विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.21 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/८ 104 109943 228777 228641 2026-03-31T10:40:40Z सुबोध कुलकर्णी 1231 228777 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{left|तीन तत्वज्ञानी.}}<br> {{left|{{rule|4em}}}}</noinclude>ताराच झाला आहे. ज्याप्रमाणे कितीही मोठ्या शक्तीची दुर्बीण घेतली तरी जोडताऱ्याच्या प्रकाशाचें पूर्ण विभक्तीकरण करतां येत नाहीं, त्याप्रमाणेंच प्लेटोच्या ग्रंथांवरून साक्रेटिसाचे विचार व प्लेटोचे विचार यांचे पूर्णपणें विभक्तीकरण करणें अशक्य झाले आहे. तरी पण प्लेटोने आपल्या गुरूच्या चरित्रांतील प्रसंगांचें व विशेषतः त्याच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचे इतकें हुबेहूब व इतकें हृदयंगम चित्र रेखाटले आहे कीं, घडलेल्या गोष्टी तीन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत तरी त्या आजकाल घडल्यासारख्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात व तें वर्णन वाचतांना मनुष्याच्या डोळ्यांतून टिपे पडल्याखेरीज रहात नाहींत. म्हणून व कालानुक्रमानंदी तो सर्वांत जुना तत्त्वज्ञानी आहे म्हणून तीन तत्त्ववेत्त्यांच्या या चरित्रमार्लेत साक्रेटिसाला आम्हीं अग्रपूजेचा मान दिला आहे.<br> {{gap}}सॉक्रेटीस हा ख्रिस्ती शकापूर्वी ४०० वर्षाखाली ग्रीस देशांत एक मोठा तत्त्वज्ञानी व साधु पुरुष होऊन गेला. चमत्काराची गोष्ट अशी आहे कीं, इतक्या जुन्या काळांत होऊन गेलेल्या या महापुरुषाच्या मनोघटनेत व बन्याच अलीकडे आपल्या इकडे होऊन गेलेला महासाधु पुरुष तुकाराम याच्या मनोघटनेत विलक्षण साम्य आहे. तें इतकें कीं, थिऑसफीसंबंधाच्या पुस्तकाच्या सतत वाचनानें सुलभश्रद्धा अशी जी मनाची स्थिति होते तशी आमच्या मनाची स्थिति असती तर येवढ्या साम्यावरून आम्ही बेधडक असे विधान केलें असतें कीं, साक्रेटिसाच्या आत्म्यानें आपली अधिकतर आत्मोन्नति करून शेवटी मोक्ष मिळविण्याकरतांच हिंदुस्थानच्या धर्मभूमींत अवतार धारण केला ! परंतु आमची मनःस्थिति इतकी सुलभ श्रद्धा नसल्यामुळे असे विधान आमच्याने करवत नाहीं. परंतु इतकें मात्र खरें कीं, तुकाराम व साक्रेटीस यांचे मनोघटनेतच नव्हे तर त्यांच्या परिस्थितीतही विलक्षण सादृश्य दिसून येतें. दोघेही मोठे साधू पुरुष बनले; दोघांची स्वार्थबुद्धि पूर्णपणे गळाली होती; दोघांनाहीं परोपकार व लोकहित यांशिवाय अहर्निश दुसरा व्यवसाय नव्हता; दोघांनीही आपले सर्व आयुष्य लोकशिक्षणांत घालविलें, दोघांचीही<noinclude>{{center|२}}</noinclude> jerw2epe6ktwm9rn1k09gm5998is32e 228778 228777 2026-03-31T10:43:57Z सुबोध कुलकर्णी 1231 /* मुद्रितशोधन */ 228778 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|तीन तत्वज्ञानी.}}<br> {{left|{{rule|5em}}}}</noinclude>ताराच झाला आहे. ज्याप्रमाणे कितीही मोठ्या शक्तीची दुर्बीण घेतली तरी जोडताऱ्याच्या प्रकाशाचें पूर्ण विभक्तीकरण करतां येत नाहीं, त्याप्रमाणेंच प्लेटोच्या ग्रंथांवरून साक्रेटिसाचे विचार व प्लेटोचे विचार यांचे पूर्णपणें विभक्तीकरण करणें अशक्य झाले आहे. तरी पण प्लेटोने आपल्या गुरूच्या चरित्रांतील प्रसंगांचें व विशेषतः त्याच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचे इतकें हुबेहूब व इतकें हृदयंगम चित्र रेखाटले आहे कीं, घडलेल्या गोष्टी तीन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत तरी त्या आजकाल घडल्यासारख्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात व तें वर्णन वाचतांना मनुष्याच्या डोळ्यांतून टिपे पडल्याखेरीज रहात नाहींत. म्हणून व कालानुक्रमानंदी तो सर्वांत जुना तत्त्वज्ञानी आहे म्हणून तीन तत्त्ववेत्त्यांच्या या चरित्रमार्लेत साक्रेटिसाला आम्हीं अग्रपूजेचा मान दिला आहे.<br> {{gap}}सॉक्रेटीस हा ख्रिस्ती शकापूर्वी ४०० वर्षाखाली ग्रीस देशांत एक मोठा तत्त्वज्ञानी व साधु पुरुष होऊन गेला. चमत्काराची गोष्ट अशी आहे कीं, इतक्या जुन्या काळांत होऊन गेलेल्या या महापुरुषाच्या मनोघटनेत व बऱ्याच अलीकडे आपल्या इकडे होऊन गेलेला महासाधु पुरुष तुकाराम याच्या मनोघटनेत विलक्षण साम्य आहे. तें इतकें कीं, थिऑसफीसंबंधाच्या पुस्तकाच्या सतत वाचनानें सुलभश्रद्धा अशी जी मनाची स्थिति होते तशी आमच्या मनाची स्थिति असती तर येवढ्या साम्यावरून आम्ही बेधडक असे विधान केलें असतें कीं, साक्रेटिसाच्या आत्म्यानें आपली अधिकतर आत्मोन्नति करून शेवटी मोक्ष मिळविण्याकरतांच हिंदुस्थानच्या धर्मभूमींत अवतार धारण केला ! परंतु आमची मनःस्थिति इतकी सुलभ श्रद्धा नसल्यामुळे असे विधान आमच्याने करवत नाहीं. परंतु इतकें मात्र खरें कीं, तुकाराम व साक्रेटीस यांचे मनोघटनेतच नव्हे तर त्यांच्या परिस्थितीतही विलक्षण सादृश्य दिसून येतें. दोघेही मोठे साधू पुरुष बनले; दोघांची स्वार्थबुद्धि पूर्णपणे गळाली होती; दोघांनाहीं परोपकार व लोकहित यांशिवाय अहर्निश दुसरा व्यवसाय नव्हता; दोघांनीही आपले सर्व आयुष्य लोकशिक्षणांत घालविलें, दोघांचीही<noinclude>{{center|२}}</noinclude> 9it6som43ls3pxumn0a2ocb1jyjarcl 228782 228778 2026-03-31T11:02:31Z सुबोध कुलकर्णी 1231 228782 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|5em}}}} {{dhr|3em}}</noinclude>ताराच झाला आहे. ज्याप्रमाणे कितीही मोठ्या शक्तीची दुर्बीण घेतली तरी जोडताऱ्याच्या प्रकाशाचें पूर्ण विभक्तीकरण करतां येत नाहीं, त्याप्रमाणेंच प्लेटोच्या ग्रंथांवरून साक्रेटिसाचे विचार व प्लेटोचे विचार यांचे पूर्णपणें विभक्तीकरण करणें अशक्य झाले आहे. तरी पण प्लेटोने आपल्या गुरूच्या चरित्रांतील प्रसंगांचें व विशेषतः त्याच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचे इतकें हुबेहूब व इतकें हृदयंगम चित्र रेखाटले आहे कीं, घडलेल्या गोष्टी तीन हजार वर्षांपूर्वीच्या आहेत तरी त्या आजकाल घडल्यासारख्या डोळ्यांपुढे उभ्या राहतात व तें वर्णन वाचतांना मनुष्याच्या डोळ्यांतून टिपे पडल्याखेरीज रहात नाहींत. म्हणून व कालानुक्रमानंदी तो सर्वांत जुना तत्त्वज्ञानी आहे म्हणून तीन तत्त्ववेत्त्यांच्या या चरित्रमार्लेत साक्रेटिसाला आम्हीं अग्रपूजेचा मान दिला आहे.<br> {{gap}}सॉक्रेटीस हा ख्रिस्ती शकापूर्वी ४०० वर्षाखाली ग्रीस देशांत एक मोठा तत्त्वज्ञानी व साधु पुरुष होऊन गेला. चमत्काराची गोष्ट अशी आहे कीं, इतक्या जुन्या काळांत होऊन गेलेल्या या महापुरुषाच्या मनोघटनेत व बऱ्याच अलीकडे आपल्या इकडे होऊन गेलेला महासाधु पुरुष तुकाराम याच्या मनोघटनेत विलक्षण साम्य आहे. तें इतकें कीं, थिऑसफीसंबंधाच्या पुस्तकाच्या सतत वाचनानें सुलभश्रद्धा अशी जी मनाची स्थिति होते तशी आमच्या मनाची स्थिति असती तर येवढ्या साम्यावरून आम्ही बेधडक असे विधान केलें असतें कीं, साक्रेटिसाच्या आत्म्यानें आपली अधिकतर आत्मोन्नति करून शेवटी मोक्ष मिळविण्याकरतांच हिंदुस्थानच्या धर्मभूमींत अवतार धारण केला ! परंतु आमची मनःस्थिति इतकी सुलभ श्रद्धा नसल्यामुळे असे विधान आमच्याने करवत नाहीं. परंतु इतकें मात्र खरें कीं, तुकाराम व साक्रेटीस यांचे मनोघटनेतच नव्हे तर त्यांच्या परिस्थितीतही विलक्षण सादृश्य दिसून येतें. दोघेही मोठे साधू पुरुष बनले; दोघांची स्वार्थबुद्धि पूर्णपणे गळाली होती; दोघांनाहीं परोपकार व लोकहित यांशिवाय अहर्निश दुसरा व्यवसाय नव्हता; दोघांनीही आपले सर्व आयुष्य लोकशिक्षणांत घालविलें, दोघांचीही<noinclude>{{center|२}}</noinclude> 0t17x1g6gsznuxof71jti0i1clhyj9z पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/९ 104 109966 228780 228701 2026-03-31T10:58:07Z सुबोध कुलकर्णी 1231 228780 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|साक्रेटिस.