्च २०२६
|work=Mexico Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|SUR}}
|-
| valign="top" |
* पेद्रो बॅरन ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* गुइदो अँजलेटी
* फ्रांझ बुर
* हुआन कॅब्रेरा
* रामिरो एस्कोबार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[एर्नान फेनेल]]
* [[अलेहांद्रो फर्ग्युसन]]
* अगुस्तिन हुसेन
* मॅन्युएल इतुर्बे
* ॲलन किर्शबॉम
* अगुस्तिन रिवेरो
* इयान रॉबर्ट्स
* लुकास रॉसी
* टोमास रॉसी
| valign="top" |
* [[रमोन सीली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* जर्मेन बेकर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जाहमील बुकानन
* डेव्हियन कॉडनर
* [[साचा दि अल्विस]]
* विक धनिराम
* रोमियो डुन्का
* रोमॅरियो एडवर्ड्स
* सॅम फॉस्टर
* [[ॲलिस्टेर इफिल]]
* डेमार जॉन्सन
* अक्षय नायडू
* [[ट्रॉय टेलर]]
* एड्रियन राइट
* [[कॉन्रॉय राइट]]
| valign="top" |
* शांतनू कावेरी ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* शोएब रफीक ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* प्रतीक सिंग बैस
* आमिर बट
* जयंथ ब्यरप्पा
* डेव्हन एबोरसॉन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* रोहित गलगलीकर
* सयम कोचर
* कौशल कुमार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* भार्गव नरसिंह
* धनंजय पांडा
* काशीगौड पाटील
* शुभांग शर्मा
* गुरप्रीत सिंग
| valign="top" |
* अरुण गोकोएल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* स्टेफन अमिरुल्लाह
* सोमनाथ भरत
* युवराज दयाल
* ट्रॉय दुडनाथ
* वेजाई हिरलाल
* खेमराज जयकरण ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जोसेफ पेरी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[विश्वर शॉ]]
* [[गॅव्हिन सिंग|गेविन सिंग]]
* किशन सिंग
* झेवी स्मिथ
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:केमन द्वीपसमूहामधील क्रिकेट]]
p0t1uj9ipgcoiozri53jgwfkfydijgl
2702690
2702689
2026-08-16T01:23:06Z
Ganesh591
62733
/* खेळाडू */
2702690
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक<br />अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| image =
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आयसीसी अमेरिका]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| champions = {{cr|CAY}}
| runners-up = {{cr|ARG}}
| participants = ४
| matches = १२
| player of the series =
| most runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवी स्मिथ (११)
| previous_year = २०२४
| previous_tournament = २०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
| next_year = २०२६
}}
'''२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८ पुरुष टी२० विश्वचषकाच्या]] पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{Cite web |access-date=२८ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman to host first-ever International Cricket Council T20 World Cup Qualifier |last=Powery |first=Ileann |date=२६ फेब्रुवारी २०२६ |url=https://www.caymancompass.com/2026/02/26/cayman-to-host-first-ever-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |work=Cayman Compass}}</ref><ref>{{cite web |access-date=१३ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman Cricket to host 2028 ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier B in March 2026 |date=१३ फेब्रुवारी २०२६ |url=https://czarsportzauto.com/2028-icc-mens-t20-world-cup-americas-sub-regional-qualifier-b/ |work=Czarsports}}</ref>
या स्पर्धेत सहभागी संघ प्रादेशिक अंतिम फेरीतील एका स्थानासाठी स्पर्धा करत होते.<ref>{{cite web |url=https://www.caymancompass.com/2026/03/12/cayman-sets-out-to-win-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |title=Cayman sets out to win International Cricket Council T20 World Cup Qualifier |work=Cayman Compass |date=१२ मार्च २०२६ |access-date=१२ मार्च २०२६}}</ref> स्पर्धेचा विजेता म्हणून [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]] प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तेथे त्यांच्यासोबत [[कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ|कॅनडा]] आणि [[युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ|युनायटेड स्टेट्स]] हे संघ सहभागी होतील. या दोन्ही संघांना [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|मागील टी२० विश्वचषकात]] सहभागी झाल्यामुळे थेट प्रवेश मिळाला होता. तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ स्पर्धेचा विजेता संघही प्रादेशिक अंतिम फेरीत सहभागी होईल.<ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive |title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive |work=International Cricket Council |date=१६ मार्च २०२६ |access-date=१६ मार्च २०२६}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|-
! {{cr|ARG}}<ref>{{cite web
|title=Estos son los jugadores que representarán a Argentina en el Sub Regional Qualifier Americas 2026
|trans-title=२०२६ अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत आर्जेन्टिनाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100042138919924/posts/pfbid0WW4s5r4K2zgrEFubKxCyTDSEimP1u3qEZxEgxrMtRdVguhLJdGfbmuzsRUufgYmKl/
|access-date=४ मार्च २०२६
|work=Argentine Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|CAY}}
! {{cr|MEX}}<ref>{{cite web
|title=Ellos son los jugadores que representarán a México del 8 al 15 de marzo en Islas Caimán, en el ICC Men’s T20 World Cup Americas Sub Regional Qualifier
|trans-title=८ ते १५ मार्च दरम्यान केमन द्वीपसमूह येथे आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100064415600606/posts/1382755163881657/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
|access-date=५ मार्च २०२६
|work=Mexico Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|SUR}}
|-
| valign="top" |
* पेद्रो बॅरन ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* गुइदो अँजलेटी
* फ्रांझ बुर
* हुआन कॅब्रेरा
* रामिरो एस्कोबार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[एर्नान फेनेल]]
* [[अलेहांद्रो फर्ग्युसन]]
* अगुस्तिन हुसेन
* मॅन्युएल इतुर्बे
* ॲलन किर्शबॉम
* अगुस्तिन रिवेरो
* इयान रॉबर्ट्स
* लुकास रॉसी
* टोमास रॉसी
| valign="top" |
* [[रमोन सीली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* जर्मेन बेकर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जाहमील बुकानन
* डेव्हियन कॉडनर
* [[साचा दि अल्विस]]
* विक धनिराम
* रोमियो डुन्का
* रोमॅरियो एडवर्ड्स
* सॅम फॉस्टर
* [[ॲलिस्टेर इफिल]]
* डेमार जॉन्सन
* अक्षय नायडू
* [[ट्रॉय टेलर]]
* एड्रियन राइट
* [[कॉन्रॉय राइट]]
| valign="top" |
* शांतनू कावेरी ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* शोएब रफीक ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* प्रतीक सिंग बैस
* आमिर बट
* जयंथ ब्यरप्पा
* डेव्हन एबोरसॉन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* रोहित गलगलीकर
* सयम कोचर
* कौशल कुमार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* भार्गव नरसिंह
* धनंजय पांडा
* काशीगौड पाटील
* शुभांग शर्मा
* गुरप्रीत सिंग
| valign="top" |
* अरुण गोकोएल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* स्टेफन अमिरुल्लाह
* सोमनाथ भरत
* युवराज दयाल
* ट्रॉय दुडनाथ
* वेजाई हिरलाल
* खेमराज जयकरण ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जोसेफ पेरी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[विश्वर शॉ]]
* [[गॅव्हिन सिंग|गेविन सिंग]]
* किशन सिंग
* झेवी स्मिथ
|}
==गुणतालिका==
<section begin=PTS />
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान
! संघ
! सामने
! विजय
! पराभव
! निकाल नाही
! गुण
! निव्वळ धावगती
! स्थिती
|- style="background:#ccffcc;"
| १
| style="text-align:left;" | {{cr|CAY}} {{small|(यजमान)}}
| ६
| ६
| ०
| ०
| '''१२'''
| +३.५६०
| प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र
|-
| २
| style="text-align:left;" | {{cr|ARG}}
| ६
| ४
| २
| ०
| '''८'''
| +०.८३१
| rowspan="3" | स्पर्धेतून बाद
|-
| ३
| style="text-align:left;" | {{cr|SUR}}
| ६
| १
| ५
| ०
| '''२'''
| −१.३८७
|-
| ४
| style="text-align:left;" | {{cr|MEX}}
| ६
| १
| ५
| ०
| '''२'''
| −२.४१३
|}
<small>स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152/points-table-standings
|title=Men's T20 World Cup Americas Qualifier B 2026 - Points Table
|work=ESPNcricinfo
|access-date=१५ मार्च २०२६
}}</ref></small>
<section end=PTS />
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:केमन द्वीपसमूहामधील क्रिकेट]]
mkab7rlyk0lq3bfkxezgvlglezps4tu
2702693
2702690
2026-08-16T01:34:07Z
Ganesh591
62733
/* गुणतालिका */
2702693
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट क्रिकेट स्पर्धा
| name = २०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक<br />अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब
| image =
| fromdate = ८
| todate = १५ मार्च २०२६
| administrator = [[आयसीसी अमेरिका]]
| cricket format = [[आंतरराष्ट्रीय टी२०]]
| tournament format = दुहेरी साखळी
| host = {{flag|केमन द्वीपसमूह}}
| champions = {{cr|CAY}}
| runners-up = {{cr|ARG}}
| participants = ४
| matches = १२
| player of the series =
| most runs = {{cricon|ARG}} पेद्रो बॅरन (२७५)
| most wickets = {{cricon|CAY}} रोमारियो एडवर्ड्स (११)<br/>{{cricon|SUR}} झेवी स्मिथ (११)
| previous_year = २०२४
| previous_tournament = २०२४ पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता
| next_year = २०२६
}}
'''२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धा ब''' ही [[आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|२०२८ पुरुष टी२० विश्वचषकाच्या]] पात्रता प्रक्रियेचा भाग असलेली क्रिकेट स्पर्धा होती. मार्च २०२६ मध्ये [[केमन द्वीपसमूह]] येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.<ref>{{Cite web |access-date=२८ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman to host first-ever International Cricket Council T20 World Cup Qualifier |last=Powery |first=Ileann |date=२६ फेब्रुवारी २०२६ |url=https://www.caymancompass.com/2026/02/26/cayman-to-host-first-ever-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |work=Cayman Compass}}</ref><ref>{{cite web |access-date=१३ फेब्रुवारी २०२६ |title=Cayman Cricket to host 2028 ICC Men's T20 World Cup Americas Sub-regional Qualifier B in March 2026 |date=१३ फेब्रुवारी २०२६ |url=https://czarsportzauto.com/2028-icc-mens-t20-world-cup-americas-sub-regional-qualifier-b/ |work=Czarsports}}</ref>
या स्पर्धेत सहभागी संघ प्रादेशिक अंतिम फेरीतील एका स्थानासाठी स्पर्धा करत होते.<ref>{{cite web |url=https://www.caymancompass.com/2026/03/12/cayman-sets-out-to-win-international-cricket-council-t20-world-cup-qualifier/ |title=Cayman sets out to win International Cricket Council T20 World Cup Qualifier |work=Cayman Compass |date=१२ मार्च २०२६ |access-date=१२ मार्च २०२६}}</ref> स्पर्धेचा विजेता म्हणून [[केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघ|केमन द्वीपसमूह]] प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. तेथे त्यांच्यासोबत [[कॅनडा राष्ट्रीय क्रिकेट संघ|कॅनडा]] आणि [[युनायटेड स्टेट्स राष्ट्रीय क्रिकेट संघ|युनायटेड स्टेट्स]] हे संघ सहभागी होतील. या दोन्ही संघांना [[२०२६ आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक|मागील टी२० विश्वचषकात]] सहभागी झाल्यामुळे थेट प्रवेश मिळाला होता. तसेच उप-प्रादेशिक पात्रता अ स्पर्धेचा विजेता संघही प्रादेशिक अंतिम फेरीत सहभागी होईल.<ref>{{cite web |url=https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive |title=Cayman Islands keep 2028 T20 World Cup dream alive |work=International Cricket Council |date=१६ मार्च २०२६ |access-date=१६ मार्च २०२६}}</ref>
==खेळाडू==
{| class="wikitable"
|-
! {{cr|ARG}}<ref>{{cite web
|title=Estos son los jugadores que representarán a Argentina en el Sub Regional Qualifier Americas 2026
|trans-title=२०२६ अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत आर्जेन्टिनाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100042138919924/posts/pfbid0WW4s5r4K2zgrEFubKxCyTDSEimP1u3qEZxEgxrMtRdVguhLJdGfbmuzsRUufgYmKl/
|access-date=४ मार्च २०२६
|work=Argentine Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|CAY}}
! {{cr|MEX}}<ref>{{cite web
|title=Ellos son los jugadores que representarán a México del 8 al 15 de marzo en Islas Caimán, en el ICC Men’s T20 World Cup Americas Sub Regional Qualifier
|trans-title=८ ते १५ मार्च दरम्यान केमन द्वीपसमूह येथे आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक अमेरिका उप-प्रादेशिक पात्रता स्पर्धेत मेक्सिकोचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू
|url=https://www.facebook.com/100064415600606/posts/1382755163881657/?mibextid=rS40aB7S9Ucbxw6v
|access-date=५ मार्च २०२६
|work=Mexico Cricket Association
|via=[[फेसबुक]]
|language=es
}}</ref>
! {{cr|SUR}}
|-
| valign="top" |
* पेद्रो बॅरन ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* गुइदो अँजलेटी
* फ्रांझ बुर
* हुआन कॅब्रेरा
* रामिरो एस्कोबार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[एर्नान फेनेल]]
* [[अलेहांद्रो फर्ग्युसन]]
* अगुस्तिन हुसेन
* मॅन्युएल इतुर्बे
* ॲलन किर्शबॉम
* अगुस्तिन रिवेरो
* इयान रॉबर्ट्स
* लुकास रॉसी
* टोमास रॉसी
| valign="top" |
* [[रमोन सीली]] ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* जर्मेन बेकर ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जाहमील बुकानन
* डेव्हियन कॉडनर
* [[साचा दि अल्विस]]
* विक धनिराम
* रोमियो डुन्का
* रोमॅरियो एडवर्ड्स
* सॅम फॉस्टर
* [[ॲलिस्टेर इफिल]]
* डेमार जॉन्सन
* अक्षय नायडू
* [[ट्रॉय टेलर]]
* एड्रियन राइट
* [[कॉन्रॉय राइट]]
| valign="top" |
* शांतनू कावेरी ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* शोएब रफीक ([[कर्णधार (क्रिकेट)|उपकर्णधार]])
* प्रतीक सिंग बैस
* आमिर बट
* जयंथ ब्यरप्पा
* डेव्हन एबोरसॉन ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* रोहित गलगलीकर
* सयम कोचर
* कौशल कुमार ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* भार्गव नरसिंह
* धनंजय पांडा
* काशीगौड पाटील
* शुभांग शर्मा
* गुरप्रीत सिंग
| valign="top" |
* अरुण गोकोएल ([[कर्णधार (क्रिकेट)|कर्णधार]])
* स्टेफन अमिरुल्लाह
* सोमनाथ भरत
* युवराज दयाल
* ट्रॉय दुडनाथ
* वेजाई हिरलाल
* खेमराज जयकरण ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* जोसेफ पेरी ([[यष्टिरक्षक|यष्टीरक्षक]])
* [[विश्वर शॉ]]
* [[गॅव्हिन सिंग|गेविन सिंग]]
* किशन सिंग
* झेवी स्मिथ
|}
==गुणतालिका==
<section begin=PTS />
{| class="wikitable" style="text-align:center; margin:auto;"
! स्थान
! संघ
! सामने
! विजय
! पराभव
! निकाल नाही
! गुण
! निव्वळ धावगती
! स्थिती
|- style="background:#ccffcc;"
| १
| style="text-align:left;" | {{cr|CAY}} {{small|(यजमान)}}
| ६
| ६
| ०
| ०
| '''१२'''
| +३.५६०
| प्रादेशिक अंतिम फेरीसाठी पात्र
|-
| २
| style="text-align:left;" | {{cr|ARG}}
| ६
| ४
| २
| ०
| '''८'''
| +०.८३१
| rowspan="3" | स्पर्धेतून बाद
|-
| ३
| style="text-align:left;" | {{cr|SUR}}
| ६
| १
| ५
| ०
| '''२'''
| −१.३८७
|-
| ४
| style="text-align:left;" | {{cr|MEX}}
| ६
| १
| ५
| ०
| '''२'''
| −२.४१३
|}
<small>स्रोत: ईएसपीएनक्रिकइन्फो<ref>{{cite web
|url=https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152/points-table-standings
|title=Men's T20 World Cup Americas Qualifier B 2026 - Points Table
|work=ESPNcricinfo
|access-date=१५ मार्च २०२६
}}</ref></small>
<section end=PTS />
==साखळी सामने==
{{Single-innings cricket match
| date = ८ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|ARG}}
| team2 = {{cr|CAY}}
| score1 = ९८ (१७.१ षटके)
| runs1 = पेद्रो बॅरॉन २० (१५)
| wickets1 = कॉनरॉय राइट ४/२९ (३.१ षटके)
| score2 = १०२/० (९ षटके)
| runs2 = जर्मेन बेकर ५०[[नाबाद|*]] (२८)
| wickets2 =
| result = केमन द्वीपसमूहाने १० गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525166.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = कॉनरॉय राइट (केमन द्वीपसमूह)
| toss = अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = विक धनिराम (केमन द्वीपसमूह) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = ८ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|MEX}}
| team2 = {{cr|SUR}}
| score1 = ९७ (१९.५ षटके)
| runs1 = गुरप्रीत सिंग २७ (२८)
| wickets1 = झेव्ही स्मिथ ४/१८ (४ षटके)
| score2 = ८८/८ (२० षटके)
| runs2 = झेव्ही स्मिथ १८[[नाबाद|*]] (२०)
| wickets2 = गुरप्रीत सिंग २/९ (४ षटके)
| result = मेक्सिकोने ९ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525167.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = गुरप्रीत सिंग (मेक्सिको)
| toss = सुरिनामने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = सायम कोचर (मेक्सिको), सोमनाथ भरत, जोसेफ पेरी आणि किशन सिंग (सुरिनाम) यांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = ९ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|ARG}}
| team2 = {{cr|SUR}}
| score1 = १२९/९ (२० षटके)
| runs1 = पेद्रो बॅरॉन ७३ (५२)
| wickets1 = युवराज दयाल ४/१९ (४ षटके)
| score2 = ११४/८ (२० षटके)
| runs2 = [[विश्वर शॉ]] २६ (२१)
| wickets2 = हर्नान फेनेल ३/२६ (४ षटके)
| result = अर्जेंटिनाने १५ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525168.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = पेद्रो बॅरॉन (अर्जेंटिना)
| toss = अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
----
{{Single-innings cricket match
| date = ९ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|MEX}}
| team2 = {{cr|CAY}}
| score1 = ९४/९ (२० षटके)
| runs1 = गुरप्रीत सिंग २१ (२७)
| wickets1 = रोमॅरियो एडवर्ड्स ५/१६ (४ षटके)
| score2 = ९५/१ (१३.३ षटके)
| runs2 = जर्मेन बेकर ४० (२९)
| wickets2 = धनंजय पांडा १/२८ (४ षटके)
| result = केमन द्वीपसमूहाने ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525169.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = रोमॅरियो एडवर्ड्स (केमन द्वीपसमूह)
| toss = मेक्सिकोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = रोमॅरियो एडवर्ड्स (केमन द्वीपसमूह) हा आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात पाच बळी घेणारा केमन द्वीपसमूहाचा पहिला खेळाडू ठरला.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = ११ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|SUR}}
| team2 = {{cr|CAY}}
| score1 = ९२/७ (२० षटके)
| runs1 = झेव्ही स्मिथ २५[[नाबाद|*]] (२५)
| wickets1 = विक धनिराम २/८ (४ षटके)
| score2 = ९६/१ (१२.५ षटके)
| runs2 = जर्मेन बेकर ४० (२९)
| wickets2 = युवराज दयाल १/२२ (३.५ षटके)
| result = केमन द्वीपसमूहाने ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525170.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = [[साचा दि अल्विस|साचा डी अल्विस]] (केमन द्वीपसमूह)
| toss = केमन द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
----
{{Single-innings cricket match
| date = ११ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|ARG}}
| team2 = {{cr|MEX}}
| score1 = १५३/४ (२० षटके)
| runs1 = पेद्रो बॅरॉन ६२ (५६)
| wickets1 = गुरप्रीत सिंग १/१६ (३ षटके)
| score2 = ९१/७ (२० षटके)
| runs2 = काशिगौड पाटील २० (२०)
| wickets2 = ॲलन किर्शबॉम २/१३ (३ षटके)
| result = अर्जेंटिनाने ६२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525171.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = ॲलन किर्शबॉम (अर्जेंटिना)
| toss = मेक्सिकोने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = डेव्हॉन एबर्सॉन (मेक्सिको) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १२ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|CAY}}
| team2 = {{cr|MEX}}
| score1 = १८७/३ (२० षटके)
| runs1 = [[रमोन सीली]] ६३ (३१)
| wickets1 = धनंजय पांडा २/३६ (४ षटके)
| score2 = ९४ (१९.५ षटके)
| runs2 = काशिगौड पाटील ३७ (३५)
| wickets2 = रोमॅरियो एडवर्ड्स ४/१५ (४ षटके)
| result = केमन द्वीपसमूहाने ९३ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525172.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = [[रमोन सीली]] (केमन द्वीपसमूह)
| toss = केमन द्वीपसमूहाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = शुभांग शर्मा (मेक्सिको) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १२ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|SUR}}
| team2 = {{cr|ARG}}
| score1 = १०७/७ (२० षटके)
| runs1 = अरुण गोकोएल ३४[[नाबाद|*]] (३७)
| wickets1 = लुकास रोसी ४/१५ (४ षटके)
| score2 = १०९/३ (१७ षटके)
| runs2 = पेद्रो बॅरॉन ५४ (३६)
| wickets2 = झेव्ही स्मिथ २/१४ (४ षटके)
| result = अर्जेंटिनाने ७ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525173.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = लुकास रोसी (अर्जेंटिना)
| toss = सुरिनामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १४ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|ARG}}
| team2 = {{cr|MEX}}
| score1 = २१५/३ (२० षटके)
| runs1 = पेद्रो बॅरॉन ६५ (३८)
| wickets1 = प्रतीक सिंग बैस १/११ (२ षटके)
| score2 = १२३ (१९.३ षटके)
| runs2 = जयंथ बैरप्पा ४३ (४३)
| wickets2 = अगुस्तिन रिव्हेरो ४/१७ (४ षटके)
| result = अर्जेंटिनाने ९२ धावांनी सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525174.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = पेद्रो बॅरॉन (अर्जेंटिना)
| toss = अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १४ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|SUR}}
| team2 = {{cr|CAY}}
| score1 = ८५/५ (२० षटके)
| runs1 = युवराज दयाल ३७[[नाबाद|*]] (३०)
| wickets1 = एड्रियन राइट २/६ (४ षटके)
| score2 = ८६/१ (९.१ षटके)
| runs2 = [[साचा दि अल्विस|साचा डी अल्विस]] ३८[[नाबाद|*]] (२८)
| wickets2 = झेव्ही स्मिथ १/१३ (२ षटके)
| result = केमन द्वीपसमूहाने ९ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525175.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = [[साचा दि अल्विस|साचा डी अल्विस]] (केमन द्वीपसमूह)
| toss = सुरिनामने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes = स्टेफन अमिरुल्लाह (सुरिनाम) याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १५ मार्च २०२६
| time = ०९:३०
| team1 = {{cr-rt|MEX}}
| team2 = {{cr|SUR}}
| score1 = १२६/९ (२० षटके)
| runs1 = जयंथ बैरप्पा २७ (२२)
| wickets1 = झेव्ही स्मिथ ३/१५ (४ षटके)
| score2 = १२७/६ (२० षटके)
| runs2 = गॅविन सिंग ५१[[नाबाद|*]] (३९)
| wickets2 = आमिर बट २/२५ (४ षटके)
| result = सुरिनामने ४ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525176.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = जर्मेन लिंडो (अमेरिका) आणि आर्नोल्ड मॅडेला (कॅनडा)
| motm = गॅविन सिंग (सुरिनाम)
| toss = सुरिनामने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
----
{{Single-innings cricket match
| date = १५ मार्च २०२६
| time = १४:३०
| team1 = {{cr-rt|ARG}}
| team2 = {{cr|CAY}}
| score1 = ११४/८ (२० षटके)
| runs1 = ॲलन किर्शबॉम ५० (४०)
| wickets1 = एड्रियन राइट ४/१४ (४ षटके)
| score2 = ११६/४ (१७ षटके)
| runs2 = जर्मेन बेकर ५६ (५०)
| wickets2 = हर्नान फेनेल २/२८ (४ षटके)
| result = केमन द्वीपसमूहाने ६ गडी राखून सामना जिंकला.
| report = [https://www.espncricinfo.com/ci/engine/match/1525177.html धावफलक]
| venue = [[जिमी पॉवेल ओव्हल]], [[जॉर्जटाउन, केमन द्वीपसमूह|जॉर्जटाउन]]
| umpires = आदित्य गज्जर (अमेरिका) आणि रोहन शाह (कॅनडा)
| motm = एड्रियन राइट (केमन द्वीपसमूह)
| toss = अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
| rain =
| notes =
}}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
==बाह्य दुवे==
* [https://www.espncricinfo.com/series/men-s-t20-world-cup-americas-qualifier-b-2025-26-1525152 ईएसपीएनक्रिकइन्फोवर स्पर्धेचे मुख्यपृष्ठ]
* [https://www.icc-cricket.com/news/cayman-islands-keep-2028-t20-world-cup-dream-alive आयसीसीवरील स्पर्धेचा आढावा]
{{आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६}}
[[वर्ग:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०२५-२६]]
[[वर्ग:इ.स. २०२६ मधील क्रिकेट]]
[[वर्ग:केमन द्वीपसमूहामधील क्रिकेट]]
pz3zebdqt39n51ax4txxn7wgg16hwtb
सदस्य चर्चा:Manoj Munna Rathod
3
382818
2702577
2026-08-15T13:54:37Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702577
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Manoj Munna Rathod}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १९:२४, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
5hgaice8k2irtca7phsal4q6ig0oreu
सदस्य चर्चा:Mukhyalay
3
382819
2702581
2026-08-15T14:19:03Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702581
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Mukhyalay}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १९:४९, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
4hti9iyrrnzbunci8fptt5o8xwqlj8x
सदस्य चर्चा:Chaudharitrust
3
382820
2702582
2026-08-15T14:37:33Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702582
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Chaudharitrust}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) २०:०७, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
56vjj0arb24z4lr1glc26jfnzb8msk8
कोकणातील आंबा लागवड
0
382821
2702586
2026-08-15T16:15:12Z
AdvAnantGholam
172574
नवीन पान: '''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची...
2702586
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://www.researchgate.net/publication/328353991_High_Density_Planting_in_Mango
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:फलोत्पादन]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषी]]
[[वर्ग:कोकण]]
91f55abikfdrsl4w6sansjpb593klcb
2702587
2702586
2026-08-15T16:15:14Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2702587
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://www.researchgate.net/publication/328353991_High_Density_Planting_in_Mango
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:फलोत्पादन]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील कृषी]]
[[वर्ग:कोकण]]
axluvq2uqv4kck0l7jjtxrt0h72ys4i
2702604
2702587
2026-08-15T16:32:56Z
AdvAnantGholam
172574
2702604
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://www.researchgate.net/publication/328353991_High_Density_Planting_in_Mango
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
ohvjq5qzv6vkpnlyimbw6m7xzxl5uum
2702605
2702604
2026-08-15T16:37:38Z
AdvAnantGholam
172574
2702605
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
kz37qjh360a0ar8t3o2xbfzzzutv3pu
2702606
2702605
2026-08-15T16:39:55Z
AdvAnantGholam
172574
2702606
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
1z9cxmxpa0ggc6n0bppr0jszpzviinr
2702607
2702606
2026-08-15T16:41:50Z
AdvAnantGholam
172574
2702607
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
q0jgtf1brtd370rt51aael8ipncr473
2702608
2702607
2026-08-15T16:43:07Z
AdvAnantGholam
172574
2702608
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
cdnnars62hy7atl8zdpcuchmwsamugm
2702609
2702608
2026-08-15T16:44:29Z
AdvAnantGholam
172574
2702609
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
d663isio7rewcc8p4c5lx8ymgh8g63d
2702610
2702609
2026-08-15T16:45:38Z
AdvAnantGholam
172574
2702610
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
ji1iz47d93x1012uqs4ze7pl12jobui
2702611
2702610
2026-08-15T16:48:01Z
AdvAnantGholam
172574
2702611
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
d663isio7rewcc8p4c5lx8ymgh8g63d
2702613
2702611
2026-08-15T16:51:29Z
AdvAnantGholam
172574
2702613
wikitext
text/x-wiki
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
79ydm9iuys1q65mq8p8wyf4lqrm5ay7
2702631
2702613
2026-08-15T17:19:58Z
AdvAnantGholam
172574
2702631
wikitext
text/x-wiki
[[File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|thumb|right|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा]]
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Mango Orchards.JPG|कोकणातील आंब्याच्या बागा
File:Alphonsomangotree.jpg|हापूस आंब्याचे झाड
File:Mango orchard in Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 03.jpg|जांभा-कातळयुक्त प्रदेशातील आंबा बाग
File:Mango tree small.jpg|आंब्याचे झाड
File:Ratnagiri Alphonso Tree.jpg|रत्नागिरीतील हापूस आंब्याचे झाड
File:An Unripe Mango Of Ratnagiri (India).JPG|रत्नागिरीतील कच्चा आंबा
File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा
File:Mangos (2810744352).jpg|आंब्याची फळे
File:Mango Tree.jpg|आंब्याचे झाड
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
r95tqmxqqsfdug6egjccn37lo5dt3jp
2702632
2702631
2026-08-15T17:20:02Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — लेखनभेद ([[सदस्य:KiranBOT II/typos#लेखनभेद|अधिक माहिती]])
2702632
wikitext
text/x-wiki
[[File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|thumb|right|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा]]
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंधित असते. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, साठवण आणि आवश्यक उपचार करणे यावर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन झाले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperaturesचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांच्या वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व आहे. निर्यातीसाठी भारतातील आंब्यांवर देशानुसार phytosanitary आणि post-harvest treatmentच्या आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatmentसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Mango Orchards.JPG|कोकणातील आंब्याच्या बागा
File:Alphonsomangotree.jpg|हापूस आंब्याचे झाड
File:Mango orchard in Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 03.jpg|जांभा-कातळयुक्त प्रदेशातील आंबा बाग
File:Mango tree small.jpg|आंब्याचे झाड
File:Ratnagiri Alphonso Tree.jpg|रत्नागिरीतील हापूस आंब्याचे झाड
File:An Unripe Mango Of Ratnagiri (India).JPG|रत्नागिरीतील कच्चा आंबा
File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा
File:Mangos (2810744352).jpg|आंब्याची फळे
File:Mango Tree.jpg|आंब्याचे झाड
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
l3dmnu76kpzdz8vd23okuh4lv56vmxh
2702633
2702632
2026-08-15T17:22:55Z
AdvAnantGholam
172574
/* काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया */
2702633
wikitext
text/x-wiki
[[File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|thumb|right|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा]]
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक व हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर आढळते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन आणि इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याला जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी उत्पादन म्हणून नमूद केले आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेच्या जवळीकतेमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व मोजताना केवळ उत्पादनक्षमता न पाहता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात विचार केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवड करण्याला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची स्पष्ट नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील नंतरच्या कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळ क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांचे लवकर होणारे मोहोर व चांगल्या गुणवत्तेचे फळ याबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांनी अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या पुढील तंत्राच्या विकासाला चालना दिली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळ जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्रात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन व तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ व नंतराइटयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमधील लवकर होणारा मोहोर आणि चांगल्या गुणवत्तेचे फळ यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवड करण्याची शक्यता तपासण्यात आली आणि पुढे खड्डे तयार करणे, माती भरणे व लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचे स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यात लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनीपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांचे आरोग्य महत्त्वाचे मानले जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी त्याची अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonsoच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे.<ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांचा विचार करणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेच्या पुढील वाढीशी आणि उत्पादनक्षमतेशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनाचा भाग बनली आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवड पद्धती ठरवली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवड पद्धतीत बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. अशा पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी लागणारी माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतींमध्ये पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंबा झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन आवश्यक आहे. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या अवस्थेचा अभ्यास करण्यात आला असून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांच्या पोषकद्रव्यांच्या स्थितीचा विचार करणे उपयुक्त ठरते. त्यामुळे एकसारख्या खत मात्रेऐवजी बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यानुसार व्यवस्थापन करणे अधिक योग्य ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक आहे. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांच्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या उत्पादनातील फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील व मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. Ratnagiri जिल्ह्यातील Alphonsoवरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापराचे झाड आणि मातीतील अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन झाले आहे; त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी व पर्यावरणीय परिणाम लक्षात घेणे आवश्यक आहे. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य काळ निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचेही कोकणातील परिस्थितीत अध्ययन झाले आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी त्याचा संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाचे उपाय विकसित केले जातात. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first2=S. D.
|last3=Desai |first3=V. S.
|last4=Mehendale |first4=S. K.
|last5=Golvankar |first5=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमध्ये fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. अशा तंत्रज्ञानामुळे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यता तपासल्या जात आहेत. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याच्या काढणीची योग्य वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन यांचा फळाची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंध असतो. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, योग्य साठवण परिस्थिती राखणे आणि आवश्यक post-harvest उपचार करणे या बाबींवर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन करण्यात आले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratory मध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperatures यांचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांचे वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील एका अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, योग्य साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व असते. निर्यातीच्या बाबतीत विविध देशांच्या phytosanitary आणि post-harvest treatment विषयक आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDA च्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatment यांसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे त्याला बाजारपेठेत मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः किनारी महाराष्ट्रातील आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांत स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि प्रयोग झाले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवड परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित व संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासाचा उद्देश नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित सुधारित गुणधर्म प्राप्त करणे हा आहे. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उपयोगांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये ७० आंबा वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधील विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांच्या विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासातही हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून एकाच भौगोलिक परिस्थितीत विविध वाणांचे कृषी गुणधर्म वेगवेगळे असू शकतात हे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये आंबा लागवडीसाठी जमीन कितपत अनुकूल आहे हे ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकण प्रदेशातील मातीच्या वैशिष्ट्यांमध्ये भौगोलिक स्थानानुसार फरक आढळतो. दक्षिण कोकणातील अनेक भागांत जांभा-कातळयुक्त आणि उताराची जमीन आढळते, तर उत्तर कोकणातील काही भागांत तुलनेने खोल मातीचे प्रकार आढळतात. या भौगोलिक फरकांचा कृषी उपयोग आणि आंबा लागवडीच्या अनुकूलतेवर परिणाम होतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचे pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब आणि उपलब्ध नत्र, स्फुरद व पालाश यांसह सूक्ष्म अन्नद्रव्यांचेही अध्ययन करण्यात आले आहे. अशा मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी व पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण व गोवा या प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमानात वाढीचा कल तसेच नैऋत्य मोसमी पावसातही वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण व गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना केवळ मातीचा प्रकार नव्हे, तर भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास झालेला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही भविष्यातील वाणनिवड, संशोधन आणि संवर्धनासाठी महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या कामगिरीत फरक आढळतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळ परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर व फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचे, स्थानिक पर्यावरणाशी असलेल्या अनुकूलतेचे आणि कृषी उपयोगाचेही महत्त्व आहे. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे; त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणते साधन वापरले जात होते याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट 'आंबा बागेतील पारंपरिक साधने' असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांमध्ये लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीत कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्नाचे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराची एक स्रोतव्यवस्था ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड व विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यामध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार केल्यास प्रति हेक्टर Cost-C ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला; एकूण B:C ratio १.७८ होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
आंबा उत्पादकांच्या बाजारातील सहभागाचा शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये थेट उत्पादक-ग्राहक विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हा केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. आंब्याच्या कच्च्या आणि पिकलेल्या फळांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि विविध पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध पारंपरिक खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे करून ते आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जात असे. अशा प्रकारे आंब्याचे हंगामी फळ वर्षभराच्या खाद्यवापरासाठी टिकवून ठेवण्याची पद्धतही विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट खाण्यासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा उपयोग त्यांच्या स्वरूपानुसार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे दीर्घकाळ साठवण करता येणाऱ्या स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याच्या फळाचा खाद्यवापर केवळ घरगुती सेवनापुरता मर्यादित राहिलेला नाही. आधुनिक काळात आंब्याच्या गरावर आधारित विविध प्रक्रिया उद्योग विकसित झाले आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनात Alphonso आंब्याच्या नैसर्गिक flavourशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानावर काम करण्यात आले आहे. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, सुधारित बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणीसाठी यांत्रिक साधने आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाचा आंबा उत्पादनात वापर केला जात आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन विविध कृषी तंत्रज्ञानाच्या विकासासाठी आणि प्रसारासाठी संशोधन व प्रात्यक्षिके केली आहेत. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित लहान उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर अधिक झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी लहान आकाराची, स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांवर पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा उपयोग फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादन वाढविण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञान विकसित करून त्याची प्रात्यक्षिके आणि शेतकरी प्रशिक्षणाद्वारे प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्यासाठी 'कोकण जलकुंड' तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनामध्ये मोहोर व्यवस्थापनासाठी paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. मात्र अशा तंत्रज्ञानाचा वापर संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांनुसार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत प्रति क्षेत्र अधिक झाडे लावली जातात. कोकणातील Alphonso आंब्यावर झालेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतराच्या लागवडीत दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी उत्पादन १.१२ टन प्रति हेक्टर होते. या प्रयोगात फळांचा आकार व गुणवत्ता कमी न होता प्रति क्षेत्र उत्पादनात वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतका खर्च-लाभ गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे सुरुवातीच्या उत्पादनक्षम वर्षांमध्ये प्रति क्षेत्र उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता दर्शविण्यात आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील अनेक Alphonso आंबा बागा जुन्या व कमी उत्पादक झाल्याने त्यांच्या पुनरुज्जीवनासाठी तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज निर्माण झाली. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन आणि प्रति झाड तसेच प्रति हेक्टर उत्पादन यामध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
हे तंत्रज्ञान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्येही प्रात्यक्षिक स्वरूपात वापरण्यात आले. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, संरक्षित सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणी तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या तंत्रज्ञानांच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनाच्या संशोधनात स्थानिक भौगोलिक परिस्थितीचा विशेष विचार केला जातो. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील संशोधनातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचा प्रयत्न झालेला दिसतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजार, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार उत्पादक-घाऊक व्यापारी/कमिशन एजंट-किरकोळ विक्रेता-ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता, तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात उत्पादकाचा ग्राहकाच्या रुपयातील हिस्सा सर्वाधिक होता.<ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
Ratnagiri आणि Sindhudurg येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, धुरीकरण आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. Ratnagiri जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले असून निर्यातदारांसाठी JNPT आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचे नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonsoला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि इतर कोकण जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या नोंदीनुसार Alphonsoचे GI प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व उपचारविषयक अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते आणि नोंदणीकृत बागा व पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्था केली जाते. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावरील अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर निविष्ठा न मिळणे, बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि दलालांवर अवलंबित्व या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हवामानातील बदलांचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील हवामान बदलाच्या अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील पर्जन्यमानातही दीर्घकालीन बदल आढळले आहेत. 1901 ते 2020 या कालावधीतील कोकण व गोवा प्रदेशाच्या पर्जन्यमानाच्या अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि वितरण यांतील बदलांचा आंबा उत्पादनाच्या नियोजनावर परिणाम होऊ शकतो. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीत कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीडनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य निविष्ठा मिळण्यातील अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनासाठीही संशोधन झाले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी व सिंधुदुर्गातील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेने बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेचे वेळापत्रक अधिक विस्कळीत होत असल्याचेही नमूद केले आहे. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोग व्यवस्थापनासाठी वेळेवर निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतींचे पालन आवश्यक ठरते. स्थानिक परिस्थितीनुसार कीड व रोगांचा प्रादुर्भाव बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागेतील छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. 2018 च्या अभ्यासात 92.92 टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
2022 मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे चढ-उतार होण्यामागे हवामान, मोहोराची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारखे अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, घनता आणि फुलांच्या गुणधर्मांत फरक आढळून आला आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादनासाठी जमीन अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांचा उत्पादनक्षमतेवर परिणाम होत असल्याचे आढळले. या अभ्यासात मृदा धूप ही आंबा लागवडीसाठी महत्त्वाची मर्यादा असल्याचेही स्पष्ट झाले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या व कमी उत्पादक बागांच्या पुनरुज्जीवनावर झालेल्या अभ्यासातूनही बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती उत्पादनावर परिणाम करणारे घटक असल्याचे दिसून येते. अशा बागांसाठी पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर उत्पादनक्षमता सुधारण्यासाठी करण्यात आला आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी व सिंधुदुर्गमधील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारभाव दलालांवर अवलंबून असणे या प्रमुख अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादक-घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारभाव विक्रीच्या मार्गानुसार बदलू शकतो. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील घट किंवा वाढ बाजारातील आवकेवर परिणाम करू शकते आणि त्याचा बाजारभावावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक जोखीम ठरू शकतात. 2026 मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतांमध्येही अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिच्या मातीचे गुणधर्म, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाच्या स्थितीनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या 2023 मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 8.86 टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, 64.08 टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, 22.12 टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि 4.94 टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारण उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढू शकते असे दर्शविण्यात आले आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील जमिनीच्या वापराच्या अभ्यासात कृषी, फलोत्पादन, वन, पडीक जमीन, बांधकाम क्षेत्र आणि इतर जमीनवापर प्रकारांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीचा प्रकार, तिची उत्पादनक्षमता आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासासाठी आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण आणि मृदा व जलसंधारणावर आधारित शाश्वत बाग व्यवस्थापन यांना महत्त्व आहे. कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध नैसर्गिक साधने, भौगोलिक परिस्थिती आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच संसाधनांचे संरक्षण करण्याची आवश्यकता आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन केंद्रांमध्ये Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या वाणांची लागवड व रोपवाटिका उपलब्धतेची नोंद आहे. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये विविधता आढळते. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनासाठी महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास करण्यासाठी molecular marker आधारित संशोधन करण्यात आले आहे. अशा अभ्यासातून विविध जनुकप्रकारांची ओळख आणि germplasm संग्रहाच्या व्यवस्थापनासाठी माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध जाती व वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. या प्रकारच्या अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्राच्या कार्यामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेच्या संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचे संरक्षण करताना स्थानिक परिस्थितीशी जुळणारे वाण, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी होऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्व राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या पद्धतीच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. या ज्ञानाचे शास्त्रीय संशोधनाशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक व कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांमध्ये स्पष्ट फरक ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध संशोधनातून सिद्ध झालेल्या पद्धती आणि केवळ स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे विश्वसनीय दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर महत्त्वाचा आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजना केल्यानंतर आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल क्षेत्राचा संभाव्य विस्तार होऊ शकतो. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील उच्च पर्जन्यमानाच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होण्याची समस्या निर्माण होऊ शकते. २०२६ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेनेही कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा व काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते असे नमूद केले आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनासाठी महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचा प्रकार, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील अंतर तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे आंबा लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे मानले जातात. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणात पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या भागातील काही प्रदेशांमध्ये समुद्रकिनारा आणि पश्चिम घाट यांमधील अंतर दक्षिण कोकणाच्या तुलनेत अधिक असून काही ठिकाणी खोल काळ्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे उत्तर कोकणाची भौगोलिक आणि मृदावैशिष्ट्ये दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त उताराच्या प्रदेशांपेक्षा वेगळी आहेत. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
उत्तर कोकणातील रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांचा Alphonso आंब्याच्या लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्हा कोकणातील प्रमुख आंबा उत्पादक क्षेत्रांपैकी एक असून, महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात त्याचे स्थान आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेश हा भौगोलिकदृष्ट्या उत्तर आणि दक्षिण कोकणाच्या संक्रमण क्षेत्राचा भाग मानता येतो. या पट्ट्यात किनारी प्रदेश, डोंगरउतार, पठारी भाग आणि विविध प्रकारच्या मातीचे प्रदेश आढळतात. त्यामुळे आंबा लागवडीच्या परिस्थितीत स्थानिक पातळीवर फरक दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेच्या अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा लागवडीचे स्वरूप केवळ जिल्ह्यांच्या सीमांवर आधारित नसून स्थानिक माती, उतार, हवामान आणि इतर पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
या संक्रमण क्षेत्रातील आंबा लागवडीबाबत स्वतंत्र आणि एकसमान कृषी विभागणी उपलब्ध स्रोतांमध्ये स्पष्टपणे निश्चित केलेली नाही. त्यामुळे या भागातील आंबा लागवडीचे स्वरूप स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार समजून घेणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश होतो. या भागात पश्चिम घाटाकडे जाणारा प्रदेश अधिक उंचसखल आणि उताराचा असून अनेक ठिकाणी जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. दक्षिण कोकणाची भौगोलिक रचना उत्तर कोकणाच्या तुलनेत अधिक अरुंद आणि उताराची असल्याने मृदा धूप ही काही भागांतील महत्त्वाची समस्या आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीचे प्रमुख क्षेत्र आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासांमध्ये या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या प्रदेशातील आंबा उत्पादकांसाठी विविध उत्पादन तंत्रज्ञान विकसित केले असून त्यांचा अवलंब आणि उपयुक्तता यांचाही अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील भौगोलिक परिस्थितीमुळे जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीचे तंत्र विकसित झाले आहे. अशा जमिनीवर Alphonso लागवडीसाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फलोत्पादनाची क्रिया नसून शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आंबा हे प्रमुख नगदी फळपीक असून त्याच्या लागवड, काढणी, वाहतूक, विपणन, प्रक्रिया आणि विक्रीशी विविध घटक जोडलेले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा या आर्थिक साखळीतील सहभाग नोंदविण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या गरजांसाठी वापरतात आणि उरलेले उत्पादन स्थानिक बाजारपेठेत विकतात. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारात विकली जातात, तर मोठ्या आकाराची आणि उच्च दर्जाची फळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारासाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताजा आंबा स्थानिक कुटुंबांच्या आहारात वापरला जातो तसेच त्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचे महत्त्व केवळ बाजारातील विक्रीपुरते मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागांची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात अनेक स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, जमिनीचे क्षेत्रफळ आणि बाग व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातील बहुसंख्य उत्पादकांकडे लहान भूधारणा असून आंबा बागा त्यांच्या कृषी उत्पन्नाचा महत्त्वाचा भाग आहेत. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीशी संबंधित काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या कामांमुळे शेतीबाहेरील ग्रामीण रोजगारालाही चालना मिळू शकते. त्यामुळे आंबा अर्थव्यवस्था ही केवळ उत्पादकाच्या उत्पन्नापुरती मर्यादित न राहता स्थानिक सेवा व व्यापार क्षेत्रांशी जोडलेली आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री गावपातळीवरील बाजार, आठवडी बाजार, तालुका बाजार तसेच स्थानिक फळविक्रेते, गावातील व्यापारी आणि फेरीवाले यांच्या माध्यमातून केली जाते. स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळेही वापरली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील 180 Alphonso उत्पादकांच्या 2022–23 या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळले: उत्पादक ते ग्राहक, उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक, उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी/कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा मार्ग होता; 180 पैकी 91 उत्पादकांनी, म्हणजे 50.56 टक्के उत्पादकांनी, हा मार्ग पसंत केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक–ग्राहक हा मार्ग विपणन खर्चाच्या दृष्टीने सर्वात कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाला ग्राहकाने दिलेल्या रुपयातील 95.40 टक्के हिस्सा मिळाला, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या मार्गात उत्पादकाचा हिस्सा 53.25 टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
स्थानिक बाजारपेठेच्या पलीकडे रत्नागिरीतील Alphonso आंब्याची मोठ्या प्रमाणावर मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या बाजारपेठांकडे वाहतूक केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अभ्यासात Alphonso आंब्याचे उत्पादन आणि विपणन हे उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांना जोडणाऱ्या आर्थिक साखळीचा भाग असल्याचे दिसून येते. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्यांसाठी प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी महत्त्वाची ठरते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso आंबा निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्यासाठी पॅकहाउसची सुविधा उभारण्यात आली आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या पायाभूत सुविधांचा विकास निर्यातक्षमता वाढविण्यासाठी महत्त्वाचा असल्याचे या अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील 2024 च्या विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची व मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारासाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री करणाऱ्या उत्पादकांची संख्या तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस आणि काढणीनंतरच्या व्यवस्थापनाच्या सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे महत्त्वाचे घटक आहेत. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Mango Orchards.JPG|कोकणातील आंब्याच्या बागा
File:Alphonsomangotree.jpg|हापूस आंब्याचे झाड
File:Mango orchard in Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 03.jpg|जांभा-कातळयुक्त प्रदेशातील आंबा बाग
File:Mango tree small.jpg|आंब्याचे झाड
File:Ratnagiri Alphonso Tree.jpg|रत्नागिरीतील हापूस आंब्याचे झाड
File:An Unripe Mango Of Ratnagiri (India).JPG|रत्नागिरीतील कच्चा आंबा
File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा
File:Mangos (2810744352).jpg|आंब्याची फळे
File:Mango Tree.jpg|आंब्याचे झाड
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
ffjg5gpnnciythr7c52wavq305lkyid
2702828
2702633
2026-08-16T07:38:08Z
AdvAnantGholam
172574
2702828
wikitext
text/x-wiki
[[File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|thumb|right|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा]]
'''कोकणातील आंबा लागवड''' कोकण हा महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील प्रदेश असून येथे उष्ण व दमट हवामान, मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान, विविध प्रकारच्या मृदा आणि डोंगरउतारांची भौगोलिक रचना आढळते. या भौगोलिक आणि हवामानविषयक परिस्थितीमुळे कोकणात फळबागायतीला महत्त्व प्राप्त झाले असून आंबा हे या प्रदेशातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू आणि फणस या फळपिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महाराष्ट्र शासनाच्या रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरनुसार, जिल्ह्याचे उष्ण व दमट हवामान फळबागायतीस, विशेषतः आंबा लागवडीस, अनुकूल आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri District: Economic and Agrarian Conditions
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/eco_agrarian.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलतेचा आधुनिक अभ्यासही करण्यात आला आहे. Wahane, Saha, Pal, Bera आणि Das यांनी 2024 मध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये Alphonso आंबा लागवडीसाठी भौगोलिक अनुकूलतेचे GIS-आधारित मूल्यमापन केले. या अभ्यासात पर्जन्यमान, उतार, मातीचा सामू (pH), मातीचा पोत, मातीची खोली, निचरा, सेंद्रिय कार्बन तसेच इतर भौतिक व रासायनिक घटकांचा विचार करण्यात आला. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability">{{cite journal
|last1=Wahane |first1=Manoj R.
|last2=Saha |first2=Dipankar
|last3=Pal |first3=Sanjit Kumar
|last4=Bera |first4=Amit
|last5=Das |first5=Tapan Kumar
|title=Geospatial insights into Alphonso mango cultivation: a comprehensive land suitability study in the coastal belt of Maharashtra, India
|journal=Environmental Monitoring and Assessment
|volume=196
|issue=8
|pages=708
|year=2024
|url=https://link.springer.com/article/10.1007/s10661-024-12885-8
|access-date=15 August 2026
}}</ref>
== भौगोलिक आणि हवामानविषयक पार्श्वभूमी ==
कोकणातील आंबा लागवडीवर या प्रदेशाची भौगोलिक रचना आणि हवामानाचा प्रभाव आहे. समुद्रकिनाऱ्यालगतचा प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारांची रचना, पर्जन्यमान आणि मातीचे गुणधर्म यांमुळे येथे विविध प्रकारच्या बागायती पद्धती विकसित झाल्या आहेत. आंबा लागवडीसाठी जमिनीची खोली, निचरा, मातीचा पोत, सामू, सेंद्रिय कार्बन, उतार आणि पर्जन्यमान यांसारखे घटक महत्त्वाचे असल्याचे महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासातून दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये आंबा हे जिल्ह्यातील प्रमुख फळपिकांपैकी एक असल्याचे नमूद केले असून जिल्ह्यातील हवामान आणि जमिनीची परिस्थिती आंबा लागवडीस अनुकूल असल्याचे वर्णन केले आहे. ऐतिहासिक नोंदीनुसार रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक भौगोलिक अभ्यासात कोकणातील Alphonso लागवडीसाठी हवामान, माती आणि भौगोलिक घटकांचे एकत्रित मूल्यमापन करण्यात आले आहे. या अभ्यासातील land-suitability नकाशामध्ये पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील आंबा लागवडीस योग्य क्षेत्रांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही केवळ फळउत्पादनापुरती मर्यादित नसून या प्रदेशाच्या कृषी अर्थव्यवस्थेशीही संबंधित आहे. रत्नागिरी जिल्हा गॅझेटियरमध्ये Alphonso आंब्याचा जिल्ह्यातील महत्त्वाचा व्यापारी उत्पादन म्हणून उल्लेख केला आहे. गॅझेटियरनुसार, अनुकूल हवामान, लागवडीस योग्य जमीन आणि मुंबईसारख्या मोठ्या बाजारपेठेची जवळीक यांमुळे रत्नागिरी प्रदेश आंबा उत्पादनासाठी अनुकूल ठरला. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक अभ्यासांमध्ये कोकणातील आंबा लागवडीचे प्रादेशिक महत्त्व निश्चित करताना केवळ उत्पादनक्षमता विचारात न घेता जमीन, हवामान, पर्जन्यमान, उतार आणि मृदावैशिष्ट्ये यांसारख्या घटकांचा एकत्रित विचार केला जातो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश असलेल्या land-suitability अभ्यासातून Alphonso लागवडीसाठी प्रदेशातील विविध क्षेत्रांची अनुकूलता वेगवेगळी असल्याचे दिसून येते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील आंबा लागवडीच्या या प्रादेशिक स्वरूपामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासह उत्तर कोकणातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचाही आधुनिक कृषी-अभ्यासात समावेश केला जातो. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीचा अभ्यास हा केवळ एका जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण किनारी कृषीप्रदेशाच्या भौगोलिक आणि कृषी वैशिष्ट्यांच्या संदर्भात करणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
== इतिहास आणि पारंपरिक आंबा लागवड ==
=== आंबा लागवडीची परंपरा ===
कोकणात आंबा लागवडीची परंपरा जुनी आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये आंबा हे प्रदेशातील सर्वसाधारण फळझाड असल्याचे नमूद केले असून रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात त्याची कलमांद्वारे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात असल्याची नोंद आहे. त्याच नोंदीनुसार, कलमी आंब्याची झाडे इतर फळझाडांच्या तुलनेत अधिक लाभदायक मानली जात होती. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील फलोत्पादनाच्या विकासाला विसाव्या शतकाच्या मध्यापासून शासकीय योजनांचाही आधार मिळाला. गॅझेटियरमधील नोंदीनुसार, दापोली, खेड, संगमेश्वर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या विकासखंडांमध्ये आंबा व काजू लागवडीसाठी लागवडदारांना कर्ज देण्याची योजना राबविण्यात आली होती. या काळात आंबा आणि काजू लागवडीखालील क्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन विकासाला प्रोत्साहन देण्यात आले. <ref name="RatnagiriGazetteerHorticultureDevelopment">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer: Development Blocks and Horticulture
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/wel_dept_community.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा लागवडीच्या या ऐतिहासिक परंपरेत कलमांद्वारे गुणवत्तापूर्ण आंब्याची लागवड करण्याला महत्त्व होते. पुढील काळात कोकणातील आंबा लागवड विशेषतः हापूस आंब्याच्या व्यावसायिक उत्पादनाशी जोडली गेली. आधुनिक कृषी संशोधनातही कोकणातील हापूस लागवडीचा विकास आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या लागवड पद्धतींचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=Tapas
|last2=Salvi |first2=Bharat R.