}}<br> {{right|{{rule|5em}}}}</noinclude>'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी स्थिति होती; दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभिकपणाचा भीडभाड न ठेवतां स्फोट करीत असत. या मनोघटनेप्रमाणेच दोघांच्या परिस्थितीत व बाह्य गोष्टींतही साम्य दिसतें. दोघेही आपापल्या देशांत कमी दर्जाच्या मानलेल्या गरीब कुलांत जन्मलेले होते; साक्रेटीस हा एका पाथरवटाचा मुलगा होता, तर तुकाराम हा एका वाण्याचा मुलगा होता; दोघेही आपल्या अंगच्या गुणांनी 'नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' या म्हणीप्रमाणे साधुत्व पावले होते; दोघांचीही घरची फार गरीबी होती; दोघांचीही राहणी अत्यंत साधी होती; दोघेही वासनाच्छेदांत आनंद मानीत व दोघेही सुखसोई, ख्यालीखुशालीबद्दल बेपर्वा व बेफिकीर असत; दोघेही प्रापंचिक होते व आमरणांत प्रपंचापासून बाह्यतः पराङ्मुख झाले नाहीत; दोघांनाही बायकामुले होती; दोघांच्याही बायका खाष्ट त्राटिका होत्या; साक्रेटिसाच्या बायकोचे नाव झांटिपी असें होतें व या कजाग बायकोमुळे 'झांटिपी' हा शब्द कैकेयीप्रमाणे सामान्यनाम झालेला आहे; दोघांचाही तत्कालीन लोकांकडून बराच छळ झाला, सॉक्रेटिसाला तर या छळापायी विप्राशन करून मरणाची शिक्षा भोगावी लागली; दोघांच्याही सदुपदेशाचा व त्यांच्या उज्ज्वल चरित्राचा प्रकाश त्यांच्या पश्चात् वृद्धिंगत होत गेला.<br> {{gap}}तरी पण दोन गोष्टींमध्ये या साधु पुरुषांत फार मोठा भेद आहे. 'पहिली गोष्ट त्यांच्या लेखांंसंबंधी होय. सॉक्रेटिस नें आपले विचार कधीही कागदावर नमूद केले नाहींत. संभाषणाच्या ओघानें जे जसे विचार येतील तसे ते प्रगट करावयाचे असा त्याचा परिपाठ असे सॉक्रेटिसानें चाळीस वर्षे सतत लोकशिक्षणाचे काम केलें. परंतु ते सर्व आपल्या मोहक वाक्प्रवाहानें केलें. सॉक्रेटिस कोठेही संभाषण करो, त्याच्या भाषणांत हास्यविनोदादि सर्व प्रकारचे रस असल्यामुळे अथेन्समधील सर्व लोक, विशेषतः तरुण मंडळी, त्या भाषणाकडे आकर्षिली जात असे. परंतु--<noinclude>{{center|३}}</noinclude> fuf22q1amgajg241xffjr3927wz76mt 228781 228780 2026-03-31T10:59:55Z सुबोध कुलकर्णी 1231 228781 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|साक्रेटिस.<br> {{rule|5em}}}}</noinclude>'ब्रह्मानंदी लागली टाळी, कोण देहातें सांभाळी' अशी स्थिति होती; दोघेही खरे भगवद्भक्त होते; दोघांनाही दांभिकपणा व कर्मठपणा यांचा संताप येत असे व दोघेही या दांभिकपणाचा भीडभाड न ठेवतां स्फोट करीत असत. या मनोघटनेप्रमाणेच दोघांच्या परिस्थितीत व बाह्य गोष्टींतही साम्य दिसतें. दोघेही आपापल्या देशांत कमी दर्जाच्या मानलेल्या गरीब कुलांत जन्मलेले होते; साक्रेटीस हा एका पाथरवटाचा मुलगा होता, तर तुकाराम हा एका वाण्याचा मुलगा होता; दोघेही आपल्या अंगच्या गुणांनी 'नर करणी करे तो नरका नारायण हो जाय' या म्हणीप्रमाणे साधुत्व पावले होते; दोघांचीही घरची फार गरीबी होती; दोघांचीही राहणी अत्यंत साधी होती; दोघेही वासनाच्छेदांत आनंद मानीत व दोघेही सुखसोई, ख्यालीखुशालीबद्दल बेपर्वा व बेफिकीर असत; दोघेही प्रापंचिक होते व आमरणांत प्रपंचापासून बाह्यतः पराङ्मुख झाले नाहीत; दोघांनाही बायकामुले होती; दोघांच्याही बायका खाष्ट त्राटिका होत्या; साक्रेटिसाच्या बायकोचे नाव झांटिपी असें होतें व या कजाग बायकोमुळे 'झांटिपी' हा शब्द कैकेयीप्रमाणे सामान्यनाम झालेला आहे; दोघांचाही तत्कालीन लोकांकडून बराच छळ झाला, सॉक्रेटिसाला तर या छळापायी विप्राशन करून मरणाची शिक्षा भोगावी लागली; दोघांच्याही सदुपदेशाचा व त्यांच्या उज्ज्वल चरित्राचा प्रकाश त्यांच्या पश्चात् वृद्धिंगत होत गेला.<br> {{gap}}तरी पण दोन गोष्टींमध्ये या साधु पुरुषांत फार मोठा भेद आहे. 'पहिली गोष्ट त्यांच्या लेखांंसंबंधी होय. सॉक्रेटिस नें आपले विचार कधीही कागदावर नमूद केले नाहींत. संभाषणाच्या ओघानें जे जसे विचार येतील तसे ते प्रगट करावयाचे असा त्याचा परिपाठ असे सॉक्रेटिसानें चाळीस वर्षे सतत लोकशिक्षणाचे काम केलें. परंतु ते सर्व आपल्या मोहक वाक्प्रवाहानें केलें. सॉक्रेटिस कोठेही संभाषण करो, त्याच्या भाषणांत हास्यविनोदादि सर्व प्रकारचे रस असल्यामुळे अथेन्समधील सर्व लोक, विशेषतः तरुण मंडळी, त्या भाषणाकडे आकर्षिली जात असे. परंतु--<noinclude>{{center|३}}</noinclude> 0yy8oy7bak0nmlz0xz4c80a5j3nsfhk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१० 104 109967 228783 228705 2026-03-31T11:05:32Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 228783 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हांही टिपून ठेवले नाहींत. मागें सांगितल्याप्रमाणें ते काम, त्याच्या शिष्यांपैकी झेनाफन व प्लेटो या दोन शिष्यांनी केले. परंतु तुकारामानें आपल्या अभंगांची टिपणें ठेवली व तुकारामाने स्वतः तयार केलेले अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत. तुकारामाच्या नांवाखाली मोडणारे सर्वच अभंग खुद्द तुकारामाने केलेले आहेत किंवा नाहीं ते खात्रीनं सांगतां येत नाहीं, परंतु त्यांतला बराचसा भाग तुकारामाच्या हातचा आहे यांत संदेह नहीं. <br>{{gap}}आणखी एका महत्त्वाचे बाबतीत या दोन साधूंमध्ये फरक आहे तो त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामधील होय. तुकाराम हा भक्तिमार्ग होता, तर सॉक्रेटीस हा ज्ञानमार्गी होता. तुकारामाचे हृदय भगवद्भक्तीने ओतप्रोत भरलेल होते. त्याला ध्यानी, मनी, स्वप्नी "पांडुरंगपाय" आठवत होते व अशी निस्सीम पांडुरंगभक्ति करण्यानेंच मोक्षप्राप्ति होते असे त्याच्या उपदेशाचें सार होते, तर साक्रेटिसाला ज्ञानाची तळमळ लागलेली होती. मनुष्याचें अज्ञान हे सर्व पापांचे व दुर्गुणांचे आदिकारण आहे, तेव्हां मनुष्याने हे आपले अज्ञान नाहीसे केले पाहिजे व सत्यज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे म्हणजेच त्याला सद्गति मिळेल, असें सॉक्रेटिसाच्या उपदेशाचें सार होते.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा जन्म अथेन्स शहराच्या एका वाडीत ख्रिस्ती शकापूर्वी ४६९ या वर्षी झाला. याच्या बापाचे नांव सोफ्रोन्सिकस असे होते व तो मूर्ती करणाऱ्या पाथरवटाचा धंदा करीत असे. त्याच्या आईचें नांव फेनारेटो असें होतें. ही सुईणीचा धंदा करीत असे व या गोष्टीवरून सॉक्रेटिसा अर्धवट विनोदाने आपल्याला बौद्धिक सुईण म्हणत असे व आपल्या विचारपद्धतीला 'बौद्धिक सुईणपण' असें नांव देई. कारण सॉक्रेटीस म्हणे कीं, " मी सुईणीप्रमाणे स्वत: वांझ आहें. म्हणजे मला स्वतःला ज्ञान नाहीं किंवा विचारही सुचत नाहींत, परंतु तरुण लोकांच्या डोक्यांत जे विचार घुटमळत असतात त्यांची मी आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनें लवकर सुटका करून त्यांना शब्दस्वरूपांत प्रगट<noinclude>{{center|४}}</noinclude> a5t6nkmbzcekzy2fqblfrtjvynjlb3d पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११ 104 109968 228785 228752 2026-03-31T11:10:08Z सुबोध कुलकर्णी 1231 228785 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br> {{right|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्याजवळच नाहीं."<br> {{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर बऱ्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे. व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude></noinclude> nnpqy6cnw5byav1za1n5el8dndhv86y 228786 228785 2026-03-31T11:11:24Z सुबोध कुलकर्णी 1231 228786 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br> {{right|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्याजवळच नाहीं."<br> {{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर बऱ्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे. व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude>{{center|५}}</noinclude> cx4ox4fjdb68znikhpdczw28l8zyv5s पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२ 104 109969 228784 228755 2026-03-31T11:07:09Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 228784 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>व खऱ्या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे; व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे "इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."<br> {{gap}}झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटीवरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे!"