|last3=Haldankar |first3=Parag M.
|last4=Dalvi |first4=Nitesh V.
|title=Growing Alphonso Mango on Konkan Laterites, Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=15
|issue=8
|pages=878–885
|year=2019
|url=https://www.researchgate.net/publication/335340005_Growing_Alphonso_Mango_on_Konkan_Laterites_Maharashtra_Abstract
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पारंपरिक लागवड पद्धती ===
कोकणातील पारंपरिक आंबा लागवडीमध्ये कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान होते. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची लागवड कलमांद्वारे केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
कोकणातील पुढील कृषी विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित पद्धतींचाही उपयोग झाला. Bhattacharyya आणि सहकाऱ्यांनी कोकणातील कठीण जांभा-कातळयुक्त क्षेत्रांवर हापूस आंब्याची लागवड विकसित करताना स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे नमूद केले आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, खडकाळ जमिनीतील नैसर्गिक भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांना लवकर मोहोर येणे आणि त्यांना चांगल्या गुणवत्तेची फळे लागणे याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या दीर्घकालीन निरीक्षणांमुळे अशा जमिनीवर आंबा लागवडीच्या तंत्राच्या विकासाला चालना मिळाली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करताना खडकाचा थर फोडून लागवडीसाठी खड्डे तयार करणे आणि त्यामध्ये योग्य माती भरणे या पद्धतीचा पुढे विकास झाला. या तंत्राच्या विकासात स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधन यांचा परस्पर संबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
तथापि, या आधुनिक खडकाळ-जमीन लागवड तंत्राला पूर्णपणे पारंपरिक पद्धत मानणे योग्य नाही. त्याचा विकास स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन आणि तांत्रिक हस्तक्षेपातून झाला असल्याचे संबंधित अभ्यासात नमूद केले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== स्थानिक कृषी ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे निरीक्षणाधारित ज्ञान महत्त्वाचे ठरल्याचे आधुनिक संशोधनातून दिसून येते. विशेषतः समुद्रकिनाऱ्यालगतच्या खडकाळ आणि जांभा-कातळयुक्त जमिनींमध्ये आंब्याच्या झाडांची वाढ, मोहोराची वेळ आणि फळांची गुणवत्ता यांबाबत शेतकऱ्यांच्या दीर्घकालीन निरीक्षणांचा उपयोग नवीन लागवड तंत्र विकसित करण्यासाठी करण्यात आला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील काही शेतकऱ्यांनी नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांना लवकर मोहोर येणे आणि त्यांना चांगल्या गुणवत्तेची फळे लागणे यांचे निरीक्षण केले. या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. पुढे खड्डे तयार करणे, त्यामध्ये माती भरणे आणि आंब्याची लागवड करणे यांसारख्या तांत्रिक पद्धती विकसित झाल्या. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या प्रक्रियेत पारंपरिक स्थानिक अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा संगम झाला. त्यामुळे कोकणातील आंबा लागवडीतील स्थानिक ज्ञान हे केवळ जुन्या पद्धतींच्या जतनापुरते मर्यादित न राहता बदलत्या भौगोलिक परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी वापरले गेलेले अनुभवाधारित कृषिज्ञान म्हणूनही पाहता येते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवडीची प्रक्रिया ==
=== जमीन आणि लागवडीची तयारी ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी जमिनीची निवड करताना मातीची खोली, पोत, सामू, निचरा, सेंद्रिय कर्ब, उतार आणि पर्जन्यमान यांसारख्या घटकांचा विचार करणे महत्त्वाचे ठरते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करून पालघर, रायगड, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील लागवडीस योग्य क्षेत्रांचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवडीसाठी लागवडीची जागा तयार करण्याची स्वतंत्र पद्धत विकसित झाली आहे. अशा जमिनीत खडकाच्या थरांमुळे मुळांच्या वाढीस मर्यादा येऊ शकतात. त्यामुळे लागवडीसाठी योग्य आकाराचे खड्डे तयार करून त्यामध्ये लागवडीयोग्य माती भरली जाते. या पद्धतीचा विकास कोकणातील स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाबरोबरच कृषी संशोधनाच्या आधारे झाला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
मातीचा निचरा हा आंबा लागवडीतील महत्त्वाचा घटक आहे. पाण्याचा दीर्घकाळ साठा होणाऱ्या जमिनींपेक्षा चांगला निचरा असलेल्या जमिनी आंबा लागवडीस अधिक अनुकूल ठरतात. कोकणातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात drainage, soil depth आणि soil texture यांना लागवडीच्या अनुकूलतेचे महत्त्वाचे घटक मानण्यात आले आहेत. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== कलमे आणि रोपांची निवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्वाचे स्थान आहे. रत्नागिरी आणि सावंतवाडीच्या गॅझेटियरमध्ये रत्नागिरी, दापोली आणि बाणकोट परिसरात आंब्याची कलमांद्वारे लागवड केली जात असल्याची नोंद आहे. <ref name="RatnagiriGazetteerMango"/>
आधुनिक आंबा लागवडीत लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या कलमांची गुणवत्ता आणि त्यांची निरोगी अवस्था महत्त्वाची मानली जाते. कलमांच्या निवडीत वाणाची वैशिष्ट्ये, मातृवृक्षाची गुणवत्ता आणि लागवडीच्या प्रदेशाशी असलेली अनुकूलता यांचा विचार केला जातो. कोकणातील Alphonso आंब्याच्या उत्पादनासाठी कलमी झाडांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. <ref name="DewoolkarEtAl2024AlphonsoGrafts">{{cite journal
|last1=Dewoolkar |first1=S. V.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Shedge |first3=M. S.
|last4=Khanvilkar |first4=M. H.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Performance of Mango (''Mangifera indica'' L.) Grafts cv. Alphonso Raised in Soilless Media in Various Types of Containers
|journal=Asian Research Journal of Agriculture
|volume=17
|issue=4
|pages=646–651
|year=2024
|url=https://journalarja.com/index.php/ARJA/article/view/571
|access-date=15 August 2026
}}</ref>
लागवडीसाठी निवडलेल्या रोपांची वाढ, मुळांची स्थिती आणि रोगमुक्तता यांसारख्या बाबींचा विचार करणे आवश्यक असते. गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याचा वापर हा बागेची पुढील वाढ आणि उत्पादनक्षमता यांच्याशी संबंधित असल्याने रोपवाटिका व्यवस्थापन आणि लागवड साहित्याची गुणवत्ता हे आधुनिक आंबा उत्पादन व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक मानले जातात. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction">{{cite book
|editor1-last=Salvi |editor1-first=B. R.
|editor2-last=Haldankar |editor2-first=P. M.
|editor3-last=Dalvi |editor3-first=N. V.
|editor4-last=Malshe |editor4-first=K. V.
|editor5-last=Patil |editor5-first=V. K.
|editor6-last=Rane |editor6-first=A. D.
|editor7-last=Burondkar |editor7-first=M. M.
|editor8-last=Bhattacharyya |editor8-first=T.
|title=Advances in Mango Production Technology
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2018
|edition=1
|pages=416
|url=https://www.researchgate.net/publication/325101740_Advances_in_Mango_Production_Technology
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== लागवड ===
आंब्याची लागवड निवडलेल्या जमिनीची पूर्वतयारी करून आणि योग्य लागवड साहित्याचा वापर करून केली जाते. लागवडीचे अंतर, बागेची रचना, जमिनीचा प्रकार आणि झाडांची वाढीची क्षमता यांचा विचार करून लागवडीची पद्धत निश्चित केली जाते. कोकणातील आंबा लागवडीसंदर्भातील कृषी तंत्रज्ञानामध्ये जमिनीच्या स्थानिक परिस्थितीनुसार लागवडीच्या पद्धतीत आवश्यक बदल करण्यास महत्त्व दिले आहे. <ref name="DBSKKVAdvancesMangoProduction"/>
जांभा-कातळयुक्त जमिनीतील आंबा लागवडीसाठी खड्डा पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. या पद्धतीत खडकाचा अडथळा दूर करून मुळांच्या वाढीसाठी आवश्यक माती उपलब्ध करून दिली जाते. कोकणातील अशा जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्यासंबंधीच्या अभ्यासात या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
आधुनिक बाग व्यवस्थापनात लागवडीचे अंतर, झाडांच्या आकाराचे व्यवस्थापन आणि उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. उच्च घनता लागवडीच्या पद्धतीत पारंपरिक लागवडीपेक्षा कमी अंतरावर झाडांची लागवड करून उपलब्ध क्षेत्राचा अधिक कार्यक्षम वापर करण्याचा प्रयत्न केला जातो. <ref name="DalviEtAl2010HighDensity">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पाणी आणि खत व्यवस्थापन ===
आंब्याच्या झाडाच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी पाणी व पोषकद्रव्यांचे संतुलित व्यवस्थापन महत्त्वाचे असते. कोकणातील Alphonso आंब्याच्या पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांच्या स्थितीचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासातून झाडाच्या वाढीच्या विविध अवस्थांनुसार पोषकद्रव्यांच्या स्थितीत बदल होत असल्याचे दिसून आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients">{{cite journal
|last1=Joshi |first1=N. S.
|last2=Prabhudesai |first2=S. S.
|last3=Burondkar |first3=M. M.
|title=Stage-wise nutrient status of leaf and soil of Alphonso mango grown in Ratnagiri district of Maharashtra, India
|journal=Indian Journal of Agricultural Research
|volume=50
|issue=4
|pages=318–324
|year=2016
|url=https://epubs.icar.org.in/index.php/IJAgS/article/view/64187
|access-date=15 August 2026
}}</ref>
खत व्यवस्थापन करताना माती आणि पानांतील पोषकद्रव्यांची स्थिती विचारात घेणे उपयुक्त ठरते. त्यामुळे खत व्यवस्थापन करताना बागेची अवस्था, झाडांचे वय, मातीची स्थिती आणि पोषकद्रव्यांची उपलब्धता यांसारख्या घटकांचा विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
पाण्याचे व्यवस्थापन करताना जमिनीचा निचरा, पर्जन्यमान आणि झाडांची वाढीची अवस्था यांचा विचार करणे आवश्यक असते. कोकणातील पर्जन्यमान आणि मृदावैशिष्ट्यांमध्ये आढळणाऱ्या प्रादेशिक फरकांमुळे आंबा बागांमध्ये पाणी व्यवस्थापनाची गरज स्थानिक परिस्थितीनुसार बदलू शकते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मोहोर आणि फळधारणा ===
आंब्याच्या उत्पादनामध्ये मोहोराची निर्मिती आणि त्यानंतरची फळधारणा हे महत्त्वाचे टप्पे आहेत. मोहोर आणि फळधारणेवर झाडाचे वय, पोषणस्थिती, हवामान आणि बाग व्यवस्थापन यांसारख्या घटकांचा प्रभाव पडतो. Alphonso आंब्याच्या फळधारणेशी संबंधित घटकांचा कोकणातील कृषी संशोधनात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="FartadeEtAl2025AlphonsoFruitRetention">{{cite journal
|last1=Fartade |first1=Amol N.
|last2=Kulkarni |first2=M. M.
|last3=Malshe |first3=K. V.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Dhopavkar |first5=R. V.
|title=Effect of soil and foliar nutrient application on fruit retention, yield and quality of mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso
|journal=International Journal of Agriculture and Food Science
|volume=7
|issue=12
|pages=541–544
|year=2025
|url=https://www.agriculturaljournals.com/archives/2025.v7.i12.G.1091/effect-of-soil-and-foliar-nutrient-application-on-fruit-retention-yield-and-quality-of-mango-mangifera-indica-l-cv-alphonso
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या झाडाच्या पोषणस्थितीचा मोहोर आणि फळधारणेशी संबंध असल्याने बागेच्या विविध अवस्थांमध्ये पानांतील आणि मातीतील पोषकद्रव्यांची स्थिती तपासणे उत्पादन व्यवस्थापनासाठी उपयुक्त ठरते. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso आंब्यावरील अभ्यासात झाडाच्या विविध वाढीच्या अवस्थांमध्ये पोषकद्रव्यांच्या स्थितीचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="JoshiEtAl2016AlphonsoNutrients"/>
मोहोराच्या निर्मितीचे नियमन करण्यासाठी काही बाग व्यवस्थापन तंत्रांचा वापर केला जातो. कोकणातील Alphonso आंब्यामध्ये paclobutrazolच्या वापरामुळे झाड आणि मातीमध्ये होणाऱ्या अवशेषांच्या दृष्टीनेही संशोधन करण्यात आले आहे. त्यामुळे अशा तंत्रांचा वापर करताना त्यांचे कृषी आणि पर्यावरणीय परिणाम विचारात घेणे आवश्यक ठरते. <ref name="SharmaEtAl2008Paclobutrazol">{{cite journal
|last1=Sharma |first1=Debi
|last2=Shalini |first2=L.
|last3=Raja |first3=M. Edward
|title=Uptake and persistence of soil applied paclobutrazol in 'Alphonso' mango and soil in the Konkan region of Maharashtra, India
|journal=Toxicological & Environmental Chemistry
|volume=90
|issue=3
|pages=577–583
|year=2008
|url=https://www.researchgate.net/publication/250894725_Uptake_and_persistence_of_soil_applied_paclobutrazol_in_%27Alphonso%27_mango_and_soil_in_the_Konkan_region_of_Maharashtra_India
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== रोग आणि कीड व्यवस्थापन ===
आंबा बागांमध्ये विविध कीड आणि रोगांमुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso आंबा बागांमध्ये आंबा हॉपर्स, फळमाशी आणि बुरशीजन्य रोग यांसारख्या समस्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ZagadeChaudhari2010MangoHopper">{{cite journal
|last1=Zagade |first1=P. M.
|last2=Chaudhari |first2=S. M.
|title=Seasonal incidence of mango hopper on Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Journal of Applied Zoological Researches
|year=2010
|url=https://www.cabidigitallibrary.org/doi/full/10.5555/20113207182
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्यावरील हॉपर्सच्या प्रादुर्भावाचे हंगामी स्वरूपही अभ्यासण्यात आले आहे. अशा निरीक्षणांचा उपयोग कीड व्यवस्थापनासाठी योग्य कालावधी निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकतो. <ref name="MunjEtAl2021AlphonsoHopper">{{cite journal
|last1=Munj |first1=A. Y.
|last2=Malshe |first2=K. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Sawant |first4=B. N.
|title=Assessment of mango hopper population during flowering period on mango (''Mangifera indica'' L.) cv. Alphonso under South Konkan Agroclimatic conditions
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=16
|issue=2
|pages=219–221
|year=2021
|url=https://ecoagrijournal.com/wp-content/uploads/2024/07/Full-journal-Volume-16-Issue-2-July-2021.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्यावरील भुरीसारख्या रोगांचाही कोकणातील परिस्थितीत अभ्यास करण्यात आला आहे. रोगाच्या प्रादुर्भावाची वेळ, हवामानाशी असलेला संबंध आणि व्यवस्थापन पद्धती यांचा विचार करून रोग नियंत्रणाच्या उपाययोजनांचा अभ्यास केला जातो. <ref name="RautEtAl2017AlphonsoPowderyMildew">{{cite journal
|last1=Raut |first1=R. A.
|last2=Patil |first2=P. D.
|last3=Haldavnekar |first3=P. C.
|last4=Munj |first4=A. Y.
|last5=Baviskar |first5=S. B.
|last6=Sanas |first6=M. P.
|title=Epidemiological studies on mango powdery mildew (''Oidium mangiferae'' Berthet) cv. Alphonso
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=5
|issue=3
|pages=525–526
|year=2017
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=565&issue=3&si=false&vol=5&year=2017
|access-date=15 August 2026
}}</ref>
फळमाशी ही आंब्याच्या फळांवर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या किडींपैकी एक आहे. कोकणातील आंबा उत्पादनाच्या संदर्भात फळमाशीच्या प्रादुर्भावाचा अभ्यास करण्यात आला असून तिच्या व्यवस्थापनासाठी निरीक्षण आणि योग्य नियंत्रण पद्धतींचा वापर केला जातो. <ref name="ParabEtAl2017KonkanFruitFlies">{{cite journal
|last1=Parab |first1=A. C.
|last2=Desai |first1=S. D.
|last3=Desai |first1=V. S.
|last4=Mehendale |first1=S. K.
|last5=Golvankar |first1=G. M.
|title=Studies on species composition of mango fruit flies in Konkan region
|journal=Indian Journal of Applied Entomology
|volume=31
|issue=2
|pages=80–84
|year=2017
|url=https://www.researchgate.net/publication/328353604_STUDIES_ON_SPECIES_COMPOSITION_OF_MANGO_FRUIT_FLIES_IN_KONKAN_REGION
|access-date=15 August 2026
}}</ref>
आधुनिक संशोधनात Alphonsoसह विविध आंब्यांच्या फळांमधील fruit fly infestation शोधण्यासाठी nondestructive thermal imaging तंत्राचाही अभ्यास करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानाद्वारे फळांची बाह्य रचना न बदलता अंतर्गत प्रादुर्भाव शोधण्याच्या शक्यतांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="ShobaEtAl2024MangoFruitFly">{{cite journal
|last1=Shoba |first1=S.
|last2=Pandiyarajan |first2=T.
|last3=Shashidhar |first3=K. C.
|title=Nondestructive detection of fruit fly (''Bactrocera dorsalis'') infestation in Alphonso and Totapuri varieties of mango fruits by thermal imaging technique
|journal=Journal of Food Process Engineering
|volume=47
|issue=4
|pages=e14610
|year=2024
|url=https://onlinelibrary.wiley.com/doi/10.1111/jfpe.14610
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== काढणी आणि काढणीनंतरची प्रक्रिया ===
आंब्याची काढणी करण्याची योग्य वेळ आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन यांचा फळांची गुणवत्ता, साठवणक्षमता आणि बाजारपेठेतील उपयोगिता यांच्याशी संबंध असतो. काढणीनंतर फळांचे तापमान नियंत्रित करणे, योग्य साठवण परिस्थिती राखणे आणि आवश्यक post-harvest उपचार करणे या बाबींवर Alphonso आंब्याच्या संदर्भात संशोधन करण्यात आले आहे.
Dapoli येथील Post-harvest Technology Laboratoryमध्ये Alphonso आंब्यावर pre-cooling आणि विविध storage temperatures यांचा फळांच्या भौतिक गुणधर्मांवर होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. या अभ्यासात pre-cooling आणि साठवण तापमानामुळे फळांचे वजन, आकारमान आणि physiological loss in weight यांसारख्या घटकांमध्ये होणारे बदल तपासण्यात आले. <ref name="ManeEtAl2021AlphonsoPrecooling">{{cite journal
|last1=Mane |first1=S. B.
|last2=Pawar |first2=C. D.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Burondkar |first4=M. M.
|last5=Haldankar |first5=P. M.
|last6=Borkar |first6=P. G.
|last7=Kulkarni |first7=M. M.
|title=Effect of precooling and storage temperature on physical parameters of Alphonso mango (Mangifera indica L.) fruits
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=10
|issue=4
|pages=984–989
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=6121&issue=4&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso फळांवरील काढणीनंतरच्या उपचारांचाही अभ्यास करण्यात आला आहे. Ratnagiri परिसरातील एका अभ्यासात hot-water treatment आणि irradiation यांचा Alphonso फळांच्या रासायनिक गुणधर्मांवर तसेच ambient आणि cold storage परिस्थितीत होणाऱ्या बदलांवर परिणाम तपासण्यात आला. <ref name="ShindeEtAl2017AlphonsoPostharvest">{{cite journal
|last1=Shinde |first1=U. S.
|last2=Pujari |first2=K. H.
|last3=Shedge |first3=M. S.
|title=Effect of hot water treatment and irradiation on chemical composition of graded mango fruits (Mangifera indica) cv. Alphonso under ambient and cold storage conditions
|journal=International Journal of Farm Sciences
|volume=7
|issue=2
|pages=33–36
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/ijfs-7-2-008
|access-date=15 August 2026
}}</ref>
काढणीनंतरच्या प्रक्रियेत फळांची प्रतवारी, तापमान नियंत्रण, योग्य साठवण आणि बाजारपेठेच्या गरजेनुसार प्रक्रिया यांना महत्त्व असते. निर्यातीच्या बाबतीत विविध देशांच्या phytosanitary आणि post-harvest treatmentविषयक आवश्यकता लागू होऊ शकतात. APEDAच्या निर्यात व्यवस्थेशी संबंधित माहितीनुसार आंब्याच्या निर्यातीसाठी irradiation आणि Vapor Heat Treatment यांसारख्या सुविधांचा वापर केला जातो. <ref name="APEDAAnnualReport2024_25">{{cite report
|title=Annual Administrative Report 2024-25
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2025
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/annual_report/APEDA_Annual_Report_English_2024_25.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== कोकणातील आंब्याच्या जाती ==
=== हापूस ===
हापूस (Alphonso) हा कोकणातील प्रमुख व्यावसायिक आंबा वाण असून महाराष्ट्रातील आंबा उत्पादनात त्याला विशेष महत्त्व आहे. हापूसच्या फळाला आकर्षक रंग, विशिष्ट सुगंध आणि स्वाद, गोड गर आणि तुलनेने कमी तंतुमयपणा यांसारखी वैशिष्ट्ये असल्यामुळे बाजारपेठेत त्याला मागणी आहे. कोकणातील विविध भागांत उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या स्वाद आणि सुगंधात स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळू शकतो. <ref name="GeographicVariationAlphonso">{{cite journal
|last1=Jha |first1=S. N.
|last2=Kingsly |first2=A. R. P.
|last3=Kumar |first3=R.
|last4=Sethi |first4=S.
|last5=Chidambaram |first5=V.
|title=Geographic variation in the flavour volatiles of Alphonso mango
|journal=Food Chemistry
|volume=128
|issue=4
|pages=1179–1185
|year=2011
|url=https://www.sciencedirect.com/science/article/pii/S030881461100940X
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील हापूस लागवडीचा विस्तार मुख्यतः महाराष्ट्राच्या किनारी आंबा उत्पादक पट्ट्यात झाला आहे. हापूसच्या गुणवत्तेवर स्थानिक हवामान, माती आणि भौगोलिक परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोकणातील वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या हापूसच्या फळांच्या चव, सुगंध आणि इतर गुणधर्मांमध्ये स्थानिक फरक दिसून येतो. <ref name="GeographicVariationAlphonso"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे हापूस उत्पादनासाठी विशेष ओळखले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील कठीण जांभा-कातळयुक्त परिस्थितीत हापूससह विविध आंबा वाणांच्या वाढीचा, मोहोराचा आणि फळधारणेचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg">{{cite journal
|last1=Malshe |first1=K. V.
|last2=Khandekar |first2=R. G.
|last3=Gawankar |first3=M. S.
|title=Flowering and fruiting in different varieties of mango (Mangifera indica L.) under hard lateritic rocky conditions of Sindhudurg
|journal=Journal of Eco-friendly Agriculture
|volume=12
|issue=2
|pages=41–43
|year=2017
|url=https://indianjournals.com/article/jefa-12-2-011
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक वाण ===
कोकणात हापूसबरोबरच इतर अनेक आंबा वाणांची लागवड आणि त्यांच्या अनुषंगाने प्रयोग करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळयुक्त परिस्थितीत झालेल्या अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांची तुलना करण्यात आली. या वाणांमध्ये मोहोर, फुलांचे गुणधर्म, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
कोकणातील विविध आंबा वाणांच्या गुणधर्मांचा अभ्यास करताना त्यांच्या भौगोलिक उत्पत्तीबरोबरच स्थानिक हवामान आणि लागवडीच्या परिस्थितीचाही विचार केला जातो. विविध वाणांच्या अनुवांशिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, वेंगुर्ले येथील प्रायोगिक बागांमधून संकलित केलेल्या आंब्याच्या वाणांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity">{{cite journal
|last1=Pandit |first1=Sagar S.
|last2=Mitra |first2=Sirsha
|last3=Giri |first3=Ashok P.
|last4=Pujari |first4=Keshav H.
|last5=Patil |first5=Bhimarao P.
|last6=Jambhale |first6=Narayan D.
|last7=Gupta |first7=Vidya S.
|title=Genetic diversity analysis of mango cultivars using inter simple sequence repeat markers
|journal=Current Science
|volume=93
|issue=8
|pages=1135–1141
|year=2007
|url=https://www.currentscience.ac.in/Volumes/93/08/1135.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== सुधारित आणि संकरित जाती ===
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आंब्याच्या विविध सुधारित आणि संकरित जातींच्या विकासात योगदान दिले आहे. रत्ना ही नीलम आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात असून सिंधू ही रत्ना आणि हापूस यांच्या संकरातून विकसित झालेली जात आहे. या जातींच्या विकासामध्ये नियमित फलधारणा, फळांची गुणवत्ता आणि उत्पादनाशी संबंधित गुणधर्मांमध्ये सुधारणा करण्याचा उद्देश होता. <ref name="NHBMangoVarieties">{{cite web
|title=Mango: Varieties
|publisher=National Horticulture Board, Government of India
|url=https://nhb.gov.in/pdf/fruits/mango/man013.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित आंब्याच्या वाणांमध्ये रत्ना आणि सिंधू यांसह इतर सुधारित वाणांचाही समावेश आहे. काही संकरित वाण विशिष्ट उद्देशांसाठी विकसित करण्यात आले असून त्यांच्या फळांचा आकार, गराचे प्रमाण, तंतुमयपणा, नियमित फलधारणा आणि इतर गुणधर्मांचा विचार केला जातो. <ref name="NHBMangoVarieties"/>
राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाच्या माहितीनुसार, भारतात आंब्याच्या मोठ्या संख्येने जाती आढळतात आणि त्यापैकी काही जाती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. संकरित जातींमध्ये Amrapali, Mallika, Arka Aruna, Ratna आणि Sindhu यांसारख्या जातींचा समावेश होतो. <ref name="NHBMangoVarieties"/>
=== आंब्याच्या जातींची जैवविविधता ===
आंब्याच्या जातींमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता ही आंब्याच्या जैवविविधतेचा महत्त्वाचा भाग आहे. Pandit आणि सहकाऱ्यांनी २००७ मध्ये आंब्याच्या ७० वाणांच्या अनुवांशिक विविधतेचे inter simple sequence repeat (ISSR) markersच्या साहाय्याने विश्लेषण केले. या अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक पातळीवर लक्षणीय विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
या अभ्यासात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमधून संकलित केलेल्या विविध आंबा वाणांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधतेचा अभ्यास करण्यासाठी हा संशोधनाधारित स्रोत महत्त्वाचा ठरतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
सिंधुदुर्गातील अभ्यासात हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांमध्ये मोहोर, फळधारणा, फळांचे वजन आणि उत्पादन यांमध्ये फरक आढळून आला. यावरून समान भौगोलिक परिस्थितीत लागवड केलेल्या विविध आंबा वाणांच्या कृषी गुणधर्मांमध्ये फरक असू शकतो, असे दिसून येते. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
== आंबा लागवड आणि कोकणचे पर्यावरण ==
=== माती आणि हवामान ===
कोकणातील आंबा लागवडीवर माती आणि हवामान या दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. जमिनीचा पोत, खोली, निचरा, सामू, सेंद्रिय कर्ब आणि इतर मृदावैशिष्ट्ये ही आंबा लागवडीसाठी जमिनीची अनुकूलता ठरविणाऱ्या घटकांमध्ये समाविष्ट होतात. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या भौगोलिक अनुकूलता अभ्यासात या घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कोकणातील मृदावैशिष्ट्यांमध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थितीनुसार फरक आढळतो. जांभा-कातळयुक्त जमिनीचा आंबा लागवडीशी असलेला संबंध आणि अशा जमिनीवर Alphonsoची लागवड करण्याच्या तंत्रांचा स्वतंत्रपणे अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
कोकण प्रदेशातील मृदावैशिष्ट्यांचे स्थानिक पातळीवर मूल्यमापन करण्यासाठी मातीचा pH, विद्युत् चालकता, सेंद्रिय कर्ब तसेच उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश यांसह विविध मृदाघटकांचे अध्ययन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या मृदा-नकाशीकरणाचा उपयोग कृषी आणि पर्यावरणीय व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="VermaEtAl2021KonkanSoils">{{cite journal
|last1=Verma |first1=Ram Ratan
|last2=Srivastava |first2=Tapendra Kumar
|last3=Singh |first3=Pushpa
|last4=Manjunath |first4=B. L.
|last5=Kumar |first5=Anil
|title=Spatial mapping of soil properties in Konkan region of India experiencing anthropogenic onslaught
|journal=PLOS ONE
|volume=16
|issue=2
|pages=e0247177
|year=2021
|url=https://journals.plos.org/plosone/article?id=10.1371/journal.pone.0247177
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== पर्जन्यमान ===
कोकणातील हवामानाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पर्जन्यमान. भारत हवामानशास्त्र विभागाच्या १९०१ ते २०२० या कालावधीवरील अभ्यासात कोकण आणि गोवा प्रदेशातील मासिक, ऋतुनिहाय, वार्षिक आणि दशकनिहाय पर्जन्यमानातील बदलांचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात वार्षिक पर्जन्यमान तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall">{{cite journal
|last1=Singh |first1=Neeti
|last2=Tomar |first2=C. S.
|last3=Kumar |first3=Gajendra
|last4=Sh |first4=Arun S.
|last5=Sankhala |first5=Dinesh
|title=Temporal variations of Rainfall over Konkan & Goa during 1901-2020
|journal=MAUSAM
|volume=75
|issue=1
|pages=101–108
|year=2024
|url=https://mausamjournal.imd.gov.in/index.php/MAUSAM/article/view/803
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासानुसार १९०१–२०२० या कालावधीत कोकण आणि गोवा प्रदेशाच्या वार्षिक पर्जन्यमानात सांख्यिकीयदृष्ट्या लक्षणीय वाढीचा कल दिसून आला. जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यांत वाढीचा कल, तर जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये घटता कल नोंदविण्यात आला. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
आंबा लागवडीच्या दृष्टीने पर्जन्यमानाचे प्रमाण तसेच त्याचे ऋतुनिहाय वितरण महत्त्वाचे असते. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात पर्जन्यमानासह माती आणि भौगोलिक घटकांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== डोंगरउतार आणि बागायती ===
कोकणाच्या भौगोलिक रचनेत पश्चिम घाटाच्या उतारांपासून समुद्रकिनाऱ्यापर्यंत विविध प्रकारचे भूप्रदेश आढळतात. विशेषतः दक्षिण कोकणातील काही भागांत उताराची आणि जांभा-कातळयुक्त जमीन आढळते. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदाधूप यांचा बागायतीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso लागवडीच्या land-suitability अभ्यासात जमिनीचा उतार, मातीची खोली, मातीचा पोत आणि निचरा यांचा लागवडीच्या अनुकूलतेच्या मूल्यमापनात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आंबा बागेची निवड आणि नियोजन करताना मातीच्या गुणधर्मांबरोबरच भूप्रदेशाची रचना आणि निचऱ्याची स्थितीही विचारात घेणे आवश्यक ठरते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
कठीण जांभा-कातळयुक्त जमिनीवरही आंबा लागवडीच्या तंत्रांचा विकास करण्यात आला आहे. अशा जमिनीवर खड्डे तयार करून लागवडीसाठी योग्य माती उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीचा कोकणातील Alphonso लागवडीच्या संदर्भात अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== कृषी जैवविविधता ===
कोकणातील कृषी जैवविविधतेमध्ये विविध आंबा वाणांचा महत्त्वाचा वाटा आहे. विविध वाणांमध्ये आढळणारी अनुवांशिक विविधता वाणनिवड, कृषी संशोधन आणि संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकते. ७० आंबा वाणांच्या ISSR-आधारित अभ्यासात विविध वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
कोकणातील विविध भौगोलिक परिस्थितींमध्ये आंब्याच्या वाणांच्या वाढीमध्ये आणि उत्पादनाशी संबंधित गुणधर्मांमध्ये फरक आढळू शकतो. सिंधुदुर्गातील कठीण जांभा-कातळयुक्त परिस्थितीत हापूस, केसर, रत्ना, सिंधू, पायरी आणि गोवा मंकुर या वाणांच्या मोहोर आणि फळधारणेतील फरकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. <ref name="MalsheEtAl2017MangoVarietiesSindhudurg"/>
आंबा लागवडीतील जैवविविधतेचा विचार करताना केवळ वाणांची संख्या नव्हे, तर त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये, स्थानिक पर्यावरणाशी असलेली अनुकूलता आणि कृषी उपयोग यांचाही विचार केला जातो. त्यामुळे स्थानिक वाणांचे दस्तऐवजीकरण आणि अनुवांशिक विविधतेचे संवर्धन हे कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन दृष्टीने महत्त्वाचे विषय ठरतात. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
== पारंपरिक साधने आणि तंत्रज्ञान ==
कोकणातील पारंपरिक कृषी व्यवस्थेत स्थानिक परिस्थितीनुसार हातसाधने तसेच पशुशक्तीवर चालणारी साधने वापरली जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नांगर, कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता, विळा आणि इतर कृषी साधनांचा उल्लेख आढळतो. नांगरणी, जमीन तयार करणे, तण काढणे, कापणी आणि इतर कृषी कामांमध्ये या साधनांचा वापर केला जात असे. <ref name="RatnagiriGazetteerTools">{{cite web
|title=Ratnagiri District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/RATNAGIRI/home.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
या साधनांचा वापर केवळ आंबा लागवडीपुरता मर्यादित होता, असे उपलब्ध गॅझेटियर नोंदींवरून निश्चितपणे सांगता येत नाही. त्यामुळे त्यांना कोकणातील व्यापक पारंपरिक कृषी व्यवस्थेचा भाग म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
=== पारंपरिक बागायती साधने ===
पारंपरिक कृषी व्यवस्थेत लाकडी नांगराचा वापर बैलांच्या साहाय्याने केला जात असे. जमीन तयार करणे आणि मशागत करण्यासाठी नांगराचा वापर होत असे. त्याचबरोबर कुदळ, फावडे, कुऱ्हाड, कोयता आणि विळा यांसारखी हातसाधने विविध कृषी कामांसाठी वापरली जात. रत्नागिरी जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये बैलांच्या साहाय्याने नांगरणी आणि इतर कृषी कामांची नोंद आढळते. <ref name="RatnagiriGazetteerTools"/>
आंबा बागांसाठी स्वतंत्रपणे कोणती साधने वापरली जात होती, याची सर्वसमावेशक ऐतिहासिक यादी उपलब्ध स्रोतांमध्ये आढळत नाही. त्यामुळे या साधनांना थेट ‘आंबा बागेतील पारंपरिक साधने’ असे संबोधण्याऐवजी कोकणातील पारंपरिक कृषी साधने म्हणून मांडणे अधिक अचूक ठरते.
=== आंबा बागेतील पारंपरिक तंत्रे ===
कोकणातील आंबा लागवडीच्या इतिहासात कलमांद्वारे लागवडीला महत्त्व प्राप्त झाले. रत्नागिरी आणि सावंतवाडी परिसरातील ऐतिहासिक नोंदींमध्ये आंब्याच्या कलमांचा आणि चांगल्या प्रतीच्या फळांसाठी निवडक कलमांच्या वापराचा उल्लेख आढळतो. <ref name="RatnagiriSawantwadiGazetteerMango">{{cite web
|title=Ratnagiri and Sawantwadi District Gazetteer
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|year=1880
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Ratnagiri%20and%20Sawantwadi/prologue.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर आंबा लागवड करण्याचे तंत्र स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवातून विकसित झाले. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांना लवकर मोहोर येणे आणि चांगल्या गुणवत्तेची फळे मिळणे याचे स्थानिक पातळीवर निरीक्षण करण्यात आले. योग्य लागवडीची जमीन मर्यादित झाल्यानंतर या अनुभवाच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या पद्धतीमध्ये कठीण खडकाळ पृष्ठभागावर लागवडीसाठी जागा तयार करणे आणि खडकाचा थर फोडून आंब्याच्या कलमांसाठी योग्य लागवडस्थळ तयार करणे यांचा समावेश आहे. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाच्या आधारे या पद्धतीचा तांत्रिक विकास केला. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
या तंत्रामुळे अन्यथा पडीक राहणाऱ्या काही जांभा-कातळयुक्त जमिनींचा आंबा लागवडीसाठी उपयोग करणे शक्य झाले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
=== पारंपरिक कृषितंत्रातील स्थानिक ज्ञान ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाधारित ज्ञानाला महत्त्वाचे स्थान मिळाले. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीमध्ये नैसर्गिकरीत्या वाढणाऱ्या आंब्याच्या झाडांच्या वाढीचे, मोहोर येण्याचे आणि फळांच्या गुणवत्तेचे दीर्घकालीन निरीक्षण स्थानिक पातळीवर केले गेले. या निरीक्षणांच्या आधारे कठीण खडकाळ जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता तपासण्यात आली. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
Bhattacharyya आणि सहकाऱ्यांच्या अभ्यासानुसार, कोकणातील आंबा लागवडीसाठी योग्य जमीन मर्यादित झाल्यानंतर काही शेतकऱ्यांनी जांभा-कातळयुक्त जमिनीचा वापर करण्याचा प्रयत्न केला. नैसर्गिक खडकाच्या भेगांमध्ये वाढणाऱ्या आंब्यांच्या झाडांच्या अनुभवातून या जमिनीवर आंबा लागवडीची शक्यता लक्षात आली. पुढे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने या स्थानिक अनुभवाच्या आधारे कठीण खडकावर आंबा लागवडीचे तंत्र विकसित केले. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
अशा प्रकारे कोकणातील काही आंबा लागवड तंत्रांच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांचे अनुभव आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आंबा लागवड आणि ग्रामीण जीवन ==
कोकणातील आंबा लागवड ही ग्रामीण कृषी अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये हापूस आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणावर आढळतात. आंबा लागवडीमुळे शेतकरी कुटुंबांना कृषी उत्पन्न मिळते तसेच लागवड, बागेची देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांमध्ये ग्रामीण मजुरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ मधील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२० आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला होता. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability">{{cite journal
|last1=Parale |first1=A. S.
|last2=Malave |first2=D. B.
|last3=Joshi |first3=V. S.
|last4=Torane |first4=S. R.
|last5=Enis |first5=J. P.
|title=Cost, returns and profitability of Alphonso mango cultivation in South Konkan region of Maharashtra
|journal=International Journal of Agriculture Extension and Social Development
|volume=7
|issue=10
|pages=162–166
|year=2024
|url=https://www.extensionjournal.com/archives/2024.v7.i10.C.1205
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतकरी कुटुंब आणि आंबा लागवड ===
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात आंबा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असण्यामागे अनुकूल हवामान, कुटुंबातील सदस्यांचा सहभाग, रोख उत्पन्न देणारे पीक, रोजगाराची उपलब्धता आणि तुलनेने अधिक नफा यांसारख्या घटकांचा उल्लेख करण्यात आला आहे. या अभ्यासात रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक आंबा बागा दीर्घकाळापासून अस्तित्वात असल्याचेही नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy">{{cite thesis
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=ResearchGate
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीच्या अर्थशास्त्रीय अभ्यासात शेतकऱ्यांचे आकारमानानुसार लहान, मध्यम आणि मोठे गट करण्यात आले. या अभ्यासातून आंबा बागेच्या आकारमानानुसार लागवड खर्च आणि आर्थिक परताव्यात फरक आढळत असल्याचे दिसून आले. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा लागवड ही अनेक कुटुंबांसाठी केवळ उत्पादनाची पद्धत नसून दीर्घकालीन बागायती गुंतवणुकीशी संबंधित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील एका अभ्यासात अनेक आंबा बागा ५० वर्षे किंवा त्याहून अधिक जुन्या असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== ग्रामीण रोजगार ===
आंबा बागेतील लागवड, देखभाल, काढणी आणि काढणीनंतरच्या कामांसाठी मानवी श्रमाची आवश्यकता असते. दक्षिण कोकणातील १२० आंबा उत्पादकांच्या अभ्यासानुसार, Alphonso आंबा बागांमध्ये एकूण मजूर आवश्यकता सरासरी १४५.८० मनुष्य-दिवस प्रति हेक्टर इतकी होती. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
आंबा उत्पादनातील श्रमाची आवश्यकता बागेची अवस्था, आकारमान आणि विविध कृषी कामांनुसार बदलते. त्यामुळे आंबा लागवड ही ग्रामीण भागातील हंगामी तसेच बाग व्यवस्थापनाशी संबंधित रोजगाराचा एक स्रोत ठरते. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड आणि विपणनाच्या अभ्यासातही शेतकऱ्यांनी आंबा लागवडीकडे रोजगाराच्या स्रोताच्या दृष्टीने पाहिल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
=== स्थानिक अर्थव्यवस्था ===
दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील २०२४ च्या अभ्यासानुसार, प्रति हेक्टर लागवड खर्च, उत्पादन आणि आर्थिक परतावा यांमध्ये शेतकरी गटानुसार फरक आढळतो. सर्व गटांचा एकत्रित विचार करता प्रति हेक्टर लागवड खर्च ₹३,०१,१४२ आणि निव्वळ परतावा ₹२,३४,०९६ इतका नोंदविण्यात आला. या अभ्यासात एकूण लाभ-खर्च गुणोत्तर (B:C ratio) १.७८ असल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा विपणनाच्या अभ्यासात आंबा उत्पादकांकडून स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध विपणन मार्गांचा वापर होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आंबा उत्पादनाशी संबंधित आर्थिक व्यवहार हे शेतकऱ्यांपुरते मर्यादित न राहता व्यापारी आणि वितरण व्यवस्थेशीही जोडलेले असतात. <ref name="RatnagiriMangoCultivationMarketingStudy"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांचा समावेश असलेल्या २०२४ मधील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्गांचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये उत्पादकांकडून थेट ग्राहकांना विक्री, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंटमार्फत विक्री, पूर्वहंगामी कंत्राटदारांमार्फत विक्री, सहकारी संस्थांमार्फत विक्री आणि फळ व्यापाऱ्यांमार्फत विक्री यांचा समावेश होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing">{{cite journal
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=Market Channels and Farmers' Share in Consumers' Rupee: A Study of Alphonso Mango Farmers in Ratnagiri District (MH)
|journal=Journal of the Asiatic Society of Mumbai
|volume=97
|issue=1
|pages=79–88
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/387391199_Journal_of_the_Asiatic_Society_of_Mumbai_MARKET_CHANNELS_AND_FARMERS%27_SHARE_IN_CONSUMERS%27_RUPEE_A_STUDY_OF_ALPHONSO_MANGO_FARMERS_IN_RATNAGIRI_DISTRICT_MH
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा आणि कोकणची खाद्यसंस्कृती ==
कोकणातील आंबा हे केवळ व्यापारी फळपीक नसून स्थानिक खाद्यपरंपरेचाही एक भाग आहे. कच्च्या आणि पिकलेल्या आंब्याचा विविध प्रकारे उपयोग केला जातो. कच्च्या आंब्यापासून लोणचे, मुरंबा, आंबोशी आणि इतर पदार्थ तयार केले जातात, तर पिकलेल्या आंब्याचा गर आणि रस थेट सेवनासाठी तसेच विविध खाद्यपदार्थांसाठी वापरला जातो. कोकणातील आंब्याच्या विविध उपयोगांची नोंद जुन्या जिल्हा गॅझेटियरमध्ये आढळते. <ref name="KolabaGazetteerMangoUses">{{cite web
|title=Kolaba District Gazetteer: Fruits
|work=Gazetteers of the Bombay Presidency
|publisher=Gazetteers Department, Government of Maharashtra
|url=https://gazetteers.maharashtra.gov.in/cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/KOLABA/agri_fruits.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आंब्याचे पारंपरिक उपयोग ===
कच्च्या आंब्याचा उपयोग कोकणातील खाद्यपरंपरेत विविध प्रकारे केला जातो. कच्च्या फळाचे तुकडे आमटी किंवा इतर पदार्थांमध्ये आंबटपणासाठी वापरले जातात. त्यापासून मीठ, तेल, मिरची आणि इतर घटकांचा वापर करून लोणचे तयार केले जाते. कच्च्या आंब्यापासून साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवून मुरंबा किंवा गुळंबाही तयार केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून त्यापासून आंबोशी तयार केली जाते. आंबोशीचा उपयोग विविध आमटी, भाजी किंवा इतर पदार्थांना आंबटपणा आणण्यासाठी केला जातो. अशा प्रकारे हंगामी फळाचे टिकाऊ खाद्यपदार्थात रूपांतर करून त्याचा पुढील काळातही उपयोग करण्याची पद्धत विकसित झाली. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
पिकलेल्या आंब्याचा गर थेट सेवनासाठी वापरला जातो. पिकलेल्या फळापासून रस काढून त्याचे सेवन केले जाते. पिकलेल्या आंब्याचा रस पसरवून वाळवून आंबापोळी तयार करण्याची पद्धतही नोंदविण्यात आली आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
=== आंब्यापासून तयार होणारे पदार्थ ===
कोकणातील खाद्यपरंपरेत आंब्यापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये लोणचे, मुरंबा, गुळंबा, आंबोशी आणि आंबापोळी यांचा समावेश होतो. या पदार्थांमध्ये कच्च्या किंवा पिकलेल्या आंब्याचा त्यांच्या स्वरूपानुसार उपयोग केला जातो. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचे लोणचे तयार करण्यासाठी कच्च्या आंब्याचे तुकडे करून त्यात मीठ, तेल, मिरची आणि इतर घटक वापरले जातात. मुरंबा किंवा गुळंबा तयार करताना कच्च्या आंब्याचे तुकडे साखर किंवा गुळाच्या पाकात शिजवले जातात. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंबोशी ही कच्च्या आंब्याचे तुकडे वाळवून तयार केली जाणारी टिकाऊ खाद्यसामग्री आहे. तिचा उपयोग विविध पदार्थांना आंबटपणा देण्यासाठी केला जातो. पिकलेल्या आंब्याचा रस वाळवून तयार केलेली आंबापोळी ही आंब्याच्या गराचे टिकाऊ स्वरूपात रूपांतर करणारी पारंपरिक पद्धत आहे. <ref name="KolabaGazetteerMangoUses"/>
आंब्याचा उपयोग घरगुती खाद्यपदार्थांबरोबरच प्रक्रिया उद्योगातही केला जातो. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधन शिफारशींमध्ये Alphonso आंब्याशी संबंधित प्रक्रिया तंत्रज्ञानाचा उल्लेख आढळतो. <ref name="DBSKKV2017Recommendations">{{cite report
|title=Research Recommendations of 2017
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|year=2017
|url=https://www.dbskkv.org/assets/pdf/recommendations/Joint%20Agresco-2017%20English%20Recomendations.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आधुनिक काळातील कोकणातील आंबा लागवड ==
कोकणातील आंबा लागवडीत पारंपरिक बागायती पद्धतींबरोबर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचाही वापर केला जातो. उच्च घनता लागवड, जुन्या व कमी उत्पादक बागांचे पुनरुज्जीवन, सिंचन, बाग व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन, काढणी आणि काढणीनंतरचे व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांत आधुनिक तंत्रांचा विकास आणि वापर झाला आहे. कोकणातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन कृषी यांत्रिकीकरणासाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप यंत्रे आणि उपकरणांच्या विकासावरही संशोधन करण्यात आले आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization">{{cite journal
|last=Shahare
|first=P. U.
|title=Agricultural Mechanization in Konkan Region of Maharashtra
|journal=Agricultural Engineering Today
|volume=36
|issue=2
|pages=6–9
|year=2012
|url=https://indianjournals.com/article/aet-36-2-002
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== यांत्रिकीकरण ===
कोकणातील भौगोलिक परिस्थिती, लहान व तुकड्यात विभागलेली जमीनधारणा आणि उताराची जमीन यांमुळे मोठ्या कृषी यंत्रांचा वापर तुलनेने मर्यादित राहिला आहे. या प्रदेशात पारंपरिकरीत्या हातसाधने, बैलचलित उपकरणे आणि लहान शक्तियंत्रांचा वापर झाला आहे. त्यामुळे कोकणातील कृषी यांत्रिकीकरणासाठी स्थानिक परिस्थितीला अनुरूप लहान आकाराची यंत्रे आणि उपकरणे विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. <ref name="Shahare2012KonkanMechanization"/>
आंबा बागांमध्ये फवारणी, छाटणी आणि काढणीसाठी उंच झाडांपर्यंत पोहोचण्याची समस्या लक्षात घेऊन लहान ट्रॅक्टरवर चालणाऱ्या उचल व्यासपीठांच्या विकासावर संशोधन करण्यात आले आहे. अशा उपकरणांचा वापर फवारणी, छाटणी आणि काढणीसारख्या कामांसाठी करण्याची शक्यता तपासण्यात आली आहे. <ref name="ShirsatEtAl2025MangoPlatform">{{cite journal
|last1=Shirsat |first1=N. A.
|last2=Shahare |first2=P. U.
|last3=Dhande |first3=K. G.
|last4=Aware |first4=V. V.
|last5=Pathak |first5=S. V.
|last6=Khandetod |first6=Y. P.
|last7=Dhekale |first7=J. S.
|title=Performance testing of developed small tractor operated raising platform for spraying orchard
|journal=International Journal of Advanced Biochemistry Research
|volume=9
|issue=1
|pages=922–925
|year=2025
|url=https://www.biochemjournal.com/archives/2025/vol9issue1/PartL/9-1-123-317.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== आधुनिक बाग व्यवस्थापन ===
आधुनिक आंबा बाग व्यवस्थापनामध्ये योग्य लागवड अंतर, पाणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन, छाटणी, मोहोर व फलधारणा व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि काढणीनंतरची हाताळणी यांचा समन्वित विचार केला जातो. कोकणातील आंबा उत्पादनाशी संबंधित तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची भूमिका असून, एकात्मिक पीक व्यवस्थापनाशी संबंधित तंत्रज्ञानाचा प्रसार आणि शेतकरी प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्याचा वापर वाढविण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM">{{cite report
|title=Transfer of Integrated Crop Management Technologies Developed by Dr. B.S. Konkan Krishi Vidyapeeth
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/Extension/KVK-Lanja_2%20_2_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील आंबा लागवडीमध्ये पाण्याचे व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. नव्याने लागवड केलेल्या आंबा कलमांसाठी संरक्षणात्मक सिंचनाची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने ‘कोकण जलकुंड’ तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिकांचा वापर करण्यात आला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
मोहोर व्यवस्थापनाच्या संदर्भात paclobutrazolसारख्या तंत्रज्ञानावरही संशोधन करण्यात आले आहे. अशा तंत्रज्ञानाचा वापर करताना संबंधित कृषी शिफारशी आणि अधिकृत मार्गदर्शक सूचनांचा विचार करणे आवश्यक आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
=== उच्च घनता लागवड ===
आंब्याच्या पारंपरिक लागवडीच्या तुलनेत उच्च घनता लागवडीत एकक क्षेत्रात अधिक झाडांची लागवड केली जाते. कोकणातील Alphonso आंब्यावर करण्यात आलेल्या प्रयोगात विविध लागवड अंतरांची तुलना करण्यात आली. ५ × ५ मीटर अंतरावर लागवड केलेल्या दहा वर्षांच्या झाडांमध्ये प्रति हेक्टर ६.४ टन उत्पादन नोंदविण्यात आले, तर १० × १० मीटर अंतराच्या पारंपरिक लागवडीत सरासरी १.१२ टन प्रति हेक्टर उत्पादन मिळाले. या प्रयोगात फळांचा आकार आणि गुणवत्ता कमी न होता एकक क्षेत्रातील उत्पादन वाढल्याचे नोंदविण्यात आले. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango">{{cite journal
|last1=Dalvi |first1=N. V.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Chavan |first3=S. A.
|last4=Kandalkar |first4=M. P.
|title=High Density Planting in Mango cv. Alphonso
|journal=Journal of Horticultural Sciences
|volume=5
|issue=2
|pages=117–119
|year=2010
|url=https://jhs.iihr.res.in/index.php/jhs/article/view/457
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात ५ × ५ मीटर अंतराच्या उच्च घनता लागवडीत २.३३ इतके लाभ-खर्च गुणोत्तर आणि प्रति हेक्टर अधिक निव्वळ परतावा नोंदविण्यात आला. त्यामुळे उत्पादनक्षमतेच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये एकक क्षेत्रातील उत्पादन आणि आर्थिक परतावा वाढविण्यासाठी उच्च घनता लागवडीची शक्यता अभ्यासातून दिसून आली. <ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/>
=== जुन्या आंबा बागांचे पुनरुज्जीवन ===
कोकणातील काही Alphonso आंबा बागा जुन्या झाल्यामुळे त्यांची उत्पादकता कमी होऊ शकते. अशा बागांच्या पुनरुज्जीवनासाठी विविध तंत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित संशोधकांनी ४० वर्षे जुन्या Alphonso बागेत पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा अभ्यास केला. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation">{{cite journal
|last1=Parulekar |first1=Y. R.
|last2=Haldankar |first2=P. M.
|last3=Kulkarni |first3=M. M.
|last4=Dalvi |first4=N. V.
|last5=Desai |first5=V. S.
|last6=Kadam |first6=J. J.
|last7=Patil |first7=S. T.