<br> {{gap}}वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत<noinclude>{{center|६}}</noinclude> ne6kqdt5rvw4xslkv74ecqie1ul3n51 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१३ 104 109993 228787 228758 2026-03-31T11:14:28Z सुबोध कुलकर्णी 1231 228787 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br> {{right|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउलें॥' या कोटीपैकी होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा अशा त-हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रशनाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.<br> {{gap}}"सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूंनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी<noinclude>{{center|७}}</noinclude> lpnb7g7acmllq09rokmf9kcu2u3n1k5 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४ 104 109994 228767 228759 2026-03-30T12:24:46Z JayashreeVI 4058 228767 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|{{large|तीन तत्त्वज्ञानी.}}}}</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-- {{center|८}}<noinclude></noinclude> heu2mwg0yywgkq59dzb3qovdll2dulm 228768 228767 2026-03-30T12:25:51Z JayashreeVI 4058 228768 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|तीन तत्त्वज्ञानी.}}<br></noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-- {{center|८}}<noinclude></noinclude> telr9nprqpo3y9jlrhva0znjax9m9en 228769 228768 2026-03-30T12:26:57Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228769 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|तीन तत्त्वज्ञानी.}}<br></noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-- {{center|८}}<noinclude></noinclude> jaslukw0dxbzpk8cjygrlokzw2gpivw 228770 228769 2026-03-30T12:27:52Z JayashreeVI 4058 228770 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}<br></noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-- {{center|८}}<noinclude></noinclude> q67dknsamgmppw449zjy3xz53nrvirc पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१६ 104 110000 228771 2026-03-30T12:28:26Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तीन तत्त्वज्ञानी. उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्या- प्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवस- पर्यंत हें काम तहकूब करून सेन..." 228771 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ तीन तत्त्वज्ञानी. उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्या- प्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवस- पर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुसन्या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली. आतां अशा तन्हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधि- काव्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिकान्यांचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणा. बद्दल त्या जुलमी अधिकान्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.<noinclude></noinclude> 3iybxnyggtohtjieh7vazypc2vw2e3b 228831 228771 2026-03-31T11:55:36Z JayashreeVI 4058 228831 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}</noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुस-या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली. <br>{{gap}}आतां अशा त-हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिका-याचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.{{nop}} {{center|******}}<noinclude></noinclude> frsss0xpnib6l1bid69qa0jmqk6tt55 228832 228831 2026-03-31T11:56:47Z JayashreeVI 4058 228832 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}<br></noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुस-या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.<br> {{gap}}आतां अशा त-हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिका-याचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.{{nop}} {{center|******}}<noinclude></noinclude> e8qgxlm3mag8410zdnyjm56bss9mc1i 228833 228832 2026-03-31T11:57:23Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228833 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}<br></noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुस-या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.<br> {{gap}}आतां अशा त-हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिका-याचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.{{nop}} {{center|******}}<noinclude></noinclude> caj8jgf5zqwbu62cll696kxmj6rszpv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१७ 104 110001 228772 2026-03-30T12:29:17Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (२) साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल. येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक स..." 228772 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ (२) साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल. येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक सा- दिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेसरी सीरीज' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोण- तेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साके- दिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणान्या काव्य- मय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे. साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हैं सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोडचा बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींव फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनत यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृद्वत जनतेस ११<noinclude></noinclude> 4bovaop8es8ctk3sjdmxta6temvibhv पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१८ 104 110002 228773 2026-03-30T12:29:47Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ तीन तत्त्वज्ञानी. कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें..." 228773 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ तीन तत्त्वज्ञानी. कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर खया साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असत; खन्या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; खन्या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुसन्याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखवि ण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व भापल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुसन्याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें ! शेवटीं खया साधुपुरुषाला थातांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस- न्याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुति- प्रिय असते. विशेषतः खन्या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत. , साटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हैं पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व १२<noinclude></noinclude> 5yuf8bq4eu9tq7ckii3jqaiuapdedun पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१९ 104 110003 228774 2026-03-30T12:30:29Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ साक्रेटिस वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे. लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. मोठा सुधारणावादी होता, व..." 228774 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ साक्रेटिस वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे. लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, त्यामुळे सर्व धंद्याच्या शिवाय, सांक्रेटिस हा प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक असे. यामुळे पुराणमताभिमानी मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. लोकांचेहि वैराने संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्या- मध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अनि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकान्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक र ज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकान्यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्ती आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथन्तमधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला. अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना जावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची समाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच च'लविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्याय- सभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकउत्तावामुळे ग्रीस देशांत वक्तृत्क १३<noinclude></noinclude> 57nxsvtdfh606j169mf35rkbjwr60bz पान:स्त्री - जीवन.pdf/१९० 104 110004 228775 2026-03-31T07:54:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228775 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१७८ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | साखरेचा पुडा {{gap}}{{gap}} मुंग्यांनी फोडीला<br>तुझ्या मामानें धाडीला {{gap}}{{gap}} तान्हेबाळा || <br>{{gap}}४२५ |- | मोगाऱ्या फुलांनी {{gap}}{{gap}} भरलें देवघर<br>पूजीले रघुवीर {{gap}}{{gap}} बाप्पाजींनी || <br>{{gap}}४२६ |- | गुलाबाची फुलें {{gap}}{{gap}} शंकर बाळाच्या ओंजळीं<br>त्याची तुला पुष्पांजळी {{gap}}{{gap}} गणेराया || <br>{{gap}}४२७ |- | देवांचा देव्हारा {{gap}}{{gap}} फुलांनी भरला<br>मंत्रानी पूजीला {{gap}}{{gap}} बाप्पाजींनी || <br>{{gap}}४२८ |- | काशीतले कागद {{gap}}{{gap}} आले लखोट्याने<br>वाचीले धाकट्यानें {{gap}}{{gap}} चंदुबाळानें || <br>{{gap}}४२९ |- | काशीतले कागद {{gap}}{{gap}} आले उडाउडी<br>वाचीले घोड्यावरी {{gap}}{{gap}} मामारायांनी || <br>{{gap}}४३० |- | मामेयाचे घरी {{gap}}{{gap}} भाचे कारभारी<br>शेले जरतारी {{gap}}{{gap}} पांघुरती || <br>{{gap}}४३१ |- | मामेयाचे घरी {{gap}}{{gap}} भाचे कारकून<br>वस्त्रे घ्या पारखून {{gap}}{{gap}} मधुबाळाला || <br>{{gap}}४३२ |- | बहिणीचें बाळ {{gap}}{{gap}} मला म्हणे मावशीबाई<br>उचलून कडे घेई {{gap}}{{gap}} लीलाताई || <br>{{gap}}४३३ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} तुझा शेजार चांगला<br>नाही मला आठवला {{gap}}{{gap}} मायबाप || <br>{{gap}}४३४ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} एका दारीं दोघी वागूं<br>माझी मैना तुझा राघू {{gap}}{{gap}} खेळतील || <br>{{gap}}४३५ |- | शेजारिणी बाई {{gap}}{{gap}} धन्य तुझ्या शेजारिणी<br>सय नाहीं माहेराची {{gap}}{{gap}} बारा वर्स || <br>{{gap}}४३६ |- | शेजारिणी बाई {{gap}}{{gap}} माझी वेणी हो घालावी<br>आईच्या हातांची {{gap}}{{gap}} आठवण मज द्यावी || <br>{{gap}}४३७<noinclude>{{nopt}} |}</noinclude> lvi6fiyds83cy4abhp6qlw0clu4wl4d पान:स्त्री - जीवन.pdf/१९१ 104 110005 228776 2026-03-31T08:03:50Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228776 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १७९}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | शेजीच्या घरी गेल्यें {{gap}}{{gap}} शेजी बोलली रागानें<br>कोवळें मन माझे {{gap}}{{gap}} नेत्र भरले पाण्यानें || <br>{{gap}}४३८ |- | शेजीच्या घरी गेल्ये {{gap}}{{gap}} जाऊं नये जाणे आलें<br>तिच्या बोलण्याने {{gap}}{{gap}} मन माझे दुखवीलें || <br>{{gap}}४३९ |- | शेजीनें दिली भाजी {{gap}}{{gap}} दिली अंगणात<br>काढी भांडणात {{gap}}{{gap}} वारंवार || <br>{{gap}}४४० |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} गर्वानें दाटली<br>पानें केळीची फाटली {{gap}}{{gap}} वारीयानें || <br>{{gap}}४४१ |- | शेजारीणबाई {{gap}}{{gap}} नको करूं गर्व फार<br>रोज ग बघत्यें {{gap}}{{gap}} दिव्याखाली अंधकार || <br>{{gap}}४४२ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} चल जाऊं नदीवर<br>धुण्याची धुऊं मोट {{gap}}{{gap}} करूं मोकळे अंतर || <br>{{gap}}४४३ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} तुमचे झाले उपकार<br>कसे फेडूं सांगा {{gap}}{{gap}} मनी ठेवावा आभार || <br>{{gap}}४४४ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} घरी का आज सुनें<br>दूर ग देशा गेलें {{gap}}{{gap}} माझें सौभाग्याचें सोने || <br>{{gap}}४४५ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} आज कसली केली भाजी<br>आज कसली भाजी {{gap}}{{gap}} स्वारी गेली स्वारीमाजी || <br>{{gap}}४४६ |- | शेजीच्या घरी गेल्यें {{gap}}{{gap}} तिला आला होता ताठा<br>दुःखाचा माझा वांटा {{gap}}{{gap}} दैव माझें || <br>{{gap}}४४७ |- | शेजीच्या घरी गेल्यें {{gap}}{{gap}} शेजीला झाला गर्व<br>पराङ्मुख होती सर्व {{gap}}{{gap}} अभागिया || <br>{{gap}}४४८ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} नको हो मला हंसूं<br>येतील तुझ्या असू {{gap}}{{gap}} लोचनांना || <br>{{gap}}४४९ |- | शेजारिणीबाई {{gap}}{{gap}} गर्वाचे घर खालीं<br>गोष्ट ही कधी काळीं {{gap}}{{gap}} विसरूं नको || <br>{{gap}}४५०<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 81xbgkd3gpzh3c00jq6grodggyg3bqc पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२ 104 110006 228779 2026-03-31T10:55:21Z ~2026-19851-56 5984 4 228779 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="223.233.85.236" /></noinclude>। श्रीह्रझिमणींपांहुरंगाभ्र्या नमन् । ‘ ळू 4 @ बाढ्याच्चाहुं ह्मणजेंच षांणारक्कांचें ङनृट्वव्क्कच्चास्कि ड्वळेंसें रोप लळाळावेंथेंळें टूप्रीं । खाचा त्रेळु गेला गगनावरळी ।।, बोगरळा फुळलळा मोगरळा फुलला, । फुळें तेंचितां अतिमाव् कळियांसळी आला । … श्रळीज्ञप्नैश्वर. पां थ् @ प्रथफांर - ’ लक्ष्मण रामचंद्र णंगा‘रकर’ नप्त’शैफ नगर किंमत रुपये दोन.<noinclude></noinclude> qtwy0bpvxn2ymzs1iq14rfy6qel5e3j पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२० 104 110007 228788 2026-03-31T11:18:41Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. “शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्त..." 228788 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. “शिखरास पोहोंचलें होतें. वक्तृत्वकलेची इतकी प्रगति दुसन्या कोठेंच झाली नाहीं. आपले संरक्षण करण्यास वक्तृत्वशक्तींची जरूरी असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला वक्तृत्व आवश्यक होतें व वक्तृत्वकला हें तेथल्या शिक्षणाचे एक प्रमुख अंग झाले होतें. असो. ख्रिस्ती शकापूर्वी ३९९ या वर्षी सॉक्रेटिसावर खटला झाला. खुप ल्याची नोटिस मेलीटस या कवीने दिलेली होती व खटल्यांत एक धार्मिक आरोप असल्यामुळे अथीनीयन कायद्याप्रमाणें आर्कन नांवाच्या अधिकाऱ्याने पूर्वतपास केला होता व न्यायसभेचा या दिवशीं तोच अध्यक्ष होता. ज्यूरर ५०१ होते. खटल्याचा निकाल योग्य व खन्या रीतीनें देऊ अशी शपथ घेतल्यावर ज्यूरर लोक चटया आंथरलेल्या लांब बांकावर येऊन बसले. शेजारी असलेल्या प्लॅटफॉर्मवर वादीप्रतिवादी समोरासमोर ठाकले. कठडयाच्या पलीकडे पुष्कळ प्रेक्षक बसले होते. धूपारती व न्यायसभेच्या घोषकानें म्हटलेली प्रार्थना होऊन कामाला · सुरुवात झाली. कोर्टाच्या क्लार्कने आरोप व लेखी कैफियत वाचली. 