|title=Studies on rejuvenation of old and senile orchards of Alphonso mango in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Horticulture
|volume=76
|issue=2
|pages=364–367
|year=2019
|url=https://www.journal.iahs.org.in/index.php/ijh/article/view/2424
|access-date=15 August 2026
}}</ref>
या अभ्यासात पुनरुज्जीवित झाडांमध्ये प्रकाशसंश्लेषणाचा दर, उभयलिंगी फुलांचे प्रमाण, फळांची संख्या, फळांचे वजन तसेच प्रति झाड आणि प्रति हेक्टर उत्पादन यांमध्ये पुनरुज्जीवन न केलेल्या झाडांच्या तुलनेत सुधारणा आढळली. पुनरुज्जीवित झाडांमध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके आणि मानवी श्रमाच्या वापरातही घट नोंदविण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
या पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कट्टा, आडेली आणि नांदण तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील आसोरे आणि माजगाव येथील शेतकरी बागांमध्ये प्रात्यक्षिके घेण्यात आली. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== कृषी संशोधन ===
कोकणातील आंबा लागवडीशी संबंधित कृषी संशोधनामध्ये लागवड पद्धती, उच्च घनता लागवड, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन, सिंचन, पोषण व्यवस्थापन, मोहोर व्यवस्थापन, कीड व रोग व्यवस्थापन आणि काढणीनंतरचे तंत्रज्ञान यांसारख्या विषयांचा समावेश आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने स्थानिक परिस्थितीशी संबंधित कृषी तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबरच शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके आणि विस्तार कार्यक्रमांद्वारे त्यांचा प्रसार केला आहे. <ref name="DBSKKVKonkanICM"/>
कोकणातील आंबा उत्पादनावरील संशोधनामध्ये स्थानिक भौगोलिक परिस्थितीचाही विचार करण्यात आला आहे. जांभा-कातळयुक्त जमिनीवरील Alphonso लागवड, उच्च घनता लागवड आणि जुन्या बागांचे पुनरुज्जीवन यांसारख्या विषयांवरील अभ्यासातून स्थानिक परिस्थितीनुसार बाग व्यवस्थापन तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न दिसून येतात. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/><ref name="DalviEtAl2010HighDensityMango"/><ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारपेठ आणि निर्यात ===
कोकणातील Alphonso आंब्याच्या विपणनासाठी विविध बाजारमार्गांचा वापर केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या अभ्यासात स्थानिक बाजारपेठ, घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारखे विविध विपणन मार्ग आढळले आहेत. २०२४ मधील एका अभ्यासानुसार, उत्पादक–घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा प्रमुख विपणन मार्ग होता; तर उत्पादकाकडून थेट ग्राहकाला विक्री करणाऱ्या मार्गात ग्राहकाच्या रुपयातील उत्पादकाचा हिस्सा सर्वाधिक होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील Alphonso आंब्याच्या निर्यातीसाठी पॅकहाउस, प्रक्रिया, विकिरण प्रक्रिया आणि इतर निर्यात-संबंधित पायाभूत सुविधांची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्याच्या District Export Hub दस्तऐवजात आंबा हा जिल्ह्यातील प्रमुख निर्यातक्षम उत्पादनांपैकी एक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. निर्यातीसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) आणि नवी मुंबईतील इतर वाहतूक सुविधांचा उपयोग केला जात असल्याचेही या दस्तऐवजात नमूद आहे. <ref name="RatnagiriDistrictExportHub">{{cite report
|title=District Export Hub: Ratnagiri
|publisher=Department of Commerce, Government of India
|url=https://www.exporthubs.gov.in/resources/docs/DEPC-ccd975df-33ce-496d-8d91-06e66678edb1-RATNAGIRI.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
Alphonso आंब्याला भौगोलिक संकेतक (GI) मानांकन प्राप्त असून महाराष्ट्रातील त्याच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणातील इतर जिल्ह्यांचा समावेश होतो. APEDAच्या माहितीनुसार, Alphonsoच्या GI नोंदणीशी संबंधित प्रमाणपत्र २०१८ मध्ये नोंदविण्यात आले असून त्याची नोंदणी वैधता २०२८ पर्यंत असल्याचे नमूद केले आहे. <ref name="APEDAMaharashtraAlphonsoGI">{{cite web
|title=Maharashtra: Geographical Indication—Alphonso
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/Maharashtra
|access-date=15 August 2026
}}</ref>
निर्यात बाजारपेठेसाठी गुणवत्तानियंत्रण, पॅकिंग, शीतसाखळी आणि आयातदार देशांच्या वनस्पती-स्वच्छता व काढणीनंतरच्या उपचारांशी संबंधित अटींचे पालन आवश्यक असते. APEDAच्या माहितीनुसार, अमेरिकेसाठी निर्यात होणाऱ्या आंब्यांच्या खेपांवर संबंधित आयात आवश्यकतांनुसार विकिरण प्रक्रिया केली जाते. नोंदणीकृत बागा आणि पॅकहाउसच्या माध्यमातून उत्पादनाचा मागोवा ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे. <ref name="APEDAMangoExportTreatment">{{cite report
|title=Mango Export Report
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|url=https://apeda.gov.in/hindi/sites/default/files/files_universal_page/2024-07/eAPEX_July_December2022.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
== आंबा लागवडीसमोरील आव्हाने ==
कोकणातील आंबा लागवडीसमोर हवामानातील बदल, कीड व रोगांचा प्रादुर्भाव, कुशल मजुरांची उपलब्धता, उत्पादनातील चढ-उतार, बाजारभावातील अनिश्चितता आणि जमिनीशी संबंधित मर्यादा अशी विविध आव्हाने आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासांमध्ये निसर्गावर अवलंबित्व, कुशल मजुरांची कमतरता, वेळेवर कृषी निविष्ठा उपलब्ध न होणे, बाजारभावातील चढ-उतार आणि मध्यस्थांवरील अवलंबित्व यांसारख्या अडचणी नोंदविण्यात आल्या आहेत. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints">{{cite journal
|last1=Holkar |first1=S. C.
|last2=Sawant |first2=P. A.
|last3=Ekhande |first3=Y. S.
|last4=Raykar |first4=S. S.
|title=Constraints faced by the mango growers in adoption of selected mango production technologies
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=11
|issue=6S
|pages=2786–2788
|year=2022
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=13518&issue=6S&vol=11&year=2022
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== बदलते हवामान ===
आंब्याच्या वाढीचे चक्र, मोहोर येण्याची वेळ, फळधारणा आणि फळांची वाढ यांवर तापमान व पर्जन्यमानाचा प्रभाव पडतो. कोकणातील हापूस आंब्याच्या मोहोराच्या अभ्यासात विविध ठिकाणी मोहोर येण्याच्या वेळेत आणि मोहोराच्या घनतेत फरक आढळून आला. या फरकांवर सरासरी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणाम होत असल्याचे या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate">{{cite journal
|last1=Mhatre |first1=B. D.
|last2=Shinde |first2=V. V.
|last3=Salvi |first3=B. R.
|last4=Parulekar |first4=Y. R.
|last5=Mahadik |first5=S. G.
|title=Studies on flowering behaviour of mango Cv. Alphonso under changing climatic conditions of Konkan region
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=9
|pages=720–724
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/archives/?ArticleId=7676&issue=9&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकणातील बदलत्या हवामानाचा आंब्याच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होऊ शकतो. Alphonso आंब्यावरील अभ्यासात बदलत्या हवामान घटकांचा वनस्पतीच्या वाढीवर आणि मोहोराच्या अवस्थेवर परिणाम होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर योग्य लागवड साहित्य, मोहोर व्यवस्थापन, जुन्या बागांचे पुनरुज्जीवन आणि इतर अनुकूलन तंत्रज्ञानांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2021ClimateChangeMango">{{cite journal
|last1=Bhattacharyya |first1=T.
|last2=Salvi |first2=B. R.
|last3=Haldankar |first3=P. M.
|last4=Salvi |first4=N. V.
|title=Impact of climate change on mango production in Konkan region of Maharashtra
|journal=Indian Journal of Fertilisers
|volume=17
|issue=3
|pages=258–273
|year=2021
|url=https://drtapasb.com/articles/Impact_Climate_Change.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
कोकण व गोवा प्रदेशातील पर्जन्यमानाच्या १९०१ ते २०२० या कालावधीतील अभ्यासात वार्षिक तसेच नैऋत्य मोसमी पर्जन्यमानात वाढीचा कल नोंदविण्यात आला आहे. पर्जन्यमानाचे प्रमाण आणि त्याचे वितरण यांमध्ये होणारे बदल आंबा लागवडीच्या नियोजनासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. <ref name="SinghEtAl2024KonkanRainfall"/>
=== रोग आणि कीड ===
आंबा लागवडीमध्ये कीड व रोगांचे व्यवस्थापन हे उत्पादन आणि फळांची गुणवत्ता टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात कीटकनाशके व बुरशीनाशके वेळेवर उपलब्ध न होणे तसेच योग्य कृषी निविष्ठा मिळण्यात येणाऱ्या अडचणी या उत्पादन तंत्रज्ञानाच्या अवलंबातील अडथळ्यांपैकी असल्याचे आढळले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
Alphonso आंब्यातील काही फळविकारांच्या व्यवस्थापनावरही संशोधन करण्यात आले आहे. ICAR–Indian Institute of Horticultural Researchने Alphonsoमधील spongy tissue या विकारावर संशोधन केले असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील शेतकरी बागांमध्ये संबंधित तंत्रज्ञानाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. संस्थेच्या माहितीनुसार, बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत मोहोर आणि फळधारणेच्या वेळापत्रकातही बदल होऊ शकतो. <ref name="ICARIIHRAlphonsoSpongyTissue">{{cite web
|title=Investigations on the molecular physiology of fruit disorders – spongy tissue in Alphonso Mango
|publisher=ICAR–Indian Institute of Horticultural Research
|url=https://api-dev.iihr.res.in/investigations-molecular-physiology-fruit-disorders-%E2%80%93-spongy-tissue-alphonso-mango-ongoing
|access-date=15 August 2026
}}</ref>
कीड व रोगांच्या व्यवस्थापनासाठी प्रादुर्भावाचे निरीक्षण, योग्य कृषी निविष्ठांचा वापर आणि शिफारस केलेल्या व्यवस्थापन पद्धतींचे पालन महत्त्वाचे ठरते. कीड व रोगांचा प्रादुर्भाव स्थानिक हवामान आणि बागेच्या परिस्थितीनुसार बदलू शकतो.
=== मजूर समस्या ===
आंबा बागांमध्ये छाटणी, फवारणी, काढणी आणि इतर हंगामी कामांसाठी कुशल मजुरांची आवश्यकता असते. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात हंगामातील महत्त्वाच्या कालावधीत कुशल मजुरांची उपलब्धता नसणे ही प्रमुख अडचण असल्याचे आढळले. २०१८ मधील एका अभ्यासात ९२.९२ टक्के व्यावसायिक आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची अनुपलब्धता ही अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="DhengeEtAl2018MangoConstraints">{{cite journal
|last1=Dhenge |first1=S. A.
|last2=Kadam |first2=J. R.
|last3=Sawant |first3=P. A.
|last4=Patil |first4=V. G.
|last5=Dhekale |first5=J. S.
|title=Constraints faced by the commercial mango growers in efficient management of mango orchard
|journal=International Journal of Chemical Studies
|volume=6
|issue=5
|pages=982–984
|year=2018
|url=https://www.chemijournal.com/archives/?ArticleId=3682&issue=5&si=false&vol=6&year=2018
|access-date=15 August 2026
}}</ref>
२०२२ मधील स्वतंत्र अभ्यासातही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांनी हंगामी काळात कुशल मजुरांची उपलब्धता ही प्रमुख अडचण असल्याचे नमूद केले. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
आंबा काढणीचा कालावधी तुलनेने मर्यादित असल्यामुळे या काळात मजुरांची उपलब्धता विशेष महत्त्वाची ठरते. त्यामुळे मजुरांची कमतरता असल्यास बाग व्यवस्थापन आणि काढणीच्या कामांच्या वेळापत्रकावर परिणाम होऊ शकतो.
=== उत्पादनातील चढ-उतार ===
आंब्याच्या उत्पादनात वर्षानुवर्षे होणाऱ्या चढ-उतारांवर हवामान, मोहोर येण्याची वेळ व घनता, फळधारणा, कीड व रोगांचा प्रादुर्भाव आणि बाग व्यवस्थापन यांसारख्या विविध घटकांचा परिणाम होऊ शकतो. कोकणातील Alphonso आंब्याच्या मोहोरावरील अभ्यासात विविध ठिकाणी मोहोराची सुरुवात, मोहोराची घनता आणि फुलांच्या गुणधर्मांमध्ये फरक आढळून आला. या फरकांशी तापमान, झाडाची वाढ, भौगोलिक स्थान आणि इतर पर्यावरणीय घटकांचा संबंध असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. <ref name="MhatreEtAl2021AlphonsoFloweringClimate"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवडीच्या जमीन-अनुकूलता अभ्यासात हवामान, माती, उतार, मृदा धूप आणि जलसंधारण यांसारख्या घटकांचा विचार करण्यात आला. या अभ्यासात मृदा धूप हा आंबा लागवडीसाठी महत्त्वाचा मर्यादित घटक असल्याचे आढळले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability">{{cite journal
|last1=Salunkhe |first1=Sanjani
|last2=Nandgude |first2=Sachin
|last3=Tiwari |first3=Mukesh
|last4=Bhange |first4=Harshal
|last5=Chavan |first5=Sangram B.
|title=Land Suitability Planning for Sustainable Mango Production in Vulnerable Region Using Geospatial Multi-Criteria Decision Model
|journal=Sustainability
|volume=15
|issue=3
|pages=2619
|year=2023
|url=https://www.mdpi.com/2071-1050/15/3/2619
|access-date=15 August 2026
}}</ref>
जुन्या आणि कमी उत्पादक आंबा बागांच्या पुनरुज्जीवनावरील अभ्यासातून बागेचे वय आणि झाडांची उत्पादक स्थिती यांचा उत्पादनक्षमतेशी संबंध असल्याचे दिसून आले. अशा बागांमध्ये पुनरुज्जीवन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनक्षमता सुधारण्याची शक्यता तपासण्यात आली आहे. <ref name="ParulekarEtAl2019MangoRejuvenation"/>
=== बाजारभावातील चढ-उतार ===
आंब्याच्या बाजारभावावर उत्पादनाचे प्रमाण, बाजारातील आवक, मागणी, फळांचा दर्जा, विक्रीचा कालावधी आणि विपणन मार्ग यांसारख्या विविध घटकांचा परिणाम होतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांच्या अभ्यासात बाजारभावातील मोठे चढ-उतार आणि बाजारातील मध्यस्थांवरील अवलंबित्व या प्रमुख अडचणी असल्याचे नोंदविण्यात आले आहे. <ref name="HolkarEtAl2022MangoConstraints"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या विपणन अभ्यासात उत्पादकांकडून घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट, पूर्वहंगामी कंत्राटदार, सहकारी संस्था आणि फळ व्यापारी यांसारख्या विविध माध्यमांतून आंब्याची विक्री केली जात असल्याचे आढळले. त्यामुळे उत्पादकाला मिळणारा हिस्सा आणि बाजारातील व्यवहाराचे स्वरूप विपणन मार्गानुसार बदलू शकते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
उत्पादनातील बदलांचा बाजारातील आवकेवर परिणाम होऊ शकतो आणि त्याचा बाजारभावावरही परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे उत्पादनातील अनिश्चितता आणि बाजारभावातील चढ-उतार हे आंबा उत्पादकांसाठी परस्पर संबंधित आर्थिक घटक ठरू शकतात. २०२६ मधील कोकणातील हापूस हंगामावरील वृत्तांतात अवकाळी पाऊस, तापमानातील बदल, कमी आवक आणि बाजारभावातील बदल यांचा परस्परसंबंध नोंदविण्यात आला आहे. <ref name="IndianExpress2026KonkanAlphonsoWeather">{{cite web
|title=Konkan's Alphonso in short supply: Erratic weather leaves mango growers counting heavy losses
|work=The Indian Express
|date=2026-04-12
|url=https://indianexpress.com/article/cities/pune/konkans-alphonso-in-short-supply-erratic-weather-leaves-mango-growers-counting-heavy-losses-10632167/
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== शेतीजमिनीतील बदल ===
कोकणातील आंबा लागवडीसाठी उपलब्ध जमीन तिची मृदा, उतार, पर्जन्यमान, मृदा धूप आणि जलसंधारणाची स्थिती यांनुसार वेगवेगळ्या प्रमाणात अनुकूल असते. रत्नागिरी जिल्ह्यातील २०२३ मधील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ८.८६ टक्के क्षेत्र आंबा लागवडीसाठी अत्यंत अनुकूल, ६४.०८ टक्के क्षेत्र मध्यम अनुकूल, २२.१२ टक्के क्षेत्र मर्यादित अनुकूल आणि ४.९४ टक्के क्षेत्र अनुकूल नसल्याचे आढळले. अभ्यासात मृदा धूप कमी करण्यासाठी जल व मृदासंधारणाच्या उपाययोजना केल्यास आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्र वाढविण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
आंबा लागवडीचे नियोजन करताना उपलब्ध जमिनीची गुणवत्ता, तिची उत्पादनक्षमता, भूप्रदेशाची रचना आणि पर्यावरणीय मर्यादा यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक ठरते. जमीन-अनुकूलतेच्या अभ्यासामुळे आंबा लागवडीसाठी तुलनेने योग्य क्षेत्रांची ओळख करण्यास मदत होऊ शकते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== संवर्धन आणि भविष्यातील दिशा ==
कोकणातील आंबा लागवडीच्या दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने आंब्याच्या विविध वाणांचे संवर्धन, अनुवांशिक विविधतेचे संरक्षण, स्थानिक कृषिज्ञानाचे दस्तऐवजीकरण तसेच मृदा व जलसंधारणावर आधारित बाग व्यवस्थापन या बाबींना महत्त्व आहे. आंबा लागवडीचे नियोजन करताना उत्पादनक्षमता आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण यांचा समतोल साधणे आवश्यक ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
=== पारंपरिक आंब्याच्या वाणांचे संवर्धन ===
कोकणात हापूससह विविध आंबा वाणांची लागवड केली जाते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाशी संबंधित माहितीनुसार Alphonso, Kesar, Ratna, Sindhu, Konkan Raja, Konkan Samrat, Suvarna, Totapuri, Payari आणि Amrapali यांसारख्या आंबा वाणांची नोंद आढळते. <ref name="DBSKKV2019MangoVarieties">{{cite web
|title=Mango Varieties
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/pdf/2019-20/Tenders/Dapoli/Quotation-Online%20booking-Seeds.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्ना, सिंधू, कोकण रुची, सुवर्णा, कोकण राजा आणि कोकण सम्राट यांसारख्या काही वाणांचा विकास डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केला आहे. या वाणांमध्ये फलधारणा, फळांची गुणवत्ता, प्रक्रिया-उपयोगिता आणि इतर कृषी गुणधर्मांमध्ये फरक आढळतो. <ref name="DBSKKVMangoReleasedVarieties">{{cite web
|title=Varieties Released
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/variety-release.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या वाणांमधील अनुवांशिक विविधता ही वाणांची ओळख, वाण सुधारणा आणि भविष्यातील संशोधनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. कोकणातील विविध आंबा वाणांच्या अनुवांशिक संबंधांचा अभ्यास molecular marker आधारित पद्धतीने करण्यात आला आहे. अशा अभ्यासातून आंब्याच्या germplasmच्या व्यवस्थापनासाठी उपयुक्त माहिती मिळू शकते. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== आंब्याच्या जैवविविधतेचे संरक्षण ===
आंब्याच्या जैवविविधतेमध्ये विविध वाणांची अनुवांशिक विविधता महत्त्वाची आहे. कोकणातील आंब्याच्या विविध वाणांवर करण्यात आलेल्या ISSR marker आधारित अभ्यासात वाणांमध्ये अनुवांशिक विविधता आढळून आली. अशा अनुवांशिक माहितीचा उपयोग वाणांची ओळख, germplasmचे व्यवस्थापन आणि आंबा सुधारणा कार्यक्रमांसाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या वेंगुर्ले येथील Regional Fruit Research Stationमध्ये आंबा, काजू, कोकम, पेरू, आवळा, नारळ, चिकू, फणस आणि इतर फलपिकांवर संशोधन केले जाते. या केंद्रामुळे कोकणातील फलपिकांच्या विविधतेशी संबंधित संशोधनासाठी संस्थात्मक आधार उपलब्ध झाला आहे. <ref name="DBSKKVResearchStations">{{cite web
|title=Research Stations and Organogram
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth
|url=https://old.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंबा जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विविध वाणांची ओळख, त्यांची अनुवांशिक वैशिष्ट्ये आणि कृषी उपयोग यांचे दस्तऐवजीकरण महत्त्वाचे ठरते. अशा माहितीचा उपयोग भविष्यातील वाण सुधारणा, रोग व हवामानाशी संबंधित संशोधन आणि आंबा उत्पादनाच्या व्यवस्थापनासाठी केला जाऊ शकतो. <ref name="PanditEtAl2007MangoGeneticDiversity"/>
=== पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण ===
कोकणातील आंबा लागवडीच्या विकासात स्थानिक शेतकऱ्यांच्या अनुभवाला महत्त्वाचे स्थान राहिले आहे. विशेषतः जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्याच्या तंत्राच्या विकासात स्थानिक निरीक्षणे आणि संस्थात्मक कृषी संशोधन यांचा परस्परसंबंध दिसून येतो. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
स्थानिक कृषिज्ञानामध्ये जमिनीची निवड, पाण्याचा निचरा, कलमांची निवड, बाग व्यवस्थापन आणि स्थानिक हवामानानुसार लागवडीचे नियोजन यांसंबंधी अनुभवाधारित माहितीचा समावेश होऊ शकतो. अशा स्थानिक अनुभवांचे कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदींशी संबंध जोडून दस्तऐवजीकरण केल्यास कोकणातील आंबा लागवडीच्या ऐतिहासिक आणि कृषी प्रक्रियेचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
पारंपरिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण करताना स्थानिक अनुभव, प्रकाशित कृषी संशोधन आणि संस्थात्मक नोंदी यांच्यात स्पष्ट भेद ठेवणे आवश्यक आहे. उपलब्ध स्रोतांनी सिद्ध केलेल्या पद्धती आणि स्थानिक प्रथा किंवा मौखिक परंपरा यांची स्वतंत्र नोंद केल्यास अशा माहितीचे अधिक अचूक दस्तऐवजीकरण करता येते.
=== शाश्वत आंबा लागवड ===
कोकणातील आंबा लागवडीच्या शाश्वत व्यवस्थापनामध्ये मृदा व जलसंधारण, जमिनीची योग्य निवड, मृदा धूप नियंत्रण आणि उपलब्ध नैसर्गिक साधनांचा कार्यक्षम वापर यांना महत्त्व आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील GIS-आधारित अभ्यासात माती, उतार, हवामान, मृदा धूप आणि जलसंधारण या घटकांच्या आधारे आंबा लागवडीसाठी जमीन-अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
या अभ्यासानुसार मृदा व जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे आंबा लागवडीसाठी अनुकूल क्षेत्राच्या विस्ताराची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे जमिनीची उत्पादनक्षमता टिकवून ठेवण्यासाठी मृदा धूप कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे आणि जमिनीच्या भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार बाग व्यवस्थापन करणे महत्त्वाचे ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
कोकणातील अतिवृष्टीच्या परिस्थितीत मातीतील अन्नद्रव्यांचे वहन होऊन काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होऊ शकते. भारतीय कृषी संशोधन परिषदेने २०२६ मध्ये प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कोकणातील अतिवृष्टीमुळे मातीतील अन्नद्रव्यांचे leaching होऊन आंबा आणि काजू पिकांमध्ये काही अन्नद्रव्यांची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित अन्नद्रव्य व्यवस्थापन शाश्वत उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते. <ref name="PIB2026KonkanNutrientDeficiency">{{cite web
|title=ICAR Flags Nutrient Deficiency as Key Constraint in Coastal Crop Productivity
|publisher=Press Information Bureau, Government of India
|date=27 March 2026
|url=https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2246310&lang=2®=48
|access-date=15 August 2026
}}</ref>
शाश्वत आंबा लागवडीमध्ये उत्पादनक्षमता वाढविण्याबरोबरच जमिनीची सुपीकता, पाण्याची उपलब्धता आणि पर्यावरणीय संसाधनांचे दीर्घकालीन संरक्षण यांचा समतोल राखणे आवश्यक ठरते. <ref name="SalunkheEtAl2023MangoLandSuitability"/>
== प्रादेशिक विविधता ==
कोकणातील आंबा लागवडीच्या भौगोलिक परिस्थितीत उत्तर ते दक्षिण असा फरक आढळतो. मातीचे गुणधर्म, जमिनीचा उतार, पर्जन्यमान, समुद्र आणि पश्चिम घाट यांमधील भौगोलिक संबंध तसेच स्थानिक हवामान यांनुसार आंबा लागवडीच्या परिस्थितीत बदल होतो. महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या अभ्यासात पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== उत्तर कोकण ===
उत्तर कोकणातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांचा महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या जमीन-अनुकूलता अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. या प्रदेशातील माती, पर्जन्यमान, तापमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार आंबा लागवडीची अनुकूलता बदलते. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
रायगड जिल्ह्याचा महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्यातील आंबा उत्पादनाच्या भौगोलिक विस्तारात महत्त्वाचा सहभाग आहे. आंबा उत्पादनाशी संबंधित पायाभूत सुविधांचा अभ्यास करणाऱ्या केंद्र शासनाच्या अहवालात रायगडचा कोकणातील आंबा उत्पादन क्षेत्राच्या संदर्भात समावेश करण्यात आला आहे. <ref name="MofpiMangoInfrastructureKonkan">{{cite report
|title=Study on Infrastructure Gaps in Mango
|publisher=Ministry of Food Processing Industries, Government of India
|url=https://www.mofpi.gov.in/sites/default/files/study_on_infrastructure_gaps_-_mango_0.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
उत्तर कोकणातील आंबा लागवडीची परिस्थिती स्थानिक माती, पर्जन्यमान, उतार आणि इतर भौगोलिक घटकांनुसार बदलते. त्यामुळे संपूर्ण उत्तर कोकणासाठी एकसमान लागवड पद्धत लागू होते असे म्हणता येत नाही. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
=== मध्य कोकण ===
रायगडच्या दक्षिणेकडील आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडील प्रदेशाला या लेखात उत्तर आणि दक्षिण कोकणामधील संक्रमण क्षेत्र म्हणून विचारात घेतले आहे. या प्रदेशातील स्थानिक भौगोलिक परिस्थिती, मातीचे गुणधर्म, उतार आणि हवामान यांमध्ये स्थानानुसार फरक आढळतो. त्यामुळे आंबा लागवडीच्या पद्धती आणि अनुकूलतेतही स्थानिक पातळीवर फरक असू शकतो. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
महाराष्ट्राच्या किनारी पट्ट्यातील Alphonso आंबा लागवडीच्या जमीन-अनुकूलता अभ्यासात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांसह पालघर व ठाणे जिल्ह्यांचा एकत्रित विचार करण्यात आला आहे. या अभ्यासात माती, पर्जन्यमान, उतार, मातीची खोली, निचरा आणि इतर भौगोलिक घटकांच्या आधारे लागवडीच्या अनुकूलतेचे मूल्यमापन करण्यात आले आहे. <ref name="WahaneEtAl2024AlphonsoLandSuitability"/>
‘मध्य कोकण’ ही विभागणी आंबा लागवडीच्या संदर्भातील स्वतंत्र अधिकृत कृषी विभागणी म्हणून सर्व स्रोतांमध्ये निश्चित केलेली नाही. त्यामुळे या लेखात हा शब्द भौगोलिक संक्रमण क्षेत्राच्या अर्थाने वापरणे अधिक योग्य ठरते.