'आरोप असा होता :- " सॉक्रेटिस हा गुन्हेगार आहे. कारण तो संस्थाननें मानलेले देव मानीत नाहीं व त्यानें नवीन देवांचा लोकांत प्रसार केला आहे; आणखी तो तरुणांना बिघडवितो." नंतर अध्यक्षानें वादीपक्षाच्या लोकांस अग्रासनीं येऊन बोलण्यास फर्माविलें. प्रथमतः मेलीटस कवि बोलला. त्याचे भाषण म्हणजे आपल्या देशभक्तीचें व वक्तृत्वकलेचें प्रदर्शन होतें ! परंतु त्याचें भाषण फारसें चांगले झालें नाहीं. नंतर अनीटस व लायकन यांची भाषणे झाली. तीं जास्त चांगली झाली व त्यांचा ज्यूररवर परिणामही झाला. अनीटस म्हणाला, " सॉक्रेटिसार्थी आपला खाजगी द्वेष नाहीं व कोर्टाचे समन्स न मानतां जर सॉक्रेटीस देश सोडून जाता तर आपल्याला आनंद झाला असता. परंतु ज्या अर्थी सॉक्रेटिस हजर राहिला आहे त्या अर्थी आतां त्याची सुटका होणं श्रेयस्कर नाहीं. ". १४<noinclude></noinclude> 8891uawrii2jrdq3nz9a5u5ykpe1w6n पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२१ 104 110008 228789 2026-03-31T11:18:59Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होत..." 228789 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. वादींच्या भाषणांत सॉक्रेटिसाच्या शिष्यांच्या दुष्कृत्यांचा पुष्कळ उल्लेख होता व त्यावरून सॉक्रेटिसाचें शिक्षण तरुणांना बिघडविणारें आहे असे वादींचें म्हणणें होतें. वादींनीं आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ कांहीं पुरावा सादर केला होता किंवा नाहीं हें कळण्यास साधन नाहीं. नंतर सॉक्रेटिसाची उत्तर देण्याची पाळी आली. त्याचें भाषण अत्यंत साधें, पण अकृत्रिम वक्तृत्वपूर्ण होतें. सॉक्रेटिस म्हणालाः— 'अथीनियन नागरिकहो ! माझ्या प्रतिपक्षीयांनी तुमच्या मनावर आपल्या भाषणाने काय परिणाम केला आहे, हे मला सांगतां येत नाहीं. माझ्या संबंधानें विचाराल तर मी कोण आहे हें मी बहुतेक विसरून गेलो आहे, इतके त्यांचें भाषण मोहक भ्रामक आहे, तरी पण त्यांच्या भाषणांत सत्याचा अंश क्वचितच सांपडेल ! परंतु त्यांच्या असत्य विधानां- पैकीं मला ज्याबद्दल विशेष आश्चर्य वाटलें तें विधान हैं: - त्यांनी तुम्हांला - सांगितलें कीं, मी मोठा वस्ताद वक्ता आहे व तुम्हांला तेव्हांच भुरळ बालीन! आतां या विधानाचा खोटेपणा मी आपल्या तोंडांतून एक शब्द काढल्याबरोबर दिसून येईल व तुम्हांला समजेल कीं, माझ्यांत मुळींच वक्तृत्व नाहीं ! खरे बोलणारा तो मोठा वस्ताद वक्ता असा जर यांचा अर्थ असला तर मात्र गोष्ट निराळी ! या अर्थानें मीं कबूल करतों कीं, मी त्यांच्यापेक्षा जास्त मोठा वक्ता आहे. कारण मी खरें खरें तेंच सांगतों व आतां सांगणार आहे. मोहक भाषेनें शृंगारलेले नाटकी भाषण करणें मला आतां शोभत नाहीं. मी आपली कैफीयत आधी तयार केली नाहीं. मला जे आयत्या वेळीं शब्द सुचतील त्या शब्दांतच मी बोलणार आहे. मला आतां सत्तरावें वर्ष लागले आहे. न्यायसमेत पाऊल टाक- पयाचा माझा हा पहिलाच प्रसंग आहे. यामुळे येथल्या भाषणपद्धतीशीं मी अगदीं अनभिज्ञ आहे. ज्याप्रमाणें तुम्ही परकी देशांतील मनुष्याला आपल्या भाषेत आपल्याच तऱ्हेने बोलूं द्याल त्याचप्रमाणे माझ्या नेह- मींच्या पद्धतीने आपण मला बोलूं द्यावें अशी विनंति आहे. माझी बोल- याची भाषाशैली कशी आहे ती चांगली असेल अगर वाईट असेल- १५<noinclude></noinclude> r1sus6joxuuk3xvpkribpykjwpxdqan पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२२ 104 110009 228790 2026-03-31T11:19:27Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपग पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्..." 228790 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. त्याकडे आपण लक्ष्य देऊ नका. परंतु मी म्हणतों तें न्याय्य आहे किंवा नाहीं है आपग पहा. कारण ज्याप्रमाणें खरें बोलणे हे वकिलाचे कर्तव्य कर्म आहे; त्याप्रमाणेच न्याय्य कोणते हैं ठरविणें न्यायाधिशाचे काम आहे. " माझ्या प्रतिपक्षीयांचे दोन वर्ग आहेत. एक जुने एक नवे. मेली- टस त्याचे स्नेही हे नवे आहेत. त्यांचे मला इतके भय वाटत नाहीं, परंतु माझे जुने प्रतिपक्षी हे याच्यापेक्षाही जास्त प्रबल आहेत. कारण यांना आज कैक वर्षे तुमच्या कानीकपाळी माझी नालस्ती केली आहे. तुमच्या कोवळ्या मनावर त्यांच्या मतांचा दृढ परिणाम झालेला आहे. शिवाय हे प्रतिपक्षी असंख्य आहेत. व त्यांची मला नांवेंही ठाऊक नाहींत. यामुळे त्यांना पुढे उभे करून त्यांची उलट तपासणी करून माझ्या म्हण याचे समर्थन करणे मला शक्य नाहीं. तरी पण ते माझे जुने प्रतिपक्षी आहेत म्हणून त्यांच्या आरोपाचे खंडन प्रथमतः करून मग मी मेलीटस व त्याचे स्नेही यांचेकडे वळणार आहे. जणू काय माझे प्रतिपक्षी येथे माझ्या समोर आहेत असें धरून मी त्यांचा आरोप आपल्याला सांगतों. ते म्हणतात, ' सांक्रेटिस हा एक फार वाईट मनुष्य अहे. कारण तो पृथ्वीवरील व आकाशांतील वस्तु- जाताचा शोध करतो; तसेच त्याला वाईट व असत्य यांना चांगल्याचें व सत्याचं आभातरूप देण्याची कला अवगत आहे व या सर्व गोष्टी तो तरुणाना शिकवितो.' नाटकांतून माझे असेच असत्य चित्र काढले आहे, परंतु अशा प्रकारचें ज्ञान मला मुळींच नाहीं ! अशा प्रकारचें ज्ञान मनु- ध्यास मिळणे शक्य असल्यास तें वाईट नाहीं, परंतु असले ज्ञान मला नाहीं हें खास ! माझों पुष्कळ भाषणें आपल्यापैकी पुष्कळांनी ऐकली असतील, त्यांनी मी अशा विषयावर कध बोललों आहे काय याबद्दल आठवण करून पहावी, म्हणजे माझ्या म्हणण्याच्या खरेपणाला त्यांची मनोमय साक्ष पटेल. " तसेंच मी तरुणांस शिकवितों व त्यांचेकडून गुरुदक्षिणा घेतों, असें तुम्ही ऐकले असेल, परंतु तेही अगदी खोटें आहे ! असें जर मला करता १६<noinclude></noinclude> 09epzv8ofrpz8mnrfqiv5wh46ek5rya पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२३ 104 110010 228791 2026-03-31T11:19:59Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड भारतात व अशा तन्हेनें पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांच..." 228791 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. आले असते तर फार चांगले होते. कांही लोक आपल्याला मनुष्याच्या कर्तव्यकर्माचं ज्ञान करून देतां येते अशी घमेंड भारतात व अशा तन्हेनें पुष्कळ पैसे मिळवितात व तरुण लोक यांचे पाठीमागे लागतात. परंतु मी अशा तन्हेची घमेंड मारली नाहीं किंवा कोणाकडून पैसेही मिळ- विले नाहींत ! पण आपणांपैकी कोणी तरी विचारील, 'अहो सॅक्रेटिस ! जर तुम्हीं कांहीं केलें नाहीं असे म्हणतां तर मग तुमच्याबद्दल इतकी निंदा कां ? सामान्य लोकांमध्ये नाही असे काहीं तरी असाधारण तुमच्या वर्त नांत तुमच्या पद्धतींत असल्याखेरीज तुमच्याविरुद्ध इतक्या कंड्या पिकतील कशा ? तेव्हां तुमचा खरा व्यवसाय काय तो आम्हांला सांगा. म्हणजे तुमच्या खटल्याचा आम्हांस योग्य निकाल करण्यास सांपडेल. ' हा प्रश्न वाजवी आहे व माझ्याविरुद्ध इतक्या कंडचा कां पिकल्या व माझें नांव इतके वाईट का झाले आहे याचे स्पष्टीकरण मी आतां कर णार आहे. मी विनोदाने कांही तरी सांगत आहे, असें समजूं नका. मी अगदी सत्य तेच सांगत आहे. माझें नांव बहू होण्याचे कारण माझ्या- मध्ये असलेले एक प्रकारचे शहाणरण होय. हे शहाणपण सर्व मनुष्य- प्राण्यांस साध्य करून घेता येण्यासारखे आहे. परंतु या निराळे एखादें शहाणपण माने अंगीं नाहीं. माझ्या प्रतिरक्षीयांना असल्यास न कळे ! या माझ्या म्हणण्याच्या समर्थनार्थ मी डेलफाय देवाची साक्ष आणू शकेन. तुम्हांला वेरीफान ठाऊक आहे. तो तरुणपणापासून माझा सोबती होता. त्यानें लोकांबरोबर जुलमी अमलात देशयाग केला व लोकांबरोबरच तो परत आला. त्याचा स्वभावही तुम्हांला माहीत आहे. त्याने एखादी गोष्ट मनांत आणली म्हणजे ती तो शेवटास नेल्याखेरीज रहावयाचा नाहीं. त्याने एकदां डेल्फाय देवाला प्रश्न विचारला कीं, 'सॉक्रेटिसापेक्षां कोणी शहाणा आहे काय ?' देवाकडून उत्तर आले, 'नाही.' ही गोष्ट खरी आहे याची साक्ष चेरीफानचा येथें हजर असलेला भाऊ देऊ शकेल. " सा...२ १७<noinclude></noinclude> o3bmish3ev097vx1dejk4tvnqoy4dlq पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२४ 104 110011 228792 2026-03-31T11:20:29Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय ? देव तर खोटे..." 