=== दक्षिण कोकण ===
दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश केला जातो. या प्रदेशातील काही भागांत उताराची जमीन आणि जांभा-कातळयुक्त भूप्रदेश आढळतो. अशा परिस्थितीत जमिनीची खोली, पाण्याचा निचरा आणि मृदा धूप यांसारख्या घटकांचा आंबा लागवडीच्या नियोजनात विचार करणे आवश्यक ठरते. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे Alphonso आंब्याच्या व्यावसायिक लागवडीशी संबंधित प्रमुख जिल्हे आहेत. दक्षिण कोकणातील आंबा लागवडीवरील कृषी-अर्थशास्त्रीय अभ्यासात या दोन्ही जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांचा समावेश करण्यात आला आहे. <ref name="ParaleEtAl2024AlphonsoProfitability"/>
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील आंबा उत्पादकांकडून उत्पादन तंत्रज्ञानाचा अवलंब, बाग व्यवस्थापन आणि संबंधित अडचणी यांचा अभ्यास करण्यात आला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने दक्षिण कोकणातील आंबा उत्पादनासाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचे मूल्यांकन आणि त्याच्या अवलंबाचा अभ्यासही करण्यात आला आहे. <ref name="Holkar2021MangoTechnologySouthKonkan">{{cite thesis
|last=Holkar
|first=Swapnil Chandrakant
|title=Assessment and Refinement of Mango Production Technologies Generated by the DBSKKV in the South Konkan Region of Maharashtra State
|publisher=Dr. Balasaheb Sawant Konkan Krishi Vidyapeeth, Dapoli
|year=2021
|url=https://krishikosh.egranth.ac.in/items/6a977384-a700-4635-bc45-faab787a381b
|access-date=15 August 2026
}}</ref>
दक्षिण कोकणातील जांभा-कातळयुक्त जमिनीवर Alphonso आंब्याची लागवड करण्यासाठी स्थानिक अनुभव आणि कृषी संशोधनाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. अशा जमिनीवरील आंबा लागवडीच्या पद्धतींचा अभ्यास कोकणातील कृषी संशोधनात करण्यात आला आहे. <ref name="BhattacharyyaEtAl2019AlphonsoLaterite"/>
== आर्थिक आणि सामाजिक महत्त्व ==
कोकणातील आंबा लागवड ही फलोत्पादनाबरोबरच शेतकरी उत्पन्न, ग्रामीण रोजगार, स्थानिक व्यापार, विपणन आणि प्रक्रिया उद्योगांशी संबंधित आर्थिक उपक्रम आहे. विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये Alphonso आंब्याची व्यावसायिक लागवड केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लागवड आणि विपणनावरील अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांचा आंबा व्यवसायाच्या आर्थिक साखळीत सहभाग असल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy">{{cite thesis
|last=Bhave
|first=Atul Vijay
|title=An Analytical Study of the Cultivation and Marketing of Mangoes in the Ratnagiri District
|publisher=Rayat Shikshan Sanstha's Abasaheb Marathe Arts and New Commerce, Science College
|year=2018
|url=https://www.researchgate.net/publication/365801551_An_Analytical_Study_of_the_Cultivation_and_Marketing_of_Mangoes_in_the_Ratnagiri_District
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक अन्नव्यवस्था ===
आंबा हा कोकणातील स्थानिक अन्नव्यवस्थेतील महत्त्वाचा हंगामी फलोत्पादन घटक आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासानुसार, काही शेतकरी आपल्या घराजवळील आंब्याच्या झाडांपासून मिळणारे उत्पादन कुटुंब, नातेवाईक आणि परिचितांच्या वापरासाठी ठेवतात, तर उर्वरित उत्पादनाची विक्री स्थानिक बाजारपेठेत केली जाते. कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे स्थानिक बाजारपेठेत विकली जातात, तर उच्च दर्जाची आणि मोठ्या आकाराची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
आंब्याच्या हंगामात ताज्या फळांचा आहारात वापर केला जातो. कच्च्या आणि पिकलेल्या आंब्यापासून आमरस, आंबापोळी, लोणचे, पन्हे आणि इतर पारंपरिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. त्यामुळे आंब्याचा वापर बाजारातील विक्रीपुरता मर्यादित न राहता स्थानिक अन्नसंस्कृती आणि घरगुती अन्नप्रक्रियेशीही संबंधित आहे.
=== ग्रामीण रोजगार आणि उत्पन्न ===
आंबा लागवड आणि विपणनामुळे कोकणातील ग्रामीण भागात विविध प्रकारच्या हंगामी रोजगाराच्या संधी निर्माण होतात. बागेची देखभाल, छाटणी, फवारणी, मोहोर व्यवस्थापन, काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि विक्री या विविध टप्प्यांमध्ये मानवी श्रमाची आवश्यकता असते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायावरील अभ्यासात स्थानिक लोक आंबा लागवड आणि विपणनाशी संबंधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
दक्षिण कोकणातील आंबा उत्पादकांवरील अभ्यासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील उत्पादकांचे ज्ञान, कृषी परिस्थिती आणि हवामान-लवचिक तंत्रज्ञानाशी संबंधित बाबींचा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासातून आंबा लागवड ही या प्रदेशातील शेतकऱ्यांच्या कृषी उपक्रमांशी महत्त्वपूर्णरीत्या संबंधित असल्याचे दिसून येते. <ref name="JadhavEtAl2021ClimateResilientMango">{{cite journal
|last1=Jadhav |first1=P. B.
|last2=Patil |first2=S. S.
|last3=Dhaigude |first3=P. H.
|last4=Aher |first4=S. S.
|title=Knowledge of alphonso mango growers about climate-resilient technologies: A study from South Konkan coastal zone of Maharashtra
|journal=The Pharma Innovation Journal
|volume=10
|issue=11S
|pages=2232–2236
|year=2021
|url=https://www.thepharmajournal.com/special-issue?ArticleId=9034&issue=11s&vol=10&year=2021
|access-date=15 August 2026
}}</ref>
आंब्याच्या काढणी, प्रतवारी, पॅकिंग, वाहतूक आणि प्रक्रिया या टप्प्यांशी संबंधित कामांमुळे शेतीव्यतिरिक्त इतर स्थानिक सेवा आणि व्यापार क्षेत्रांनाही आर्थिक क्रियाशीलता मिळते. Alphonso आंबा लागवडीच्या आर्थिक विश्लेषणात उत्पादन खर्च, परतावा आणि जोखीम यांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Gurav2024AlphonsoFinancialAnalysis">{{cite book
|last=Gurav
|first=Nitish Mahadev
|chapter=Financial Analysis of Alphonso Mango Cultivation in Ratnagiri District: Risks and Rewards
|title=Recent Trends in Commerce, Management, Information Technology and Mass Media
|publisher=Dalvie College
|year=2024
|url=https://www.researchgate.net/publication/383291743_CHAPTER_-23_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_AND_REWARDS_Nitish_Mahadev_Gurav_FINANCIAL_ANALYSIS_OF_ALPHONSO_MANGO_CULTIVATION_IN_RATNAGIRI_DISTRICT_RISKS_A
|access-date=15 August 2026
}}</ref>
=== स्थानिक बाजारपेठ ===
रत्नागिरी जिल्ह्यात आंब्याची विक्री स्थानिक बाजारपेठा, व्यापारी, फळविक्रेते आणि विविध विपणन माध्यमांद्वारे केली जाते. स्थानिक बाजारपेठेत कमी दर्जाची किंवा लहान आकाराची फळे विकली जातात, तर उच्च दर्जाची फळे मोठ्या बाजारपेठांसाठी राखली जातात. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरी जिल्ह्यातील १८० Alphonso उत्पादकांच्या २०२२–२३ या कृषी वर्षातील अभ्यासात पाच प्रमुख विपणन मार्ग आढळून आले: उत्पादक ते ग्राहक; उत्पादक–घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक; उत्पादक–पूर्वहंगामी कंत्राटदार–कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक; उत्पादक–सहकारी संस्था–ग्राहक; आणि उत्पादक–फळ व्यापारी–फेरीवाला–ग्राहक. यापैकी उत्पादक–घाऊक व्यापारी किंवा कमिशन एजंट–किरकोळ विक्रेता–ग्राहक हा सर्वाधिक वापरला जाणारा विपणन मार्ग होता. १८० पैकी ९१ उत्पादकांनी, म्हणजे ५०.५६ टक्के उत्पादकांनी, या मार्गाचा वापर केला. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
त्याच अभ्यासात उत्पादक ते ग्राहक हा विपणन मार्ग उत्पादकाच्या ग्राहकाच्या रुपयातील हिस्स्याच्या दृष्टीने अधिक कार्यक्षम आढळला. या मार्गात उत्पादकाचा हिस्सा ९५.४० टक्के होता, तर घाऊक व्यापारी, कमिशन एजंट आणि किरकोळ विक्रेता यांचा समावेश असलेल्या विपणन मार्गात तो ५३.२५ टक्के होता. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
रत्नागिरीतील Alphonso आंब्याची विक्री स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबई, पुणे आणि कोल्हापूर यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्येही केली जाते. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
=== आंब्याचे व्यापारी आणि निर्यातमूल्य ===
Alphonso आंब्याची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री केली जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा व्यवसायाच्या अभ्यासात उत्पादक, पूर्वहंगामी कंत्राटदार, वितरक, प्रक्रिया उद्योग आणि ग्राहक यांच्यातील आर्थिक संबंधांचा अभ्यास करण्यात आला आहे. <ref name="Bhave2018RatnagiriMangoStudy"/>
निर्यातक्षम आंब्याच्या बाबतीत प्रतवारी, पॅकिंग, साठवणूक आणि काढणीनंतरची हाताळणी यांना महत्त्व असते. APEDAच्या अभ्यासानुसार महाराष्ट्रातील Alphonso हा निर्यातक्षम कृषी उत्पादनांपैकी एक असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे आंब्याच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनासाठी पॅकहाउस आणि संबंधित पायाभूत सुविधांचा विकास करण्यात आला आहे. काढणीनंतरचे नुकसान कमी करण्यासाठी पॅकिंग, शीतसाखळी आणि विकिरणासारख्या सुविधांचे महत्त्वही या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure">{{cite report
|title=Study on Identification of Export Oriented Integrated Infrastructure for Agri Products from Maharashtra & Gujarat
|publisher=Agricultural and Processed Food Products Export Development Authority
|year=2016
|url=https://apeda.gov.in/sites/default/files/study_reports/PwC_APEDA_Project_Report_Identification_of_Export_Oriented_Infrastructure_Maharashtra_Gujarat_Rev_Oct_2016.pdf
|access-date=15 August 2026
}}</ref>
रत्नागिरी जिल्ह्यातील Alphonso उत्पादकांच्या २०२४ मधील विपणन अभ्यासानुसार उच्च दर्जाची आणि मोठ्या आकाराची फळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी निवडली जातात. मात्र थेट राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री करणाऱ्या उत्पादकांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याचे अभ्यासात आढळले. <ref name="Bhave2024AlphonsoMarketing"/>
महाराष्ट्रातील आंबा निर्यातीसाठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पॅकहाउस तसेच काढणीनंतरच्या व्यवस्थापनाशी संबंधित सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. निर्यात बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी उत्पादनाची गुणवत्ता, पॅकिंग, वाहतूक आणि काढणीनंतरचे नुकसान कमी करणे हे महत्त्वाचे घटक ठरतात. <ref name="APEDAMaharashtraMangoInfrastructure"/>
== चित्रदालन ==
<gallery mode="packed" heights="180">
File:Mango Orchards.JPG|कोकणातील आंब्याच्या बागा
File:Alphonsomangotree.jpg|हापूस आंब्याचे झाड
File:Mango orchard in Low-elevation Lateritic Plateau IMG 20220817 115924 03.jpg|जांभा-कातळयुक्त प्रदेशातील आंबा बाग
File:Mango tree small.jpg|आंब्याचे झाड
File:Ratnagiri Alphonso Tree.jpg|रत्नागिरीतील हापूस आंब्याचे झाड
File:An Unripe Mango Of Ratnagiri (India).JPG|रत्नागिरीतील कच्चा आंबा
File:Alphonso Mango In a non-ripe state.jpg|कच्च्या अवस्थेतील हापूस आंबा
File:Mangos (2810744352).jpg|आंब्याची फळे
File:Mango Tree.jpg|आंब्याचे झाड
</gallery>
== हेही पहा ==
* [[कोकण]]
* [[हापूस]]
* [[आंबा]]
* [[डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ]]
== संदर्भ ==
{{reflist}}
== बाह्य दुवे ==
* [https://www.dbskkv.org/ डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली]
* [https://www.dbskkv.org/Research/Research_Stations_%26_Organogram.html DBSKKV संशोधन केंद्रे व संशोधन क्षेत्रे]
* [https://apeda.gov.in/ APEDA]
* [https://icar.gov.in/ ICAR]
{{कोकण लोकजीवन}}
[[वर्ग:आंबा]]
[[वर्ग:कोकण]]
hhll5bjlyz54cep5rbod6ovb5ts9vdz
बेआवाड
0
382822
2702589
2026-08-15T16:24:17Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702589
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[ब्यावर]]
38gtelkf5fjbiuujmh0r83mohaglbrj
डीग
0
382823
2702592
2026-08-15T16:26:09Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[डीग]] वरुन [[डीग (राजस्थान)]] ला हलविला: निःसंदिग्ध शीर्षक
2702592
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[डीग (राजस्थान)]]
q64cqrjuncig4m31gvheobd2kpkfbw8
डीडवाणा कुचामण जिल्हा
0
382824
2702594
2026-08-15T16:27:38Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702594
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[डीडवाना कुचामन जिल्हा]]
q61t6slyke6jssz7hk5f25ziwzo69l6
चर्चा:महालकादेव
1
382825
2702628
2026-08-15T17:11:59Z
अभय नातू
206
/* नाव */ नवीन विभाग
2702628
wikitext
text/x-wiki
== नाव ==
@[[सदस्य:Aryan Bagkar|Aryan Bagkar]],
या सम्राटाचे नाव ''महालकादेव'' कि '''महाकालदेव'''?
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:४१, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
j48kefg4uj8641wqmngrcek66gz2ai3
दुसरे जपान-चीन युद्ध
0
382826
2702656
2026-08-15T19:01:21Z
अभय नातू
206
नामभेद
2702656
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[दुसरे चीन-जपान युद्ध]]
sthkssshywzqnejocr9zqv6sionkwqj
व्हिक्टोरिया (ब्रिटन)
0
382827
2702663
2026-08-15T19:24:45Z
अभय नातू
206
नामभेद
2702663
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[व्हिक्टोरिया राणी]]
47r9zcybho4q69xpztmw0xst739cqbl
लाँग्स पीक
0
382828
2702666
2026-08-15T19:59:41Z
अभय नातू
206
माहिती
2702666
wikitext
text/x-wiki
'''लाँग्स पीक''' हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेतील]] एक प्रमुख आणि प्रसिद्ध उंच शिखर आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक माहिती |url=https://www.britannica.com/place/Longs-Peak |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हे शिखर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील]] [[कॉलोराडो]] राज्यातील [[रॉकी माउंटन राष्ट्रीय उद्यान|रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये]] वसलेले आहे.<ref>{{cite web |title=रॉकी माउंटेन नॅशनल पार्क - लाँग्स पीक |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/longspeak.htm |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१ habit}}</ref> १४,२५९ फूट (४,३४६ मीटर) उंची असलेले हे शिखर कॉलोराडोमधील १४,००० फुटांपेक्षा जास्त उंची असणाऱ्या (ज्यांना स्थानिक लोक फोर्टीनर्स म्हणतात) शिखरांपैकी एक आहे.<ref>{{cite web |title=कॉलोराडो फोरटिनर्स यादी |url=https://www.14ers.com/ |publisher=कॉलोराडो फोरटिनर्स इनिशिएटिव्ह |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
या पर्वतशिखराचा चौरस आकाराचा माथा आणि पूर्वेकडील विशाल उभा खडक (''द डायमंड'') यांनी त्याची ओळख पटते. [[डेन्व्हर]] आणि आसपासच्या भागांतून हे शिखर स्पष्टपणे दिसते.
== नाव आणि इतिहास ==
स्थानिक [[अरापाहो आदिवासी लोक]] या शिखराला आणि त्याच्या शेजारील [[माउंट मीकर]] या पर्वताला ''टू गाईड्स'' (दोन मार्गदर्शक) म्हणत असत.<ref>{{cite book |last=इव्हान्स |first=जॉन |title=हिस्ट्री ऑफ रॉकी माउंटेन नॅशनल पार्क |publisher=युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९५}}</ref> इ.स. १८४२ मध्ये या भागाची पाहणी करणाऱ्या मेजर [[स्टीफन हॅरिमन लाँग]] यांच्या नावावरून या शिखराला ''लाँग्स पीक'' असे नाव देण्यात आले.<ref>{{cite web |title=स्टीफन हॅरिमन लाँग |url=https://www.britannica.com/biography/Stephen-H-Long |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
इ.स. १८६८मध्ये [[जॉन वेस्ली पॉवेल]]च्या नेतृत्वाखाली एका गटाने या शिखरावर पहिली नोंदलेली यशस्वी चढाई केली.<ref>{{cite book |last=पॉवेल |first=जॉन |title=एक्सप्लोरेशन ऑफ द रॉकी माउंटेन्स |publisher=गव्हर्नमेंट प्रिंटिंग ऑफिस |year=१८७५}}</ref>
== भौगोलिक स्थान आणि वैशिष्ट्ये ==
लाँग्स पीक हे [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]च्या उत्तर भागात स्थित आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक स्थान |url=https://www.usgs.gov/ |publisher=युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* उंची: १४,२५९ फूट (४,३४६ मीटर)<ref name="nps">{{cite web |title=लाँग्स पीक कीहोल मार्गदर्शिका |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/upload/Longs-Peak-Keyhole-Route-Brochure.pdf |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* पर्वतरांग: फ्रंट रेंज, [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]<ref name="nps" />
* द डायमंड: हा सुमारे १,००० फूट उंच असणारा सरळ उभ्या खडकाचा कडा आहे. हा जगातील प्रसिद्ध आणि आव्हानात्मक [[प्रस्तररोहण]] ठिकाणांपैकी एक आहे.<ref>{{cite book |last=हाफ अॅकर |first=पॉल |title=क्लाइंबिंग लाँग्स पीक |publisher=माउंटेन प्रेस |year=२००२}}</ref>
== चढाईचे प्रमुख मार्ग ==
लाँग्स पीकवर चढाई करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. हे साध्या खडकाळ चढावापासून ते अत्यंत कठीण प्रस्तररोहणापर्यंत वर्गीकृत केले जातात:<ref name="nps" />
=== १. कीहोल राउट ===
हा शिखरावर जाण्याचा सर्वात व्यस्त मार्ग आहे. हा मार्ग सुमारे १५ मैल (२४ किमी) लांब असून त्यात ५,१०० फुटांची उंची गाठावी लागते.<ref name="nps" /> जरी याला नेहमीचा मार्ग म्हटले जात असले तरी हा केवळ साधा पदभ्रमंतीचा मार्ग नसून वर्ग-३ श्रेणीतील धोकादायक चढाई आहे.<ref name="nps" /> याचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:
* ''द बोल्डरफील्ड'': सुरुवातीचा सुमारे ५ मैलाचा रस्ता जंगल आणि खडकातून जातो.<ref name="nps" />
* ''द कीहोल'': खडकांमधील एक नैसर्गिक खिंड जिथून पर्वताची दुसरी बाजू उघडते.<ref name="nps" />
* ''द लेजेस'': अत्यंत अरुंद कपारी, जिथून खाली खोल दरी दिसते.<ref name="nps" />
* ''द ट्रॉफ'': सुट्या खडकांनी भरलेली एक तीव्र चढाची घळ.<ref name="nps" />
* ''द नॅरोज्'': खडकाच्या भिंतीवरून जाणारी एक अतिशय अरुंद आणि भीतीदायक वाट.<ref name="nps" />
* ''द होमस्ट्रॅच'': माथ्याकडे जाणारा शेवटचा गुळगुळीत आणि तीव्र तिरपा खडक.<ref name="nps" />
=== २. द लॉफ्ट राउट ===
हा मार्ग लाँग्स पीक आणि [[माउंट मीकर]] या दोन शिखरांमधील खिंडीतून (''द लॉफ्ट'') वर जातो. हा मार्ग कीहोल मार्गापेक्षा अधिक तांत्रिकदृष्ट्या कठीण (वर्ग ३-४) मानला जातो.<ref>{{cite book |last=रोच |first=गेरी |title=कॉलोराडो फोर्टीन्स |publisher=फुलक्रम पब्लिशिंग |year=२००४}}</ref>
=== ३. केबल्स राउट / नॉर्थ फेस ===
पूर्वेकडील बाजूने जाणारा हा मार्ग पूर्वी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी केबल्समुळे प्रसिद्ध होता. सध्या केबल्स काढून टाकल्या असून हा तांत्रिक प्रस्तररोहणाचा (वर्ग ४ ते ५) मार्ग आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक केबल्स मार्ग इतिहास |url=https://www.climbing.com/ |publisher=क्लायंबिंग मॅगझिन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== ४. द डायमंड राउट ===
हा पूर्व भिंतीवरील अत्यंत कठीण प्रस्तररोहणाचा मार्ग आहे. फक्त व्यावसायिक आणि अत्यंत अनुभवी प्रस्तरारोहक या मार्गाने जातात.<ref>{{cite book |last=लँगफोर्ड |first=मायकेल |title=द डायमंड ऑफ लाँग्स पीक |publisher=रॉक अँड आईस |year=१९९८}}</ref>
== धोके आणि आव्हाने ==
कॉलोराडोमधील सर्व १४,००० फुटी शिखरांमध्ये लाँग्स पीक हे सर्वात प्राणघातक शिखर मानले जाते.<ref>{{cite news |title=लाँग्स पीक अपघातांचा इतिहास |url=https://www.denverpost.com/ |work=[[द डेन्व्हर पोस्ट]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> १८८४ पासून आतापर्यंत या शिखरावर ६० पेक्षा जास्त लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.<ref name="denver">{{cite news |title=देंजर्स ऑन लाँग्स पीक |url=https://www.coloradoan.com/ |work=द कोलोरॅडोन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* अती उंची आणि थकवा: ९,४०० फुटांवरून सुरू होणारी चढाई ५,००० फुटांपेक्षा जास्त चढून जावी लागते. ऑक्सिजनची कमतरता आणि तीव्र थकव्यामुळे अनेक गिर्यारोहक उतरताना अपघातग्रस्त होतात.<ref name="denver" />
* खोल दऱ्या आणि निसरडे खडक: कीहोल मार्गावरील द लेजेस, नॅरोज् आणि होमस्ट्रॅच भागात जरासा पाय घसरल्यास हजारो फूट खाली दरीत कोसळण्याचा धोका असतो.<ref name="nps" />
* विजांचा कडकडाट आणि अचानक बदलणारे हवामान: जवळजवळ रोज दुपारी, विशेषतः उन्हाळ्यात रॉकी पर्वतरांगेमध्ये अचानक वादळ, बर्फवृष्टी आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता असते. झाडांची सीमा ओलांडल्यानंतर आसऱ्यासाठी जागा नसल्याने गिर्यारोहक विजांचे बळी ठरतात.<ref name="nps" /> म्हणूनच पहाटे २ ते ३ च्या दरम्यान चढाई सुरू करून दुपारी १२ वाजेच्या आत खाली येण्याचा सल्ला दिला जातो.<ref name="nps" />
* सुटे खडक: द ट्रॉफ भागात वरून निसटून खाली येणारे दगड गंभीर दुखापत करू शकतात.<ref name="nps" />
या कारणांस्तव लाँग्स पीकवर जाण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, योग्य गिर्यारोहण बूट, पुरेशी मानसिक तयारी आणि हवामानाचा अचूक अंदाज असणे आवश्यक आहे.<ref name="nps" /> नवशिक्यांसाठी हे शिखर अजिबात योग्य नाही.<ref name="nps" /> जुलै ते सप्टेंबर या उन्हाळी महिन्यात बर्फ वितळल्यावर कीहोल मार्गावरून सर्वाधिक लोक चढाईचा प्रयत्न करतात.<ref name="nps" />
== हे सुद्धा पहा ==
* [[पाईक्स पीक]]
* [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]
* [[कॉलोराडो]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:कोलोराडोमधील फॉर्टीनर]]
[[वर्ग:रॉकी पर्वतरांग]]
7uzzmq50ya26uqw3yeziysfxi7arbkf
2702667
2702666
2026-08-15T20:02:22Z
अभय नातू
206
साचा
2702667
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पर्वतशिखर
| नाव = लाँग्स पीक
| फोटो = Longs Peak from Chasm Lake.jpg
| फोटो_शीर्षक = चॅझम लेकवरून दिसणारे लाँग्स पीक
| उंची_फुट = १४,२५९ फूट
| उंची_मीटर = ४,३४६ मीटर
| स्थान = [[कॉलोराडो]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| पर्वतरांग = [[फ्रंट रेज (रॉकी पर्वतरांग)|फ्रंट रेज]], [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]
| अक्षांश = 40.2550
| रेखांश = -105.6151
| नकाशा = USA Colorado
| नकाशा_शीर्षक = कॉलोराडोमधील स्थान
| पहिला_चढाईकर्ता = [[जॉन वेस्ली पॉवेल]] आणि गट (१८६८; पहिली नोंदलेली चठाई)
| सर्वात_सोपा_मार्ग = कीहोल मार्ग (वर्ग ३)
}}
'''लाँग्स पीक''' हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेतील]] एक प्रमुख आणि प्रसिद्ध उंच शिखर आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक माहिती |url=https://www.britannica.com/place/Longs-Peak |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हे शिखर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील]] [[कॉलोराडो]] राज्यातील [[रॉकी माउंटन राष्ट्रीय उद्यान|रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये]] वसलेले आहे.<ref>{{cite web |title=रॉकी माउंटेन नॅशनल पार्क - लाँग्स पीक |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/longspeak.htm |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१ habit}}</ref> १४,२५९ फूट (४,३४६ मीटर) उंची असलेले हे शिखर कॉलोराडोमधील १४,००० फुटांपेक्षा जास्त उंची असणाऱ्या (ज्यांना स्थानिक लोक फोर्टीनर्स म्हणतात) शिखरांपैकी एक आहे.<ref>{{cite web |title=कॉलोराडो फोरटिनर्स यादी |url=https://www.14ers.com/ |publisher=कॉलोराडो फोरटिनर्स इनिशिएटिव्ह |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
या पर्वतशिखराचा चौरस आकाराचा माथा आणि पूर्वेकडील विशाल उभा खडक (''द डायमंड'') यांनी त्याची ओळख पटते. [[डेन्व्हर]] आणि आसपासच्या भागांतून हे शिखर स्पष्टपणे दिसते.