228792 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. या डेलफाय देवाच्या म्हणण्याचा अर्थ तरी काय ? असा मी विचार करूं लागलों. मला तर मुळींच शहाणपण नाहीं, हे मला ठाऊक आहे. तेव्हां देवाच्या म्हणण्याचा अर्थ काय ? देव तर खोटे बोलणार नाहीं. कारण तो देवच आहे. शेवटी देवाचें म्हणणें खरें आहे कीं खोटें आहे याचा खालील पद्धतीप्रमाणे मी पडताळा पाहण्याचा निश्चय केला. शहाणपणाबद्दल अत्यंत नाणावलेल्या एका मुत्तद्याकडे मी गेलों व त्याला चुष्कळ प्रकारचे प्रश्न विचारून त्याच्याशी संभाषण केलें, त्यावरून मला असे समजलें कीं, जरी त्याला सर्व लोक ज्ञानी समजतात, व तो आपल्या स्वतःलाही ज्ञानी समजतो, तरी पण तो अज्ञानी आहे व या अज्ञानाची त्याला जाणीव नाहीं. तेव्हां मी व तो या दोघांनाही ज्ञान नाही असे दिसले. माल माझ्या अज्ञानाची मला जाणीव होती, पण त्याला मात्र ती नव्हती. तेव्हां या बाबतींत मी त्याच्यापेक्षां शहाणा खरा, असें अनु- भवास आले. पुढे मी एका कवीकडे गेलों. परंतु त्याला आपल्या कविते- बद्दल व आपल्या कवनपद्धतीबद्दल कांहींच ज्ञान नाहीं असे मला दिसून आलें. तेव्हां मी ताडलें की कवींना आपल्या कलेचे ज्ञान नसते, ते . कविता करतात खऱ्या, परंतु त्या ज्ञानानें नव्हे तर साहजिक स्फूर्तीनें करतात. पुढे मी कारागिरांकडे गेलों, त्यांना माझ्यापेक्षां जास्त शहाणपण असेल असे मला वाटलें. त्यांना आपल्या कलेबद्दल व धंद्याबद्दल माहिती होती खरी, परंतु या एका प्रकारच्या ज्ञानावरून आपल्याला सर्व तन्हेचें ज्ञान आहे असे त्यांना वाटत असे. या बाबतीतही मी त्यांचेपेक्षां बरा, असे मला दिसून आलें. याप्रमाणे देवाच्या जणुं कांहीं आज्ञेनेंच मी आपला व्यवसाय चालविला होता. परंतु यामुळे मी आपल्याला जास्त जास्त शत्रु करीत होतों. ज्याच्या ज्याच्या जवळ संभाषण करून मी त्याला कुंठित करून त्याचें अज्ञान दाखवीत असे, तो तो मनुष्य आपल्या अज्ञा- नाला दोष न ठेवता मलाच शिव्या देई.! तरुण मंडळी हा वादविवाद पहात असत. तेव्हां त्यांना मी जास्त शहाणा आहे असे वाटे व माझ्या १८<noinclude></noinclude> 02v5njyll5v2j39y9ofkw2t7rwn8onn पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२५ 104 110012 228793 2026-03-31T11:20:39Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. प्रश्नपद्धतीचें ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुस- यावरही करीत. " याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व स..." 228793 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. प्रश्नपद्धतीचें ते आपापसांत अनुकरण करीत व या पद्धतीचा प्रयोग दुस- यावरही करीत. " याप्रमाणे ज्या लोकांचे अज्ञान बाहेर पडे ते लोक आपल्यावर रागावण्याऐवजी मजवर रागावत व सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडवितो, अशा प्रकारचा आरोप मजवर करीत. हे आरोप तुम्ही लहानपणापासून ऐकत आला आहात व येवढ्याशा थोड्या वेळांत तुमचे दुराग्रह कानून टाकर्णे कठीण आहे. परंतु मी जें सांगितलें आहे तें सर्व खरे आहे. मीं कांहीं एक चोरून ठेवलें नाहीं, किंवा कांहींएक गाळलें नाहीं. आहे तसें स्पष्टपणे सांगितलें आहे व हा माझा स्पष्टवक्तेपणाच मला नेहमीं भोंवला आहे व आतांही तो भोवणार. " आतां मला देशाभिमानी मेलीटसकडे वळलें पाहिजे. याचा आरोप असा आहे, " सॉक्रेटिस हा तरुणांना बिघडविणारा व शहरच्या देवतां- वर भरंवसा न ठेवतां दुसन्याच देवतांवर भरवसा ठेवणारा वाईट मनुष्य आहे.' आतां मी तरुणांना विघडवितों हा आरोर मेलीटसने फारसा विचार न करतां केला आहे असें मी त्याची प्रत्यक्ष तुमच्यापुढे उलट तपासणी करून दाखवितो. ( साक्रेटीस मेलीटसची उलट तपासणी न्यायाधीश सभेपुढे घेतो.) "अथीनियन लोकहो ! पाहिलेत तुम्ही की मेलीटसनें याविषयीं मुळींच विचार केला नाहीं, असें त्याच्या विसंगत विधानांवरून स्पष्ट होत आहे. तोच प्रकार दुसन्याही आरोपाचा आहे. त्यांतही सर्वस्वीं विसंगतपणाच भरलेला आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी विचारील 'सॉक्रेटिस ! ज्या व्यवसायामुळे तुमच्या जीवावर येऊन बेतली, असा व्यवसाय चालू ठेवण्याचें तुमच्या मनांत येतें कसें १ याला माझें उत्तर म्हणजे माझा सर्व आयुष्यक्रमच होय. कोणत्याही माणसानें आपले कर्तव्यकर्म आपल्या आयुष्याची पर्वा न करतां केलें पाहिजे. मी तीन वेळां तुमच्या सेनापतीच्या हाताखाली काम केलें व या तीनही वेळां मी आपल्या जीवाकडे किंवा सुरक्षितपणाकडे पाहिलें नाहीं. याप्रमाणे सेनापतीची आज्ञा पाळ- १९<noinclude></noinclude> mwpjutqcwoj6n0dw0efcru8clm03vhf पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२६ 104 110013 228794 2026-03-31T11:20:48Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. तांना जर मरणाची भीति मनांत आगली नाहीं, तर हा माझा व्यवसाय मला देवानेच लावून दिला आहे तेव्हां मी त्याची अवज्ञा कशी करूं ? मी जर आतां मरणाच्या भीतीनं देवाची आज्ञा उल्..." 228794 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. तांना जर मरणाची भीति मनांत आगली नाहीं, तर हा माझा व्यवसाय मला देवानेच लावून दिला आहे तेव्हां मी त्याची अवज्ञा कशी करूं ? मी जर आतां मरणाच्या भीतीनं देवाची आज्ञा उल्लंघिली तर मात्र मेली- टस बाला मजवर नास्तिक्याचा आरोप खरोखरी आणतां येईल. मला जर तुम्ही म्हणालात, को ' सॉकेटस ! एक वेळ आम्ही तुला गय करतों परंतु बाबु हा आपला व्यवसाय थांबीन.' तर मी याला असे उत्तर देईन की, 'अथीनियन लोकहो ! मला तुमच्याबद्दल अत्यंत आदर व प्रेम वाटतें. परंतु तुमच्यापेक्षां मी देवाच्या आज्ञेला जास्त मान देतों व जोति माझ्या जिवात जीव आहे व जोपर्यंत माझ्या व चेतून शब्द निघत आहे तोपर्यंत मी सत्याक्षणाचा व्यवसाय व तुम्हांला उपदेश करण्याचा व्यवसाय से डणार नाहीं ! मी तुमच्या कानीकपाळी तुमच्या अज्ञानाबद्दल तुमच्या कामचुकारपणा बदल तुमची कानउघाडणी करीत राहणार. आपल्या आत्म्याच्या पूर्णतेकडे आपले सर्व लक्ष लावा पैशाकडे किंवा विषय- सुखाकडे लक्ष देऊं नका. पैशापासून सद्गुण निघत नाहीं तर सद्गुणा- पासूनच पैसा व इतर श्रेयस्कर गोष्टी उत्पन्न होतात, असाच उपदेश मी करीत रहाणार ! हाच उपदेश मी तरुण पिढीला करीत आलों आहे व या उपदेशानेच जर मी तरुणांना बिघडवीत असेन तर माझ्या हातून मोठाच गुन्हा होत आहे. अथीनियन लोक हो ! तरी तुम्ही अनीटसचें ऐकून मला शिक्षा तरी करा, किंवा माझें ऐकून मला सोडा. परंतु हैं ध्यानांत ठेवा की, मी हा आपला व्यवसाय कधही सोडणार नाहीं. या- करतां जरी मला असंख्य वेळ मरावे लागले तरी बेहेत्तर ! "अयोनियन नागरिकहो ! झाले. माझ्याकडून होईल तसें मीं आपल्या बाजूचें समर्थन केले आहे. तुमच्यापुढे नेहमी येणा-या आरोपीं- प्रमाणे आपली बायकामुले पुढे करूनं तुमच्या मनांत दया उत्पन्न करून आपली सुटका करून घेण्याची रीत आहे. परंतु मी तसे कधीही करणार नाही ! मलाही मुलेबाळे आहेत, माझाही संसार आहे, परंतु न्याया विज्ञाचे काम न्याय करणें हैं होय व आरोपीनें आपल्या निरपराधीपणाची २०<noinclude></noinclude> qwqbo2777cwjjnem8bmpumeoijrgbtq पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२७ 104 110014 228795 2026-03-31T11:20:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. खात्री युक्तिवादाने पटविली पाहिजे. आपली सुटका करून घेण्याचे दुसरे मार्ग- दयादि उत्पन्न करणं हे न्यायाधिशाला व आरोपीला कमीपणा आणणारे आहेत. तेव्हां असल्या कमीपणा आणणा..." 228795 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. खात्री युक्तिवादाने पटविली पाहिजे. आपली सुटका करून घेण्याचे दुसरे मार्ग- दयादि उत्पन्न करणं हे न्यायाधिशाला व आरोपीला कमीपणा आणणारे आहेत. तेव्हां असल्या कमीपणा आणणाऱ्या मार्गाचा मी अवलंब करणार नाहीं व तुम्हींहीं कधीं करूं नये, अशी आपल्याला विनंति आहे. तुम्ही खरा न्याय देण्याची शपथ घेतली आहे. तेव्हां तुमच्या दयेचा फायदा घेणं म्हणजे तुमची शपथ तुम्हांला मोडण्यास लावणें होय. मीं असें केलें तर मात्र देव नाहीं असेंच मी तुम्हांला शिकविल्यासारखें होईल व मेलीटसचा आरोप मी आपल्या वर्तनानें शाबीत केल्याप्रमाणे होईल ! अर्थानियन नागरिक हो ! खरा प्रकार निराळा आहे. माझ्या प्रतिपक्षयांचा सुद्धां नसेल असा माझा देवावर भाव आहे व माझा खटला मी तुमच्यावर व देवावर सोपवितो; म्हणजे त्याचा निकाल तुम्हांला व मला श्रेयस्कर असा होईल ! सॉक्रेटिसाचे अशा तन्हेचे भाषण झाल्यावर सर्व न्यायाधिशांचीं मतें घेण्यांत आली व सॉक्रेटिसाला २८१ विरुद्ध २२० मतांनी अपराधी ठरविलें, नंतर अधीनियन कायद्याप्रमाणें वादीने आरोपीला कोणची शिक्षा द्यावयाची याबद्दल सूचना आणावयाची असते. त्याप्रमाणे सॉक्रेटिसाला मरणाची शिक्षा व्हावी अशी मेलीटसनें सूचना आणली. आरोपीला दुसरी कमी दर्जाची शिक्षा सुचविण्याचा अधिकार असतो व ही शिक्षा सुचवि तांना आरोपीनें न्यायाधिशाशीं नम्रपणाचें वर्तन करून त्याची करुणा