== नाव आणि इतिहास ==
स्थानिक [[अरापाहो आदिवासी लोक]] या शिखराला आणि त्याच्या शेजारील [[माउंट मीकर]] या पर्वताला ''टू गाईड्स'' (दोन मार्गदर्शक) म्हणत असत.<ref>{{cite book |last=इव्हान्स |first=जॉन |title=हिस्ट्री ऑफ रॉकी माउंटेन नॅशनल पार्क |publisher=युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९५}}</ref> इ.स. १८४२ मध्ये या भागाची पाहणी करणाऱ्या मेजर [[स्टीफन हॅरिमन लाँग]] यांच्या नावावरून या शिखराला ''लाँग्स पीक'' असे नाव देण्यात आले.<ref>{{cite web |title=स्टीफन हॅरिमन लाँग |url=https://www.britannica.com/biography/Stephen-H-Long |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
इ.स. १८६८मध्ये [[जॉन वेस्ली पॉवेल]]च्या नेतृत्वाखाली एका गटाने या शिखरावर पहिली नोंदलेली यशस्वी चढाई केली.<ref>{{cite book |last=पॉवेल |first=जॉन |title=एक्सप्लोरेशन ऑफ द रॉकी माउंटेन्स |publisher=गव्हर्नमेंट प्रिंटिंग ऑफिस |year=१८७५}}</ref>
== भौगोलिक स्थान आणि वैशिष्ट्ये ==
लाँग्स पीक हे [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]च्या उत्तर भागात स्थित आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक स्थान |url=https://www.usgs.gov/ |publisher=युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* उंची: १४,२५९ फूट (४,३४६ मीटर)<ref name="nps">{{cite web |title=लाँग्स पीक कीहोल मार्गदर्शिका |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/upload/Longs-Peak-Keyhole-Route-Brochure.pdf |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* पर्वतरांग: फ्रंट रेंज, [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]<ref name="nps" />
* द डायमंड: हा सुमारे १,००० फूट उंच असणारा सरळ उभ्या खडकाचा कडा आहे. हा जगातील प्रसिद्ध आणि आव्हानात्मक [[प्रस्तररोहण]] ठिकाणांपैकी एक आहे.<ref>{{cite book |last=हाफ अॅकर |first=पॉल |title=क्लाइंबिंग लाँग्स पीक |publisher=माउंटेन प्रेस |year=२००२}}</ref>
== चढाईचे प्रमुख मार्ग ==
लाँग्स पीकवर चढाई करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. हे साध्या खडकाळ चढावापासून ते अत्यंत कठीण प्रस्तररोहणापर्यंत वर्गीकृत केले जातात:<ref name="nps" />
=== १. कीहोल राउट ===
हा शिखरावर जाण्याचा सर्वात व्यस्त मार्ग आहे. हा मार्ग सुमारे १५ मैल (२४ किमी) लांब असून त्यात ५,१०० फुटांची उंची गाठावी लागते.<ref name="nps" /> जरी याला नेहमीचा मार्ग म्हटले जात असले तरी हा केवळ साधा पदभ्रमंतीचा मार्ग नसून वर्ग-३ श्रेणीतील धोकादायक चढाई आहे.<ref name="nps" /> याचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:
* ''द बोल्डरफील्ड'': सुरुवातीचा सुमारे ५ मैलाचा रस्ता जंगल आणि खडकातून जातो.<ref name="nps" />
* ''द कीहोल'': खडकांमधील एक नैसर्गिक खिंड जिथून पर्वताची दुसरी बाजू उघडते.<ref name="nps" />
* ''द लेजेस'': अत्यंत अरुंद कपारी, जिथून खाली खोल दरी दिसते.<ref name="nps" />
* ''द ट्रॉफ'': सुट्या खडकांनी भरलेली एक तीव्र चढाची घळ.<ref name="nps" />
* ''द नॅरोज्'': खडकाच्या भिंतीवरून जाणारी एक अतिशय अरुंद आणि भीतीदायक वाट.<ref name="nps" />
* ''द होमस्ट्रॅच'': माथ्याकडे जाणारा शेवटचा गुळगुळीत आणि तीव्र तिरपा खडक.<ref name="nps" />
=== २. द लॉफ्ट राउट ===
हा मार्ग लाँग्स पीक आणि [[माउंट मीकर]] या दोन शिखरांमधील खिंडीतून (''द लॉफ्ट'') वर जातो. हा मार्ग कीहोल मार्गापेक्षा अधिक तांत्रिकदृष्ट्या कठीण (वर्ग ३-४) मानला जातो.<ref>{{cite book |last=रोच |first=गेरी |title=कॉलोराडो फोर्टीन्स |publisher=फुलक्रम पब्लिशिंग |year=२००४}}</ref>
=== ३. केबल्स राउट / नॉर्थ फेस ===
पूर्वेकडील बाजूने जाणारा हा मार्ग पूर्वी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी केबल्समुळे प्रसिद्ध होता. सध्या केबल्स काढून टाकल्या असून हा तांत्रिक प्रस्तररोहणाचा (वर्ग ४ ते ५) मार्ग आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक केबल्स मार्ग इतिहास |url=https://www.climbing.com/ |publisher=क्लायंबिंग मॅगझिन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== ४. द डायमंड राउट ===
हा पूर्व भिंतीवरील अत्यंत कठीण प्रस्तररोहणाचा मार्ग आहे. फक्त व्यावसायिक आणि अत्यंत अनुभवी प्रस्तरारोहक या मार्गाने जातात.<ref>{{cite book |last=लँगफोर्ड |first=मायकेल |title=द डायमंड ऑफ लाँग्स पीक |publisher=रॉक अँड आईस |year=१९९८}}</ref>
== धोके आणि आव्हाने ==
कॉलोराडोमधील सर्व १४,००० फुटी शिखरांमध्ये लाँग्स पीक हे सर्वात प्राणघातक शिखर मानले जाते.<ref>{{cite news |title=लाँग्स पीक अपघातांचा इतिहास |url=https://www.denverpost.com/ |work=[[द डेन्व्हर पोस्ट]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> १८८४ पासून आतापर्यंत या शिखरावर ६० पेक्षा जास्त लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.<ref name="denver">{{cite news |title=देंजर्स ऑन लाँग्स पीक |url=https://www.coloradoan.com/ |work=द कोलोरॅडोन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* अती उंची आणि थकवा: ९,४०० फुटांवरून सुरू होणारी चढाई ५,००० फुटांपेक्षा जास्त चढून जावी लागते. ऑक्सिजनची कमतरता आणि तीव्र थकव्यामुळे अनेक गिर्यारोहक उतरताना अपघातग्रस्त होतात.<ref name="denver" />
* खोल दऱ्या आणि निसरडे खडक: कीहोल मार्गावरील द लेजेस, नॅरोज् आणि होमस्ट्रॅच भागात जरासा पाय घसरल्यास हजारो फूट खाली दरीत कोसळण्याचा धोका असतो.<ref name="nps" />
* विजांचा कडकडाट आणि अचानक बदलणारे हवामान: जवळजवळ रोज दुपारी, विशेषतः उन्हाळ्यात रॉकी पर्वतरांगेमध्ये अचानक वादळ, बर्फवृष्टी आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता असते. झाडांची सीमा ओलांडल्यानंतर आसऱ्यासाठी जागा नसल्याने गिर्यारोहक विजांचे बळी ठरतात.<ref name="nps" /> म्हणूनच पहाटे २ ते ३ च्या दरम्यान चढाई सुरू करून दुपारी १२ वाजेच्या आत खाली येण्याचा सल्ला दिला जातो.<ref name="nps" />
* सुटे खडक: द ट्रॉफ भागात वरून निसटून खाली येणारे दगड गंभीर दुखापत करू शकतात.<ref name="nps" />
या कारणांस्तव लाँग्स पीकवर जाण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, योग्य गिर्यारोहण बूट, पुरेशी मानसिक तयारी आणि हवामानाचा अचूक अंदाज असणे आवश्यक आहे.<ref name="nps" /> नवशिक्यांसाठी हे शिखर अजिबात योग्य नाही.<ref name="nps" /> जुलै ते सप्टेंबर या उन्हाळी महिन्यात बर्फ वितळल्यावर कीहोल मार्गावरून सर्वाधिक लोक चढाईचा प्रयत्न करतात.<ref name="nps" />
== हे सुद्धा पहा ==
* [[पाईक्स पीक]]
* [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]
* [[कॉलोराडो]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
[[वर्ग:कोलोराडोमधील फॉर्टीनर]]
[[वर्ग:रॉकी पर्वतरांग]]
p8rend6370cs228h61moeugbu1mbtk2
2702669
2702667
2026-08-15T20:12:00Z
अभय नातू
206
/* संदर्भ आणि नोंदी */
2702669
wikitext
text/x-wiki
{{माहितीचौकट पर्वतशिखर
| नाव = लाँग्स पीक
| फोटो = Longs Peak from Chasm Lake.jpg
| फोटो_शीर्षक = चॅझम लेकवरून दिसणारे लाँग्स पीक
| उंची_फुट = १४,२५९ फूट
| उंची_मीटर = ४,३४६ मीटर
| स्थान = [[कॉलोराडो]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| पर्वतरांग = [[फ्रंट रेज (रॉकी पर्वतरांग)|फ्रंट रेज]], [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]
| अक्षांश = 40.2550
| रेखांश = -105.6151
| नकाशा = USA Colorado
| नकाशा_शीर्षक = कॉलोराडोमधील स्थान
| पहिला_चढाईकर्ता = [[जॉन वेस्ली पॉवेल]] आणि गट (१८६८; पहिली नोंदलेली चठाई)
| सर्वात_सोपा_मार्ग = कीहोल मार्ग (वर्ग ३)
}}
'''लाँग्स पीक''' हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वतरांगेतील]] एक प्रमुख आणि प्रसिद्ध उंच शिखर आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक माहिती |url=https://www.britannica.com/place/Longs-Peak |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> हे शिखर [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील]] [[कॉलोराडो]] राज्यातील [[रॉकी माउंटन राष्ट्रीय उद्यान|रॉकी माउंटन नॅशनल पार्कमध्ये]] वसलेले आहे.<ref>{{cite web |title=रॉकी माउंटेन नॅशनल पार्क - लाँग्स पीक |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/longspeak.htm |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१ habit}}</ref> १४,२५९ फूट (४,३४६ मीटर) उंची असलेले हे शिखर कॉलोराडोमधील १४,००० फुटांपेक्षा जास्त उंची असणाऱ्या (ज्यांना स्थानिक लोक फोर्टीनर्स म्हणतात) शिखरांपैकी एक आहे.<ref>{{cite web |title=कॉलोराडो फोरटिनर्स यादी |url=https://www.14ers.com/ |publisher=कॉलोराडो फोरटिनर्स इनिशिएटिव्ह |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
या पर्वतशिखराचा चौरस आकाराचा माथा आणि पूर्वेकडील विशाल उभा खडक (''द डायमंड'') यांनी त्याची ओळख पटते. [[डेन्व्हर]] आणि आसपासच्या भागांतून हे शिखर स्पष्टपणे दिसते.
== नाव आणि इतिहास ==
स्थानिक [[अरापाहो आदिवासी लोक]] या शिखराला आणि त्याच्या शेजारील [[माउंट मीकर]] या पर्वताला ''टू गाईड्स'' (दोन मार्गदर्शक) म्हणत असत.<ref>{{cite book |last=इव्हान्स |first=जॉन |title=हिस्ट्री ऑफ रॉकी माउंटेन नॅशनल पार्क |publisher=युनिव्हर्सिटी प्रेस |year=१९९५}}</ref> इ.स. १८४२ मध्ये या भागाची पाहणी करणाऱ्या मेजर [[स्टीफन हॅरिमन लाँग]] यांच्या नावावरून या शिखराला ''लाँग्स पीक'' असे नाव देण्यात आले.<ref>{{cite web |title=स्टीफन हॅरिमन लाँग |url=https://www.britannica.com/biography/Stephen-H-Long |publisher=[[इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
इ.स. १८६८मध्ये [[जॉन वेस्ली पॉवेल]]च्या नेतृत्वाखाली एका गटाने या शिखरावर पहिली नोंदलेली यशस्वी चढाई केली.<ref>{{cite book |last=पॉवेल |first=जॉन |title=एक्सप्लोरेशन ऑफ द रॉकी माउंटेन्स |publisher=गव्हर्नमेंट प्रिंटिंग ऑफिस |year=१८७५}}</ref>
== भौगोलिक स्थान आणि वैशिष्ट्ये ==
लाँग्स पीक हे [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]च्या उत्तर भागात स्थित आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक स्थान |url=https://www.usgs.gov/ |publisher=युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* उंची: १४,२५९ फूट (४,३४६ मीटर)<ref name="nps">{{cite web |title=लाँग्स पीक कीहोल मार्गदर्शिका |url=https://www.nps.gov/romo/planyourvisit/upload/Longs-Peak-Keyhole-Route-Brochure.pdf |publisher=[[नॅशनल पार्क सर्व्हिस]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* पर्वतरांग: फ्रंट रेंज, [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]<ref name="nps" />
* द डायमंड: हा सुमारे १,००० फूट उंच असणारा सरळ उभ्या खडकाचा कडा आहे. हा जगातील प्रसिद्ध आणि आव्हानात्मक [[प्रस्तररोहण]] ठिकाणांपैकी एक आहे.<ref>{{cite book |last=हाफ अॅकर |first=पॉल |title=क्लाइंबिंग लाँग्स पीक |publisher=माउंटेन प्रेस |year=२००२}}</ref>
== चढाईचे प्रमुख मार्ग ==
लाँग्स पीकवर चढाई करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. हे साध्या खडकाळ चढावापासून ते अत्यंत कठीण प्रस्तररोहणापर्यंत वर्गीकृत केले जातात:<ref name="nps" />
=== १. कीहोल राउट ===
हा शिखरावर जाण्याचा सर्वात व्यस्त मार्ग आहे. हा मार्ग सुमारे १५ मैल (२४ किमी) लांब असून त्यात ५,१०० फुटांची उंची गाठावी लागते.<ref name="nps" /> जरी याला नेहमीचा मार्ग म्हटले जात असले तरी हा केवळ साधा पदभ्रमंतीचा मार्ग नसून वर्ग-३ श्रेणीतील धोकादायक चढाई आहे.<ref name="nps" /> याचे मुख्य भाग खालीलप्रमाणे आहेत:
* ''द बोल्डरफील्ड'': सुरुवातीचा सुमारे ५ मैलाचा रस्ता जंगल आणि खडकातून जातो.<ref name="nps" />
* ''द कीहोल'': खडकांमधील एक नैसर्गिक खिंड जिथून पर्वताची दुसरी बाजू उघडते.<ref name="nps" />
* ''द लेजेस'': अत्यंत अरुंद कपारी, जिथून खाली खोल दरी दिसते.<ref name="nps" />
* ''द ट्रॉफ'': सुट्या खडकांनी भरलेली एक तीव्र चढाची घळ.<ref name="nps" />
* ''द नॅरोज्'': खडकाच्या भिंतीवरून जाणारी एक अतिशय अरुंद आणि भीतीदायक वाट.<ref name="nps" />
* ''द होमस्ट्रॅच'': माथ्याकडे जाणारा शेवटचा गुळगुळीत आणि तीव्र तिरपा खडक.<ref name="nps" />
=== २. द लॉफ्ट राउट ===
हा मार्ग लाँग्स पीक आणि [[माउंट मीकर]] या दोन शिखरांमधील खिंडीतून (''द लॉफ्ट'') वर जातो. हा मार्ग कीहोल मार्गापेक्षा अधिक तांत्रिकदृष्ट्या कठीण (वर्ग ३-४) मानला जातो.<ref>{{cite book |last=रोच |first=गेरी |title=कॉलोराडो फोर्टीन्स |publisher=फुलक्रम पब्लिशिंग |year=२००४}}</ref>
=== ३. केबल्स राउट / नॉर्थ फेस ===
पूर्वेकडील बाजूने जाणारा हा मार्ग पूर्वी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लावलेल्या लोखंडी केबल्समुळे प्रसिद्ध होता. सध्या केबल्स काढून टाकल्या असून हा तांत्रिक प्रस्तररोहणाचा (वर्ग ४ ते ५) मार्ग आहे.<ref>{{cite web |title=लाँग्स पीक केबल्स मार्ग इतिहास |url=https://www.climbing.com/ |publisher=क्लायंबिंग मॅगझिन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
=== ४. द डायमंड राउट ===
हा पूर्व भिंतीवरील अत्यंत कठीण प्रस्तररोहणाचा मार्ग आहे. फक्त व्यावसायिक आणि अत्यंत अनुभवी प्रस्तरारोहक या मार्गाने जातात.<ref>{{cite book |last=लँगफोर्ड |first=मायकेल |title=द डायमंड ऑफ लाँग्स पीक |publisher=रॉक अँड आईस |year=१९९८}}</ref>
== धोके आणि आव्हाने ==
कॉलोराडोमधील सर्व १४,००० फुटी शिखरांमध्ये लाँग्स पीक हे सर्वात प्राणघातक शिखर मानले जाते.<ref>{{cite news |title=लाँग्स पीक अपघातांचा इतिहास |url=https://www.denverpost.com/ |work=[[द डेन्व्हर पोस्ट]] |access-date=२०२६-०८-१५}}</ref> १८८४ पासून आतापर्यंत या शिखरावर ६० पेक्षा जास्त लोकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.<ref name="denver">{{cite news |title=देंजर्स ऑन लाँग्स पीक |url=https://www.coloradoan.com/ |work=द कोलोरॅडोन |access-date=२०२६-०८-१५}}</ref>
* अती उंची आणि थकवा: ९,४०० फुटांवरून सुरू होणारी चढाई ५,००० फुटांपेक्षा जास्त चढून जावी लागते. ऑक्सिजनची कमतरता आणि तीव्र थकव्यामुळे अनेक गिर्यारोहक उतरताना अपघातग्रस्त होतात.<ref name="denver" />
* खोल दऱ्या आणि निसरडे खडक: कीहोल मार्गावरील द लेजेस, नॅरोज् आणि होमस्ट्रॅच भागात जरासा पाय घसरल्यास हजारो फूट खाली दरीत कोसळण्याचा धोका असतो.<ref name="nps" />
* विजांचा कडकडाट आणि अचानक बदलणारे हवामान: जवळजवळ रोज दुपारी, विशेषतः उन्हाळ्यात रॉकी पर्वतरांगेमध्ये अचानक वादळ, बर्फवृष्टी आणि विजांचा कडकडाट होण्याची दाट शक्यता असते. झाडांची सीमा ओलांडल्यानंतर आसऱ्यासाठी जागा नसल्याने गिर्यारोहक विजांचे बळी ठरतात.<ref name="nps" /> म्हणूनच पहाटे २ ते ३ च्या दरम्यान चढाई सुरू करून दुपारी १२ वाजेच्या आत खाली येण्याचा सल्ला दिला जातो.<ref name="nps" />
* सुटे खडक: द ट्रॉफ भागात वरून निसटून खाली येणारे दगड गंभीर दुखापत करू शकतात.<ref name="nps" />
या कारणांस्तव लाँग्स पीकवर जाण्यासाठी शारीरिक तंदुरुस्ती, योग्य गिर्यारोहण बूट, पुरेशी मानसिक तयारी आणि हवामानाचा अचूक अंदाज असणे आवश्यक आहे.<ref name="nps" /> नवशिक्यांसाठी हे शिखर अजिबात योग्य नाही.<ref name="nps" /> जुलै ते सप्टेंबर या उन्हाळी महिन्यात बर्फ वितळल्यावर कीहोल मार्गावरून सर्वाधिक लोक चढाईचा प्रयत्न करतात.<ref name="nps" />
== हे सुद्धा पहा ==
* [[पाईक्स पीक]]
* [[रॉकी पर्वतरांग|रॉकी पर्वत]]
* [[कॉलोराडो]]
== संदर्भ आणि नोंदी ==
{{संदर्भयादी}}
{{फॉर्टीनर्स}}
[[वर्ग:कॉलोराडोमधील फॉर्टीनर्स]]
[[वर्ग:अमेरिकेमधील पर्वतशिखरे]]
[[वर्ग:रॉकी पर्वतरांग]]
8c3ki2opra78dnyhv56g5ismc4gprtl
लाँग्ज पीक
0
382829
2702668
2026-08-15T20:09:50Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702668
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[लाँग्स पीक]]
b1i9yjfnncajgum5sd7v4pq0u0rkvpa
बाझल
0
382830
2702674
2026-08-16T00:33:49Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702674
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[बासल]]
12838p0yn1ig6rpl7xd3m469rnxhpto
सदस्य चर्चा:Vijayneware
3
382831
2702675
2026-08-16T00:34:46Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702675
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Vijayneware}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) ०६:०४, १६ ऑगस्ट २०२६ (IST)
hujhw6zlv9acqneb4ja6eub5witng15
इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका
0
382832
2702682
2026-08-16T00:49:50Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702682
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका]]
1vk3ym63if2cs4idyjr6pjghe0opn8h
पौराणिक कथा
0
382833
2702688
2026-08-16T01:17:04Z
अभय नातू
206
नामभेद
2702688
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[पुराणे]]
pwny0p70wonh074hwx7mni81yg4mg3j
वनड्राइव्ह गट
0
382834
2702735
2026-08-16T04:48:03Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[वनड्राइव्ह गट]] वरुन [[वनड्राइव्ह ग्रूप्स]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
2702735
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वनड्राइव्ह ग्रूप्स]]
gd4j2rtjh93jefeibc4qu5vgc0ybm5k
2702738
2702735
2026-08-16T04:48:04Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — ([[सदस्य:KiranBOT II/typos#नियम_८.१|शुद्धलेखनाचा नियम ८.१]])
2702738
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[वनड्राइव्ह ग्रुप्स]]
ocexd9yh77flclgg7yrh1hjoz5kgce6
चर्चा:वनड्राइव्ह गट
1
382835
2702737
2026-08-16T04:48:03Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:वनड्राइव्ह गट]] वरुन [[चर्चा:वनड्राइव्ह ग्रूप्स]] ला हलविला: शीर्षकलेखन संकेत
2702737
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चर्चा:वनड्राइव्ह ग्रूप्स]]
9kq1yscpb5u4k764moud7zkwopv4rzc
सदस्य चर्चा:Kavita Shivaji Hinge
3
382836
2702740
2026-08-16T04:50:12Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702740
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=Kavita Shivaji Hinge}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १०:२०, १६ ऑगस्ट २०२६ (IST)
r6m4dq5phw80kwtgtmid7xrt3m97w2p
तात्त्विक भाषाशास्त्र
0
382837
2702743
2026-08-16T04:50:52Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[तात्त्विक भाषाशास्त्र]] वरुन [[सैद्धांतिक भाषाशास्त्र]] ला हलविला: अचूक नाव
2702743
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सैद्धांतिक भाषाशास्त्र]]
312e0gullt9uw4aollff646a7a0xo6g
चर्चा:तात्त्विक भाषाशास्त्र
1
382838
2702745
2026-08-16T04:50:52Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:तात्त्विक भाषाशास्त्र]] वरुन [[चर्चा:सैद्धांतिक भाषाशास्त्र]] ला हलविला: अचूक नाव
2702745
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चर्चा:सैद्धांतिक भाषाशास्त्र]]
hpagm2190cfj8nrbaa3w82xhg9ovj7k
सामान्य भाषाशास्त्र
0
382839
2702748
2026-08-16T04:54:37Z
अभय नातू
206
नामभेद
2702748
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[सैद्धांतिक भाषाशास्त्र]]
312e0gullt9uw4aollff646a7a0xo6g
जूस्ट वॅन डेन बोगार्ट
0
382840
2702750
2026-08-16T05:07:20Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[जूस्ट वॅन डेन बोगार्ट]] वरुन [[जूस्ट व्हान डेन बोगार्ट]] ला हलविला: शुद्धलेखन
2702750
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[जूस्ट व्हान डेन बोगार्ट]]
s0lr8lxclenjp3jniwedwqe97wbgxzm
चर्चा:जूस्ट वॅन डेन बोगार्ट
1
382841
2702752
2026-08-16T05:07:20Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:जूस्ट वॅन डेन बोगार्ट]] वरुन [[चर्चा:जूस्ट व्हान डेन बोगार्ट]] ला हलविला: शुद्धलेखन
2702752
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चर्चा:जूस्ट व्हान डेन बोगार्ट]]
9yyma5egishyynsfdef1bwhzxrmk6rp
नारदीय पुराण
0
382842
2702807
2026-08-16T05:46:20Z
अभय नातू
206
नामभेद
2702807
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[नारद पुराण]]
fsqm8xw9a7blm8c85idffiiplpzkbn0
विंडोज लाइव्ह वनकेर
0
382843
2702810
2026-08-16T05:53:08Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[विंडोज लाइव्ह वनकेर]] वरुन [[विंडोज लाइव वनकेर]] ला हलविला: शुद्धलेखन
2702810
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[विंडोज लाइव वनकेर]]
rhoktq1fs63grxgv4ym53gv3yci8msb
चर्चा:विंडोज लाइव्ह वनकेर
1
382844
2702812
2026-08-16T05:53:09Z
अभय नातू
206
अभय नातू ने लेख [[चर्चा:विंडोज लाइव्ह वनकेर]] वरुन [[चर्चा:विंडोज लाइव वनकेर]] ला हलविला: शुद्धलेखन
2702812
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[चर्चा:विंडोज लाइव वनकेर]]
dwjjajxyl71pnpiwuok3jcagtod2o8i
शरदिंदू बंडोपाध्याय
0
382845
2702830
2026-08-16T07:46:01Z
अभय नातू
206
लेखनभेद
2702830
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[शरदिंदू बंदोपाध्याय]]
g417952r7rx9awy3xqwgowprl3le2cd
हमीद उमर दलवाई
0
382846
2702831
2026-08-16T07:46:45Z
अभय नातू
206
पूर्ण नाव
2702831
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[हमीद दलवाई]]
283sawdxovc6gujajtgz5jyaodjdzpo
आशुतोष रामनारायण नीख्रा
0
382847
2702843
2026-08-16T08:22:00Z
अभय नातू
206
पूर्ण नाव
2702843
wikitext
text/x-wiki
#पुनर्निर्देशन [[आशुतोष राणा]]
eg3c3afze82scj5003rt3lhqt1u6ejw
निर्गुण भक्ती
0
382848
2702868
2026-08-16T09:24:31Z
OptimisticProvider
157302
नवीन लेख माहिती जोडली
2702868
wikitext
text/x-wiki
'''निर्गुण भक्ती''' ही भारतीय भक्तीपरंपरेतील अशी धार्मिक-सांप्रदायिक प्रवृत्ती आहे, ज्यामध्ये परमसत्तेला विशिष्ट रूप, मूर्ती किंवा भौतिक गुणांनी मर्यादित न मानता तिची उपासना केली जाते. मध्ययुगीन उत्तर भारतातील संतपरंपरेत या प्रवृत्तीचा विशेष विकास झाला. [[कबीर]], [[रविदास]], [[दादू पंथ|दादू दयाळ]] आणि इतर संतांच्या काव्यरचनेत निर्गुण भक्तीशी संबंधित विचार आढळतात. या परंपरेत ईश्वरप्राप्ती, नामस्मरण, सद्गुरू, आत्मज्ञान आणि सांसारिक आसक्तीतून मुक्ती यांसारख्या विषयांना महत्त्व दिले जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=Praises to a Formless God: Nirguni Texts from North India (Suny Series in Religious Studies)|last=Lorenzen|first=David N.|date=1 March 1996|publisher=State Univ of New York Pr|isbn=978-0791428061|location=New York}}</ref><ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=The Bijak of Kabir|last=Hess|first=Linda|last2=Singh|first2=Shukdeo|date=18 April 2002|publisher=Oxford Univ Pr on Demand|isbn=978-0195148763}}</ref>
निर्गुण भक्तीचे स्वरूप सर्व संतपरंपरांमध्ये एकसारखे नसून तिच्या संकल्पना, धार्मिक आचार आणि परमसत्तेच्या स्वरूपाबाबत विविध परंपरांमध्ये भिन्न मते आढळतात. कबीरांच्या वाणीत बाह्य कर्मकांड, जातिभेद आणि धार्मिक रूढींची समीक्षा करत अंतर्मुख भक्ती आणि परमसत्याच्या अनुभूतीवर भर दिलेला दिसतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Weaver Named Kabir: Selected Verses With A Detailed Biographical And Historical Introduction|last=Vaudeville|first=Charlotte|date=1 January 2017|publisher=Motilal Banarsidass Publishers|isbn=978-8120841956}}</ref><ref name=":1" />