भाकून आपल्या दु:खाचें प्रदर्शन केले म्हणजे न्यायसभेचे बहुतेक कमी • शिक्षेला बहुमत पडत असे. त्याप्रमाणे सॉक्रेटिसानें गयावया केलें असतें, आपण मरणार याबद्दल त्यानें दुःख प्रदर्शित केलें असतें, आपली मुले- बाळें आणून त्यांचे व आपल्या विपन्न स्थितीचे प्रदर्शन केलें असतें, तर त्याची थोड्या दंडावरही सुटका झाली असती. परंतु सॉक्रेटिसासारखा धीरगंभीर कर्तव्यपरायण साधुपुरुष अशी लाजिरवाणी गोष्ट कशी करील १ उलट त्यानें आपलें निरपराधित्व मोठ्या अभिमानानें सांगितलें. आपण अथेन्सवर कसे उपकार केले आहेत हे त्यानें दाखवून दिलें २१<noinclude></noinclude> icjlrn9kgvbpo0qy0mlcgh3cx0awld3 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२८ 104 110015 228796 2026-03-31T11:21:29Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितलें. परंतु मित्राच्या सुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या सम..." 228796 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. व या उपकारांची खरी फेड म्हणजे आपल्याला आपल्या उतार वयांत शहराने आपल्या खर्चाने पोषण करणे ही होय असे सांगितलें. परंतु मित्राच्या सुर्वतीखातर व न्यायाधिशाच्या समजुतीखातर सॉक्रेटिसानें तीस मिनींचा दंड देण्यास आपण कबूल आहों असे जाहीर केलें. मर्ते घेतल्यावर असे दिसून आलें कीं, पहिल्यापेक्षां पुष्कळच जास्त मतानें सॉक्रेटिसास मरणाची शिक्षा देण्यांत आली. ही शिक्षा ऐकून त्याला मुळींच वाईट वाटले नाहीं. मात्र आपल्याला अन्यायाने शिक्षा दिल्याबद्दल तुम्हांला पुढे पश्चात्ताप होईल असें सॉक्रेटिसानें भविष्य सांगितले. शेवटी सॉक्रेटिस म्हणाला, परंतु आतां वेळ झाली व आपण येथून निघाले पाहिजे. मी मरायला जाणार, आपण जगण्यास जाणार. पण आयुष्य जास्त चांगले किंवा मृत्यु जास्त चांगला, हे फक्त देवालाच ठाऊक !!!" २२<noinclude></noinclude> flhib2nnp50f79n02kz2utd9ldhs4rn पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/२९ 104 110016 228797 2026-03-31T11:21:41Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(3) साक्रेटिसाचा तुरुंगवास. साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली ती कांहीं आगंतुक कारणांनी नाहीं. त्याचा तुरुंगवास मात्र आगंतुकच होता. त्याची शिक्षा ही मानवी स्वभावांत असलेल्या दोन..." 228797 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(3) साक्रेटिसाचा तुरुंगवास. साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली ती कांहीं आगंतुक कारणांनी नाहीं. त्याचा तुरुंगवास मात्र आगंतुकच होता. त्याची शिक्षा ही मानवी स्वभावांत असलेल्या दोन परस्परविरोधी तत्वांचा परिणाम होय. या दोन तत्वांच्या झगड्यांत मनुष्यमात्राची प्रगति घडून आलेली आहे. साक्रेटीस व त्याचे प्रतिपक्षी यांच्या तंट्याचें मूळ या तत्त्वांत आहे. साक्रे- टीस हा नव्याचा अभिमानी होता, तर त्याचे प्रतिपक्षी हे जुन्याचे अभि- मानी होते; तो सुधारणावादी होता, तर ते रूढिवादी होते; साक्रेटिसाला डोळस अशी धर्मभक्ति पाहिजे होती, तर त्यांना अंधधर्मश्रद्धा हवी होती; साक्रेटिसाची पारमार्थिक दृष्टि होती, पर त्यांची सांसारिक दृष्टि होती; तो खन्याचा भोक्ता होता, तर ते आभासावर भिस्त ठेवणारे होते; त्याला अस्सल पाहिजे होतें, तर त्यांचें नकलेवर समाधान होत होतें तो दूर- दृष्टि होता, तर ते संकुचितदृष्टि होते; तो स्वार्थपराङ्मुख होता, तर ते स्वार्थपरायण होते. याप्रमाणें परस्परविरोधी तत्वांच्या वालींचा झगडा अपरिहार्यच होता, व या झगड्यांत साकोटसाच्या प्रतिपक्षीयांचा क्षणैक विजयहि झाला खरा. परंतु आपल्या अन्यायी कृत्याबद्दल पुढे अथीनि यन लोकांना इतका पश्चात्ताप झाला की, ज्या पुरुषाला त्यांनी गुन्हेगार म्हणून विष प्राशन करावयास लावलें त्यालाच त्यांनीं पुरुषश्रेष्ठाचा मान दिला व त्याच्या पश्चात् त्याचें विलक्षण गौरव केलें. साक्रेटिसाचा तुरुंग वास ही मात्र एक आकस्मिक गोष्ट होती व त्याचें कारणहि क्षुल्लकच होतें व केव्हां केव्हां शुक गोष्टीपासून फार मोठे परिणाम झालेले आपण पाहतों त्या कोटीपैकीं हा तुरुंगवास होता. अथीनियन लोकांचं नव्हे २३<noinclude></noinclude> h9lcvfeeeu96hy4e4k0q77kvsr4qhad पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३० 104 110017 228798 2026-03-31T11:21:53Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. सर्व जगाचे सुदैव कीं, साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली असतांना सुमारें एक महिना त्याला तुरुंगवास भोगावा लागला व यामुळे त्याच्या अंगच्या कित्येक गुणांचे प्रदर्श..." 228798 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. सर्व जगाचे सुदैव कीं, साक्रेटिसाला मरणाची शिक्षा झाली असतांना सुमारें एक महिना त्याला तुरुंगवास भोगावा लागला व यामुळे त्याच्या अंगच्या कित्येक गुणांचे प्रदर्शन झाले. हे तुरुंगांतील दिवस साक्रेटि • सार्ने मोठया शांत वृत्तीने व मोठया आनंदांत घालविले. या दिवसांत स्यानें आपल्या आजन्मव्यवसायाला खळ पडू दिला नाहीं. तुरुंगांत त्याचे शिष्य व परकीय लोक येत व त्यांच्याशी निरनिरळ्या विषयांवर वाद- विवाद करीत. अक्रम थेट त्याच्या मरणाच्या क्षणापर्यंत चालला होता. शिक्षा झालेली असूनहि आपले कर्तव्यकर्म करांत असतांना साक्रेटिसाला मरण आले हे त्याचे केवढे भाग्य ! असे भाग्य फारच थोडयांच्या वाटयास येतें. असो. डेटॉस या बेटावर असलेल्या डेलफॉय देवावर अधोनियन लोकांची फार भक्ति होती. ते त्या देवाला आपला संरक्षक देवच मानीत. यामुळें दरवर्षी एका विवक्षित वेळी एक स्वतंत्र गलबत नगरातर्फे या देवाच्या पूजेअर्चेकरिता पाठविण्यांत येत असे. अथेन्सच्या बंदरांतून हें गलबत सुटल्यापासून परत येईपर्यंतचा काळ - वाला सुमारें महिना लागे - पवित्र व धार्मिक मानला जात असे व या पर्वणीत कोणत्याहि माणसाला मरणाची शिक्षा दिली जात नसे. साकेटिसाच्या खटल्याचा ज्या दिवशीं निकाल झाला त्याच दिवशी हें गलबत बंदरांतून हाकारल्यामुळें सा- टिताची मरणाची शिक्षा ताबडतोब अंमलांत आली नाहीं, व या कारणाने त्याला महिनाभर तुरुंगांत काढावा लागला व तो साके टिसाने कशा प्रकाराने घालविला याचे दिग्दर्शन वर आलेच आहे. साक्रेटिसच्या तुरुंगवासास जवळ जवळ महिना होत आला अस तांना एके दिवशीं अगदी पहाटेस साक्रेटिसाचा पूर्वीचा शिष्य व उतार- वयांतील मित्र किटो हा तुरुंगांतील साक्रेटिसाच्या खोलीशी आला. परंतु त्याला गाढ झोप लागली आहे असे क्रिटोला समजलें हें पाहून आ- पल्या गुरूच्या शांत व आनंदी वृत्तीबद्दल त्याला सप्रेम कौतुक वाटले. साक्रेटिस आपोआप जागा झाल्याबरोबर त्यानें आपल्या मित्राची विचार २४<noinclude></noinclude> 9citti970ltnpso40xeodmqq2trn1tf पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३१ 104 110018 228799 2026-03-31T11:22:02Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. साक्रेटिसास ही बातमी सुदैवाची बातमी आहे पूस करून इतक्या रहांटेस येण्याचं कारण विचारले, तेव्हां क्रिटोनें डेलॉसला गेलेले गलबत आज येणार अशी दुःखदायक बातमी आली आहे असे..." 