निर्गुण भक्तीचा संबंध प्रामुख्याने उत्तर भारतीय संतसाहित्याशी जोडला जात असला तरी तिच्या तात्त्विक पार्श्वभूमीचा संबंध भारतीय तत्त्वज्ञानातील निर्गुण ब्रह्म, भक्ती आणि मोक्षाच्या विविध संकल्पनांशी जोडला जातो. आधुनिक काळात विविध संतपरंपरा आणि धार्मिक विचारवंतांनी निर्गुण भक्तीची स्वतंत्र व्याख्या केली आहे. त्यापैकी [[संत रामपाल]] यांच्या शिकवणीत कबीरांच्या वाणीसह विविध धर्मग्रंथांच्या आधारे निर्गुण भक्तीचे विशिष्ट स्पष्टीकरण दिले जाते.<ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=A Storm of Songs: India and the Idea of the Bhakti Movement|last=Hawley|first=John Stratton|date=28 May 2015|publisher=Harvard Univ Pr|isbn=978-0674187467}}</ref>
== व्युत्पत्ती ==
'''निर्गुण भक्ती''' हा शब्द संस्कृतमधील '''<nowiki/>'[[निर्गुण]]'<nowiki/>''' आणि '''<nowiki/>'[[भक्ती]]'''' या दोन संज्ञांपासून बनला आहे. 'निर्गुण' हा ''निर्'' (विरहित) आणि ''गुण'' (गुण, विशेषता किंवा गुणधर्म) यांपासून बनलेला शब्द असून त्याचा सामान्य अर्थ 'गुणरहित' किंवा 'विशिष्ट गुणांनी मर्यादित नसलेले' असा होतो. भारतीय तत्त्वज्ञानात या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतो.<ref>{{cite book|url=https://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/scans/MWScan/2020/web/webtc/indexcaller.php|title=A Sanskrit-English Dictionary: Etymologically and Philologically Arranged with Special Reference to Cognate Indo-European Languages|last=Monier-Williams|first=Monier|publisher=Clarendon Press|year=1899|location=Oxford}}</ref>
'भक्ती' हा शब्द संस्कृतमधील ''भज्'' या धातूपासून व्युत्पन्न झाला असून त्याचा संबंध ईश्वराविषयी भक्तिभाव, उपासना आणि समर्पणाशी आहे. त्यामुळे 'निर्गुण भक्ती'चा सामान्य अर्थ विशिष्ट साकार रूप किंवा भौतिक गुणांनी मर्यादित न मानलेल्या परमसत्तेप्रती भक्तिभाव असा केला जातो.<ref name=":0" />
निर्गुण भक्तीतील 'निर्गुण' संकल्पना आणि वेदान्तातील 'निर्गुण ब्रह्म' या संकल्पना परस्पर संबंधित असल्या तरी दोन्हींचा अर्थ सर्व धार्मिक आणि तात्त्विक परंपरांमध्ये समान नाही. त्यामुळे निर्गुण भक्तीचे स्वरूप समजून घेताना संबंधित संतपरंपरा आणि साहित्यिक संदर्भ विचारात घेणे आवश्यक आहे.<ref name=":2" />
== प्रमुख संत आणि कवी ==
उत्तर भारतीय संतपरंपरेतील निर्गुण भक्तीशी संबंधित प्रमुख संतांमध्ये कबीर, गुरु नानक, रैदास आणि दादू दयाळ यांचा समावेश केला जातो. या संतांच्या रचनांमध्ये निराकार किंवा निर्गुण परमसत्ता, नामस्मरण, भक्ती, आध्यात्मिक अनुभूती आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्ती यांसारखे विषय आढळतात. डेव्हिड एन. लॉरेन्झेन यांनी या संतांच्या रचनांचा निर्गुण भक्तीच्या व्यापक साहित्यिक परंपरेच्या संदर्भात अभ्यास केला आहे.<ref name=":0" />
=== कबीर ===
'''कबीर''' हे उत्तर भारतातील प्रमुख संत-कवींपैकी एक असून त्यांच्या रचनांना निर्गुण संतपरंपरेतील महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यांच्या कवितेत विशिष्ट रूप किंवा प्रतिमेपुरती मर्यादित नसलेली परमसत्ता, नाम, आत्मज्ञान आणि भक्ती यांचा उल्लेख आढळतो. कबीरांनी धार्मिक कर्मकांड, जातिभेद आणि बाह्य आडंबरांवरही टीका केली. त्यांच्या रचना विविध मौखिक आणि लिखित परंपरांमधून प्रसारित झाल्या असून ''बीजक'', ''कबीर ग्रंथावली'' आणि ''आदि ग्रंथ'' यांसारख्या संग्रहांमध्ये त्यांच्या नावाने रचना आढळतात.<ref name=":1" />
कबीरांच्या रचनांमध्ये हिंदू आणि इस्लामी धार्मिक संज्ञांचा तसेच स्थानिक संतपरंपरेतील संकल्पनांचा वापर आढळतो. त्यांच्या कवितेचा मोठा भाग साखी, सबद आणि पद या स्वरूपांत आढळतो. आधुनिक अभ्यासकांनी कबीरांच्या जीवनाविषयी उपलब्ध आख्यायिका आणि त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या साहित्यामधील ऐतिहासिक वाङ्मयीन स्तर वेगळे करून अभ्यासले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=Dharwadkar|first=Vinay|date=Winter 2025|editor-last=Coleman|editor-first=Tracy|title=Kabir/Kabir Panth|url=https://www.researchgate.net/publication/383263243_KabirKabir_Panth|journal=Hinduism|publisher=Oxford University Press New York|publication-place=New York|volume=1}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/hi/bhakti-bodh/|title=भक्ति बोध|website=Jagat Guru Rampal Ji|language=hi|access-date=2026-08-16}}</ref>
=== गुरु नानक ===
'''[[गुरू नानकदेव|गुरु नानक]]''' (१४६९–१५३९) हे शीख धर्माचे संस्थापक आणि उत्तर भारतीय संतपरंपरेतील प्रमुख कवी होते. त्यांच्या रचनांमध्ये एकेश्वरवाद, नामस्मरण, भक्ती, नैतिक जीवन आणि सामाजिक समतेवर भर दिला आहे. त्यांच्या अनेक रचना नंतर ''[[गुरु ग्रंथ साहिब]]''मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. निर्गुण भक्तीच्या अभ्यासात गुरु नानक यांच्या रचनांचा कबीर, रैदास आणि दादू दयाळ यांच्या रचनांसह विचार केला जातो.<ref name=":0" />
गुरु नानक यांच्या विचारांचे स्वतंत्र शीख धार्मिक आणि तात्त्विक संदर्भ आहेत. त्यामुळे त्यांना केवळ कबीरपंथीय किंवा इतर संतपरंपरेच्या चौकटीत समाविष्ट करण्याऐवजी, त्यांच्या रचनांमधील निर्गुण संकल्पना आणि शीख धर्माच्या स्वतंत्र विकासाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन अभ्यास केला जातो.<ref name=":0" />
=== रैदास ===
'''रैदास''' ([[रविदास]]) हे उत्तर भारतातील संत-कवी असून त्यांच्या रचनांना निर्गुण संतसाहित्याच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यांच्या कवितेत ईश्वरभक्ती, नाम, सामाजिक समता आणि आध्यात्मिक मुक्ती यांसारखे विषय आढळतात. त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या काही रचना ''गुरु ग्रंथ साहिब''मध्येही समाविष्ट आहेत.<ref name=":0" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/sant-ravidas/|title=Sant Ravidas: Gold Janeu Brahmin Story & Guru of Meerabai|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
रैदासांच्या साहित्याचा संबंध त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीशी आणि तत्कालीन जातिव्यवस्थेवरील विचारांशी जोडून अभ्यासला जातो. त्यांच्या कवितेत बाह्य सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा भक्ती आणि ईश्वराशी असलेल्या संबंधाला महत्त्व दिले जाते. रैदासांच्या नावाने उपलब्ध असलेल्या साहित्याच्या पाठपरंपरेचाही आधुनिक अभ्यासकांनी अभ्यास केला आहे.<ref name=":0" />
=== दादू दयाळ ===
'''दादू दयाळ''' (१५४४–१६०३) हे राजस्थानातील प्रमुख संत-कवी आणि दादूपंथाचे संस्थापक होते. त्यांच्या रचनांमध्ये निर्गुण परमसत्ता, नामस्मरण, गुरु, भक्ती आणि धार्मिक आडंबरावरील टीका यांसारखे विषय आढळतात. त्यांच्या शिकवणीवर आधारित परंपरेला पुढे '''दादूपंथ''' म्हणून ओळखले जाऊ लागले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/sant-dadu-dayal-praise-glory-god-kabir/|title=Why Did Sant Dadu Dayal Praise the Glory of God Kabir?|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
दादूंच्या रचनांचे संकलन त्यांच्या अनुयायांनी केले आणि त्यांच्या नावाने विविध पदे, साख्या आणि इतर रचना प्रसारित झाल्या. दादूपंथाच्या साहित्यिक परंपरेत दादूंच्या वाणीबरोबरच इतर संतांच्या रचनांचाही समावेश झाला. त्यामुळे दादूंच्या साहित्याचा अभ्यास त्यांच्या वैयक्तिक रचनांबरोबरच दादूपंथाच्या पुढील विकासाच्या संदर्भात केला जातो.<ref name=":0" />
=== धर्मदास ===
'''धर्मदास''' हे कबीरपंथाशी संबंधित प्रमुख संत असून त्यांच्या नावाने अनेक पदे आणि वाणी प्रचलित आहेत. कबीरपंथाच्या धर्मदासी परंपरेत धर्मदास यांना विशेष स्थान आहे. त्यांच्या संदर्भातील आख्यायिकांमध्ये कबीरांशी त्यांची भेट, दीक्षा आणि त्यानंतर कबीरांच्या शिकवणीचा प्रसार यांचे वर्णन आढळते. आधुनिक अभ्यासात धर्मदासाशी संबंधित साहित्य आणि कबीरपंथाच्या संस्थात्मक विकासाचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.<ref name=":3">{{जर्नल स्रोत|last=Kumar|first=Ramesh|date=Summer 2026|title=History and Practices of Kabir Panthies in North India: A Sociological Enquiry|url=https://ir.nbu.ac.in/handle/123456789/5358|journal=Social Trends|publisher=University of North Bengal|volume=11|pages=214 - 223|issn=2348-6538}}</ref>
धर्मदासांच्या नावाने प्रचलित असलेल्या रचनांमध्ये कबीर, भक्ती, गुरु, आध्यात्मिक ज्ञान आणि मुक्ती यांसारख्या विषयांचा उल्लेख आढळतो. ''कबीर सागर'' आणि इतर 'सागर' प्रकारातील ग्रंथांशी धर्मदास यांचा संबंध धर्मदासी कबीरपंथीय परंपरेत जोडला जातो; तथापि, या ग्रंथांचे लेखकत्व, संकलन आणि पाठपरंपरा यांविषयी विविध परंपरांमध्ये भिन्न मते आहेत.<ref name=":3" /><ref>{{जर्नल स्रोत|last=Parihar|first=Seema|date=Summer 2026|title=Quest for Spirituality; Existence of ‘Kabir as God’ in Hindu Scriptures|url=http://www.pbjournals.com/jhaas|journal=Journal of Historical, Archaeological and Anthropological Studies|publication-date=30 December 2024|volume=2|pages=103-107}}</ref>
=== इतर संत ===
निर्गुण संतपरंपरेशी संबंधित इतर संतांमध्ये '''[[नामदेव]], [[सेना न्हावी|सेना]], धन्ना आणि पीपा''' यांसारख्या संतांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या रचनांपैकी काही रचना ''गुरु ग्रंथ साहिब''मध्ये समाविष्ट आहेत. तथापि, या सर्व संतांचे धार्मिक विचार आणि त्यांच्या निर्गुण परंपरेतील स्थान एकसमान नसल्यामुळे त्यांचा स्वतंत्र ऐतिहासिक आणि साहित्यिक संदर्भात अभ्यास केला जातो.<ref name=":0" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/bhagat-dhanna-jatt-a-unforgettable-story-of-honesty/|title=Bhagat Dhanna Jatt: A Unforgettable Story of Honesty|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/way-of-living/story-bhakt-ranka-banka/|title=39. Story of Ranka and Banka {{!}} Way of Living|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
उत्तर भारतीय निर्गुण संतपरंपरेचा प्रभाव पुढील काळातील विविध संतसंप्रदाय आणि प्रादेशिक साहित्यपरंपरांवर पडला. या परंपरेतून पद, साखी, सबद आणि भजन यांसारख्या काव्यप्रकारांचा प्रसार झाला आणि धार्मिक विचार स्थानिक भाषांमध्ये व्यक्त करण्याची परंपरा बळकट झाली.<ref name=":0" />
== हेही पहा ==
* [[कबीर]]
* [[कबीर पंथ|कबीरपंथ]]
* [[रविदास]]
* [[संत साहित्य]]
* [[अद्वैत वेदांत]]
* [[मोक्ष]]
* [[सतलोक]]
qg2ncgtn2i7c7cyi67umagkqza9oe7d
2702869
2702868
2026-08-16T09:24:32Z
KiranBOT II
140753
शुद्धलेखन — गुरूचा उकार ([[सदस्य:KiranBOT II/typos#गुरूचा उकार|अधिक माहिती]])
2702869
wikitext
text/x-wiki
'''निर्गुण भक्ती''' ही भारतीय भक्तीपरंपरेतील अशी धार्मिक-सांप्रदायिक प्रवृत्ती आहे, ज्यामध्ये परमसत्तेला विशिष्ट रूप, मूर्ती किंवा भौतिक गुणांनी मर्यादित न मानता तिची उपासना केली जाते. मध्ययुगीन उत्तर भारतातील संतपरंपरेत या प्रवृत्तीचा विशेष विकास झाला. [[कबीर]], [[रविदास]], [[दादू पंथ|दादू दयाळ]] आणि इतर संतांच्या काव्यरचनेत निर्गुण भक्तीशी संबंधित विचार आढळतात. या परंपरेत ईश्वरप्राप्ती, नामस्मरण, सद्गुरू, आत्मज्ञान आणि सांसारिक आसक्तीतून मुक्ती यांसारख्या विषयांना महत्त्व दिले जाते.<ref name=":0">{{स्रोत पुस्तक|title=Praises to a Formless God: Nirguni Texts from North India (Suny Series in Religious Studies)|last=Lorenzen|first=David N.|date=1 March 1996|publisher=State Univ of New York Pr|isbn=978-0791428061|location=New York}}</ref><ref name=":1">{{स्रोत पुस्तक|title=The Bijak of Kabir|last=Hess|first=Linda|last2=Singh|first2=Shukdeo|date=18 April 2002|publisher=Oxford Univ Pr on Demand|isbn=978-0195148763}}</ref>
निर्गुण भक्तीचे स्वरूप सर्व संतपरंपरांमध्ये एकसारखे नसून तिच्या संकल्पना, धार्मिक आचार आणि परमसत्तेच्या स्वरूपाबाबत विविध परंपरांमध्ये भिन्न मते आढळतात. कबीरांच्या वाणीत बाह्य कर्मकांड, जातिभेद आणि धार्मिक रूढींची समीक्षा करत अंतर्मुख भक्ती आणि परमसत्याच्या अनुभूतीवर भर दिलेला दिसतो.<ref>{{स्रोत पुस्तक|title=A Weaver Named Kabir: Selected Verses With A Detailed Biographical And Historical Introduction|last=Vaudeville|first=Charlotte|date=1 January 2017|publisher=Motilal Banarsidass Publishers|isbn=978-8120841956}}</ref><ref name=":1" />
निर्गुण भक्तीचा संबंध प्रामुख्याने उत्तर भारतीय संतसाहित्याशी जोडला जात असला तरी तिच्या तात्त्विक पार्श्वभूमीचा संबंध भारतीय तत्त्वज्ञानातील निर्गुण ब्रह्म, भक्ती आणि मोक्षाच्या विविध संकल्पनांशी जोडला जातो. आधुनिक काळात विविध संतपरंपरा आणि धार्मिक विचारवंतांनी निर्गुण भक्तीची स्वतंत्र व्याख्या केली आहे. त्यापैकी [[संत रामपाल]] यांच्या शिकवणीत कबीरांच्या वाणीसह विविध धर्मग्रंथांच्या आधारे निर्गुण भक्तीचे विशिष्ट स्पष्टीकरण दिले जाते.<ref name=":2">{{स्रोत पुस्तक|title=A Storm of Songs: India and the Idea of the Bhakti Movement|last=Hawley|first=John Stratton|date=28 May 2015|publisher=Harvard Univ Pr|isbn=978-0674187467}}</ref>
== व्युत्पत्ती ==
'''निर्गुण भक्ती''' हा शब्द संस्कृतमधील '''<nowiki/>'[[निर्गुण]]'<nowiki/>''' आणि '''<nowiki/>'[[भक्ती]]'''' या दोन संज्ञांपासून बनला आहे. 'निर्गुण' हा ''निर्'' (विरहित) आणि ''गुण'' (गुण, विशेषता किंवा गुणधर्म) यांपासून बनलेला शब्द असून त्याचा सामान्य अर्थ 'गुणरहित' किंवा 'विशिष्ट गुणांनी मर्यादित नसलेले' असा होतो. भारतीय तत्त्वज्ञानात या शब्दाचा अर्थ संदर्भानुसार बदलतो.<ref>{{cite book|url=https://www.sanskrit-lexicon.uni-koeln.de/scans/MWScan/2020/web/webtc/indexcaller.php|title=A Sanskrit-English Dictionary: Etymologically and Philologically Arranged with Special Reference to Cognate Indo-European Languages|last=Monier-Williams|first=Monier|publisher=Clarendon Press|year=1899|location=Oxford}}</ref>
'भक्ती' हा शब्द संस्कृतमधील ''भज्'' या धातूपासून व्युत्पन्न झाला असून त्याचा संबंध ईश्वराविषयी भक्तिभाव, उपासना आणि समर्पणाशी आहे. त्यामुळे 'निर्गुण भक्ती'चा सामान्य अर्थ विशिष्ट साकार रूप किंवा भौतिक गुणांनी मर्यादित न मानलेल्या परमसत्तेप्रती भक्तिभाव असा केला जातो.<ref name=":0" />
निर्गुण भक्तीतील 'निर्गुण' संकल्पना आणि वेदान्तातील 'निर्गुण ब्रह्म' या संकल्पना परस्पर संबंधित असल्या तरी दोन्हींचा अर्थ सर्व धार्मिक आणि तात्त्विक परंपरांमध्ये समान नाही. त्यामुळे निर्गुण भक्तीचे स्वरूप समजून घेताना संबंधित संतपरंपरा आणि साहित्यिक संदर्भ विचारात घेणे आवश्यक आहे.<ref name=":2" />
== प्रमुख संत आणि कवी ==
उत्तर भारतीय संतपरंपरेतील निर्गुण भक्तीशी संबंधित प्रमुख संतांमध्ये कबीर, गुरू नानक, रैदास आणि दादू दयाळ यांचा समावेश केला जातो. या संतांच्या रचनांमध्ये निराकार किंवा निर्गुण परमसत्ता, नामस्मरण, भक्ती, आध्यात्मिक अनुभूती आणि सांसारिक आसक्तीपासून मुक्ती यांसारखे विषय आढळतात. डेव्हिड एन. लॉरेन्झेन यांनी या संतांच्या रचनांचा निर्गुण भक्तीच्या व्यापक साहित्यिक परंपरेच्या संदर्भात अभ्यास केला आहे.<ref name=":0" />
=== कबीर ===
'''कबीर''' हे उत्तर भारतातील प्रमुख संत-कवींपैकी एक असून त्यांच्या रचनांना निर्गुण संतपरंपरेतील महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यांच्या कवितेत विशिष्ट रूप किंवा प्रतिमेपुरती मर्यादित नसलेली परमसत्ता, नाम, आत्मज्ञान आणि भक्ती यांचा उल्लेख आढळतो. कबीरांनी धार्मिक कर्मकांड, जातिभेद आणि बाह्य आडंबरांवरही टीका केली. त्यांच्या रचना विविध मौखिक आणि लिखित परंपरांमधून प्रसारित झाल्या असून ''बीजक'', ''कबीर ग्रंथावली'' आणि ''आदि ग्रंथ'' यांसारख्या संग्रहांमध्ये त्यांच्या नावाने रचना आढळतात.<ref name=":1" />
कबीरांच्या रचनांमध्ये हिंदू आणि इस्लामी धार्मिक संज्ञांचा तसेच स्थानिक संतपरंपरेतील संकल्पनांचा वापर आढळतो. त्यांच्या कवितेचा मोठा भाग साखी, सबद आणि पद या स्वरूपांत आढळतो. आधुनिक अभ्यासकांनी कबीरांच्या जीवनाविषयी उपलब्ध आख्यायिका आणि त्यांच्या नावाने प्रसारित झालेल्या साहित्यामधील ऐतिहासिक वाङ्मयीन स्तर वेगळे करून अभ्यासले आहेत.<ref>{{जर्नल स्रोत|last=Dharwadkar|first=Vinay|date=Winter 2025|editor-last=Coleman|editor-first=Tracy|title=Kabir/Kabir Panth|url=https://www.researchgate.net/publication/383263243_KabirKabir_Panth|journal=Hinduism|publisher=Oxford University Press New York|publication-place=New York|volume=1}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/hi/bhakti-bodh/|title=भक्ति बोध|website=Jagat Guru Rampal Ji|language=hi|access-date=2026-08-16}}</ref>
=== गुरू नानक ===
'''[[गुरू नानकदेव|गुरू नानक]]''' (१४६९–१५३९) हे शीख धर्माचे संस्थापक आणि उत्तर भारतीय संतपरंपरेतील प्रमुख कवी होते. त्यांच्या रचनांमध्ये एकेश्वरवाद, नामस्मरण, भक्ती, नैतिक जीवन आणि सामाजिक समतेवर भर दिला आहे. त्यांच्या अनेक रचना नंतर ''[[गुरू ग्रंथ साहिब]]''मध्ये समाविष्ट करण्यात आल्या. निर्गुण भक्तीच्या अभ्यासात गुरू नानक यांच्या रचनांचा कबीर, रैदास आणि दादू दयाळ यांच्या रचनांसह विचार केला जातो.<ref name=":0" />
गुरू नानक यांच्या विचारांचे स्वतंत्र शीख धार्मिक आणि तात्त्विक संदर्भ आहेत. त्यामुळे त्यांना केवळ कबीरपंथीय किंवा इतर संतपरंपरेच्या चौकटीत समाविष्ट करण्याऐवजी, त्यांच्या रचनांमधील निर्गुण संकल्पना आणि शीख धर्माच्या स्वतंत्र विकासाचा परस्परसंबंध लक्षात घेऊन अभ्यास केला जातो.<ref name=":0" />
=== रैदास ===
'''रैदास''' ([[रविदास]]) हे उत्तर भारतातील संत-कवी असून त्यांच्या रचनांना निर्गुण संतसाहित्याच्या परंपरेत महत्त्वाचे स्थान दिले जाते. त्यांच्या कवितेत ईश्वरभक्ती, नाम, सामाजिक समता आणि आध्यात्मिक मुक्ती यांसारखे विषय आढळतात. त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या काही रचना ''गुरू ग्रंथ साहिब''मध्येही समाविष्ट आहेत.<ref name=":0" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/sant-ravidas/|title=Sant Ravidas: Gold Janeu Brahmin Story & Guru of Meerabai|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
रैदासांच्या साहित्याचा संबंध त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीशी आणि तत्कालीन जातिव्यवस्थेवरील विचारांशी जोडून अभ्यासला जातो. त्यांच्या कवितेत बाह्य सामाजिक प्रतिष्ठेपेक्षा भक्ती आणि ईश्वराशी असलेल्या संबंधाला महत्त्व दिले जाते. रैदासांच्या नावाने उपलब्ध असलेल्या साहित्याच्या पाठपरंपरेचाही आधुनिक अभ्यासकांनी अभ्यास केला आहे.<ref name=":0" />
=== दादू दयाळ ===
'''दादू दयाळ''' (१५४४–१६०३) हे राजस्थानातील प्रमुख संत-कवी आणि दादूपंथाचे संस्थापक होते. त्यांच्या रचनांमध्ये निर्गुण परमसत्ता, नामस्मरण, गुरु, भक्ती आणि धार्मिक आडंबरावरील टीका यांसारखे विषय आढळतात. त्यांच्या शिकवणीवर आधारित परंपरेला पुढे '''दादूपंथ''' म्हणून ओळखले जाऊ लागले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/sant-dadu-dayal-praise-glory-god-kabir/|title=Why Did Sant Dadu Dayal Praise the Glory of God Kabir?|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
दादूंच्या रचनांचे संकलन त्यांच्या अनुयायांनी केले आणि त्यांच्या नावाने विविध पदे, साख्या आणि इतर रचना प्रसारित झाल्या. दादूपंथाच्या साहित्यिक परंपरेत दादूंच्या वाणीबरोबरच इतर संतांच्या रचनांचाही समावेश झाला. त्यामुळे दादूंच्या साहित्याचा अभ्यास त्यांच्या वैयक्तिक रचनांबरोबरच दादूपंथाच्या पुढील विकासाच्या संदर्भात केला जातो.<ref name=":0" />
=== धर्मदास ===
'''धर्मदास''' हे कबीरपंथाशी संबंधित प्रमुख संत असून त्यांच्या नावाने अनेक पदे आणि वाणी प्रचलित आहेत. कबीरपंथाच्या धर्मदासी परंपरेत धर्मदास यांना विशेष स्थान आहे. त्यांच्या संदर्भातील आख्यायिकांमध्ये कबीरांशी त्यांची भेट, दीक्षा आणि त्यानंतर कबीरांच्या शिकवणीचा प्रसार यांचे वर्णन आढळते. आधुनिक अभ्यासात धर्मदासाशी संबंधित साहित्य आणि कबीरपंथाच्या संस्थात्मक विकासाचा स्वतंत्रपणे विचार केला जातो.<ref name=":3">{{जर्नल स्रोत|last=Kumar|first=Ramesh|date=Summer 2026|title=History and Practices of Kabir Panthies in North India: A Sociological Enquiry|url=https://ir.nbu.ac.in/handle/123456789/5358|journal=Social Trends|publisher=University of North Bengal|volume=11|pages=214 - 223|issn=2348-6538}}</ref>
धर्मदासांच्या नावाने प्रचलित असलेल्या रचनांमध्ये कबीर, भक्ती, गुरु, आध्यात्मिक ज्ञान आणि मुक्ती यांसारख्या विषयांचा उल्लेख आढळतो. ''कबीर सागर'' आणि इतर 'सागर' प्रकारातील ग्रंथांशी धर्मदास यांचा संबंध धर्मदासी कबीरपंथीय परंपरेत जोडला जातो; तथापि, या ग्रंथांचे लेखकत्व, संकलन आणि पाठपरंपरा यांविषयी विविध परंपरांमध्ये भिन्न मते आहेत.<ref name=":3" /><ref>{{जर्नल स्रोत|last=Parihar|first=Seema|date=Summer 2026|title=Quest for Spirituality; Existence of ‘Kabir as God’ in Hindu Scriptures|url=http://www.pbjournals.com/jhaas|journal=Journal of Historical, Archaeological and Anthropological Studies|publication-date=30 December 2024|volume=2|pages=103-107}}</ref>
=== इतर संत ===
निर्गुण संतपरंपरेशी संबंधित इतर संतांमध्ये '''[[नामदेव]], [[सेना न्हावी|सेना]], धन्ना आणि पीपा''' यांसारख्या संतांचा उल्लेख केला जातो. त्यांच्या रचनांपैकी काही रचना ''गुरू ग्रंथ साहिब''मध्ये समाविष्ट आहेत. तथापि, या सर्व संतांचे धार्मिक विचार आणि त्यांच्या निर्गुण परंपरेतील स्थान एकसमान नसल्यामुळे त्यांचा स्वतंत्र ऐतिहासिक आणि साहित्यिक संदर्भात अभ्यास केला जातो.<ref name=":0" /><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/great-devotees/bhagat-dhanna-jatt-a-unforgettable-story-of-honesty/|title=Bhagat Dhanna Jatt: A Unforgettable Story of Honesty|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.jagatgururampalji.org/en/way-of-living/story-bhakt-ranka-banka/|title=39. Story of Ranka and Banka {{!}} Way of Living|website=Jagat Guru Rampal Ji|language=en|access-date=2026-08-16}}</ref>
उत्तर भारतीय निर्गुण संतपरंपरेचा प्रभाव पुढील काळातील विविध संतसंप्रदाय आणि प्रादेशिक साहित्यपरंपरांवर पडला. या परंपरेतून पद, साखी, सबद आणि भजन यांसारख्या काव्यप्रकारांचा प्रसार झाला आणि धार्मिक विचार स्थानिक भाषांमध्ये व्यक्त करण्याची परंपरा बळकट झाली.<ref name=":0" />
== हेही पहा ==
* [[कबीर]]
* [[कबीर पंथ|कबीरपंथ]]
* [[रविदास]]
* [[संत साहित्य]]
* [[अद्वैत वेदांत]]
* [[मोक्ष]]
* [[सतलोक]]
eu7ksldmwd8df81d8etwayynrpwsm2o
सदस्य चर्चा:DROHIDAS
3
382849
2702874
2026-08-16T11:23:18Z
साहाय्य चमू
25365
नविन सदस्याच्या चर्चापानावर [[Template:Welcome|स्वागत संदेश]] टाकला
2702874
wikitext
text/x-wiki
{{Template:Welcome|realName=|name=DROHIDAS}}
-- [[सदस्य:साहाय्य चमू|साहाय्य चमू]] ([[सदस्य चर्चा:साहाय्य चमू|चर्चा]]) १६:५३, १६ ऑगस्ट २०२६ (IST)
mqf197aobhofqtvug031213cp3mdpy2