228799 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. साक्रेटिसास ही बातमी सुदैवाची बातमी आहे पूस करून इतक्या रहांटेस येण्याचं कारण विचारले, तेव्हां क्रिटोनें डेलॉसला गेलेले गलबत आज येणार अशी दुःखदायक बातमी आली आहे असे मोठा सुस्कारा टाकून सांगितले. ऐकून कांहींएक बाईट न वाटतां उलट ही असेच त्याला वाटले, परंतु तो म्हणाला गलबत आज येईल असें मला वाटत नाहीं. कारण आतांच एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली सुंदर स्त्री माझ्या स्वप्नांत आली व ती मला म्हणाली :- " 'आज पासूनी तिसरे दिवशीं जाशिल तूं यमलोकाला !" तेव्हां तुम्ही मला उठविले नाहीं हें चांगले केले; पण तुमचें येण्याचे कारण सांगा." किटो मोठया कळकळीने बोलला "गुरुजी, मीं आपल्याला किती तरी वेळा विनति केली आहे व आतां ही शेवटची करीत आहे. आपण आपल्या जीवाची उगाच आहुती वालीत आहां. या आपल्या करण्यानें आम्ही आपल्या मित्रांनी आपली सुटका करण्याचा कांहीं प्रयत्न केला नाहीं, असा आमच्यावर जनापवाद राहील. मी आपल्याला सांगतों कीं, मी आपल्या सुटकेची सर्व तयारी करून ठेविली आहे. तुरुंगावरच्या सर्व अधिकान्यांची समजी केली आहे. या कामाला फारसा खर्च येतो अशांतला प्रकार नाहीं, व जरी माझी सर्व संपत्ति या कामी खर्च झाली तरी मी ती करण्यास एका पायावर तयार आहे. आपण आपल्या मित्राच्या साहाय्यानें तुरुंगांतून निघून गेल्यास आपल्या मित्रांना तर- काराकडून त्रास, दगदग व खर्च सोसावा लागेल, या भीतीनें जर आपण माघार घेत असाल तर त्याबद्दल आपण अगर्दी बेफिकीर असा. आमचे आम्ही गहून घेऊं ! दुसऱ्या शहराचे लोक आपले आदरातिथ्य - करण्यास व आल्यास आश्रय देण्यास उत्सुक आहेत. सर्व व्यवस्था मीं सलत करून ठेविली आहे. आपला नुसता रुकार पाहिजे आहे. शिवाय, जीव जगविणे हातांत असतां तो जाणूनबुजून घालविणें हें पाप नाहीं का ? आणखी असे पहा, आपण सडे नाहींत आपल्याला मुलेबाळें आहेत; त्यांचे संगोपन करणें व त्यांना शिक्षण देऊन उत्तम नागरिक बनविणें २५<noinclude></noinclude> mw6ixzemzs9lg3qn6tf354oona081kw पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३२ 104 110019 228800 2026-03-31T11:22:23Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्त्वज्ञानी. हे आपले कर्तव्यकर्म आहे. तें कर्तव्यकर्म आपल्या मरणानें आपण टाळीत नाहीं काय ? हा एक आपला भित्रेपणाच आहे. आपल्या पश्चात् आपली मुलें पोरक्यासारखींच होणार व अशा मु..." 228800 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्त्वज्ञानी. हे आपले कर्तव्यकर्म आहे. तें कर्तव्यकर्म आपल्या मरणानें आपण टाळीत नाहीं काय ? हा एक आपला भित्रेपणाच आहे. आपल्या पश्चात् आपली मुलें पोरक्यासारखींच होणार व अशा मुलांची स्थिति पुढे कशी होते है आपल्याला ठाऊकच आहे. आपल्या मुलांचे संगोपन व संवर्धन करण्याचे काम करण्याची ज्याची इच्छा नाहीं त्या मनुष्याने संसारांत पहूं नये ! शिवाय, आपल्या या प्रसंगांत प्रथमपासून अन्याय व चुका झालेल्या आहेत. प्रथमतः आपल्याला मुळीं खटल्यांत हजर राहण्याचेंच कारण नव्हतें ! पुढे खटला चालविण्याच्या कामांतहि चुका झाल्या व आतां शेवटी आपला अन्यायानें जीव जाणार. तरी आपण या अन्या- याला कां बळी पडावें ? तेव्हां गुरुजी, माझें ऐका. मी सर्व तयारी केली आहे. आतां विचार करण्यास वेळ नाहीं. आजच्या रात्रॉच येथून गेलें पाहिजे. नाहीं तर सर्व घात झालाच म्हणा. तरी ही माझी शेवटची विनंति मान्य कराच !" या कळवळ्याच्या भाषणास साक्रेटिसानें तितक्याच कळवळ्याने पण गंभीरपणानें उत्तर दिलें. साक्रेटिस हाणाला 'प्रिय क्रिटो ! माझ्या सुटके- बद्दलची तुमची कळकळ जर चांगली असली तर ती बहुमोलाची होय खरी; परंतु जर तो वाईट असली तर मात्र फार भयंकर आहे ! मी आज- पर्यंत कोणतीहि गोष्ट अविचारानें केली नाहीं; सुविचारास पटल्याखेरीज कोणतीहि गोष्ट करावयाची नाहीं असा माझा क्रम आहे, हें तुम्हाला ठाऊक आहे. तुमच्या हाणण्याप्रमाणे आज माझ्यावर दुर्दैव ओढवले आहे म्हणून मी आतां सुविचाराची कास सोडणं रास्त होईल काय ? तेव्हां तुझी क्षणतां तसे वागणें हें नीतिदृष्टया चांगले आहे किंवा नाहीं याचा आपण पाहिजे तर पुनः विचार करून विचारांत जे चांगले ठरेल त्याप्रमाणे वागू; परंतु नुसत्या लोकांच्या मताला मान देण्याकरितां, किंवा दुसन्या कोणत्याहि कारणाकरितां, अयोग्य तऱ्हेनें वागणं आपल्याला व आपल्या आजपर्यंतच्या उपदेशाला शोभणार नाहीं. खर्चाचा, मुलांच्या शिक्षणाचा, दुसऱ्या शहरांच्या आश्रय देण्याच्या उत्सुकतेचा किंवा इतर २६<noinclude></noinclude> bkg9tigwpo5uezsl5gycmgjfrtm1zqq पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३३ 104 110020 228801 2026-03-31T11:22:38Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. कारणांचा येथे संबंध येत नाहीं. आपले करणें सुविचाराला पटते किंवा नाहीं, हाच काय तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिय क्रिटो! मी करीत आहे हें युक्ती व सुविचारास धरून आहे,..." 228801 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. कारणांचा येथे संबंध येत नाहीं. आपले करणें सुविचाराला पटते किंवा नाहीं, हाच काय तो आपला महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रिय क्रिटो! मी करीत आहे हें युक्ती व सुविचारास धरून आहे, अशी माझी पूर्ण खातरी आहे व तुमचीहि तशीच व्हावी अशी माझी इच्छा आहे. जनतेच्या मताला मान देण्याचे कारण नाहीं, हें मी आजपर्यंत हाणत आलों नाहीं. का ? मत आपल्या फायद्याचें आहे ह्मणून तें मत आजच ग्राह्य झाले काय ? वाईट तें सर्वत्र वाईटच ना ? आपल्यावर दुर्दैव ओढवले ह्मणून. वाईटाचे चांगले असे हाणावयाचें नाहीं ना ? मग अधीनियन लोकांच्या हुकुमानें मला येथे आणून ठेविलें असतां लांग्या संमतीवांचून येथून जाणें रास्त होईल का ? एकानें अन्याय केला हाणून दुसन्याने त्याच- प्रमाणें वागावें काय ? एकाने गाय मारली तर दुसन्याने वासरूं मारूं नये असे आजपर्यंत आपण शिकवीत आलों तें आतां धाव्यावर बसवाव- याचे काय ? अथीनियन लोकांनी मला अन्यायानें शिक्षा केली हाणून आपण आपले ब्रीद सोडावें काय ? तेव्हां कोणत्याहि दृष्टीने विचार करतां माझे येथून निघून जाणें गैर होईल; असं तुहाला दिसत नाहीं काय ? मला तर माझें असें वर्तन ह्मणजे सर्व आयुष्यांतील विचारांवर क्षणिक. जीवाच्या आशेकरितां पाणी सोडण्यासारखे वाटत आहे ! कायदा पालन करणें हा एक सद्गुणाचा प्रमुख भाग आहे. त्याचे अशा करण्यानें- उल्लंघन होत नाहीं का ? मला तर या क्षणी माझ्यापुढे जणूं कांहीं अथे- न्सचे कायदे व राज्यघटना हीं मूर्तिमंत उभी असून तीं माझी कान- उघाडणी करीत आहेत असें वाटते. 'साक्रेटिस ! तुझीं काय करावयाचें मनांत आणिलं आहे? तुमच्या पळण्याच्या प्रयत्नानें तुझी आमचा गळाच दाबीत नाहीं काय ? कायदा व राज्यघटना यांखेरीज कोणता समाज सुरळित चालूं शकेल १ जेथे कायद्याची पायमल्ली होते, जेथें. खासगी व्यक्ति कायद्याला धाब्यावर बसवितात, जेथें न्यायाधिशांचा निकाल कोणी जुमानीत नाहीं, तेथे सुरक्षितपणे राहणें तरी शक्य आहे. काय १ साक्रेटीस ! तुम्ही म्हणाल, कायद्यांनी मला अन्यायाने वागविले २७<noinclude></noinclude> gdbm4tjmhrm464zgue3ci0f27pvfpbq पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३४ 104 110021 228802 2026-03-31T11:22:47Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्त्वज्ञानी. म्हणून त्यांना मी झुगारून देतो. यावर आम्ही कायदे तुम्हांला विचारतों कीं, असा का तुमचा आमचा करार होता ! तुमच्या फायद्याचे हिताचे असले म्हणजेच कायदे पाळावे असे म्..." 228802 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्त्वज्ञानी. म्हणून त्यांना मी झुगारून देतो. यावर आम्ही कायदे तुम्हांला विचारतों कीं, असा का तुमचा आमचा करार होता ! तुमच्या फायद्याचे हिताचे असले म्हणजेच कायदे पाळावे असे म्हणाल तर मग त्यांत कायदा पाळण्याचा सद्गुण तो काय ? तुम्ही स्वार्थाकरितां कायदा पाळला असें होईल. एका विवक्षित प्रसंगी कदाचित् तुम्हांला अन्याय झाला असेल पण सामान्य कायद्यांचा तुम्हाला उपयोग होतो ना ? तुमचे जीवित, तुमचें संगोपन, तुमचे शिक्षण, तुमचें जोवितसंरक्षण, तुमची विश्रांति हीं मुळ कायद्यामुळेच आहेत ना ? कायद्याने तुमचे आईबाप विवाहपाशबद्ध झाले व त्याअन्वयेच तुमचं कुलीनपणानें जगांत येणें संभवनीय झालें. पुढे तुमचं संगोपन, शिक्षण वगैरे सर्व कायद्याच्या बंधनामुळे झाली. असे मनुष्याच्या सर्वतोपरी उपयोगी पडणारे जे आम्ही कायदे, त्यांच्या मुळावर आपल्या वर्तनानें तुम्ही व ला घालण्यास कसे प्रवृत्त होतां ? कायदा जे काम करावयास सांगेल ते केलेच पाहिजे, हेच नागरिकांचे कर्तव्यकर्म नाहीं का ? कायदा गळण्याच्या सद्गुणाचे तुम्हींच इतके दिवस गोडवे गायत ना ? आतां तुमच्यावर कायद्याचा अनिष्ट परिणाम होऊं लाग- स्वाबरोबर तुम्ही आम्हाला झुगारून देणे रास्त होईल काय ? शिवाय जर आमचा अंमल तुम्हाला सुखावह वाटत नव्हता तर तुम्हाला शहर सोडून जाण्याची मुभा होती. परंतु तुम्हाला तर आमचे साम्राज्य आवडत होते. जरी तुम्ही अथेन्त खेरीज दुसन्या राज्य- व्यवस्थेची तारीफ करीत होता, तरी तुम्ही आपले सत्तर वर्षांचे आयुष्य येथेच घालविले; आपला संसार येथेंच केलात येथल्याच कायद्याच्या अंमलाखालीं आपले इतके दिवस सुखासमाधानाने गेले. तुमच्या येथे राहण्यानें येथें संसार करण्यानें तुम्ही अथेन्सचे कायदे पाळण्याचा प्रत्यक्ष करार केला नाहीं काय ? व आतां तुमच्या मतें तुम्हाला अन्यायानें शिक्षा झाली म्हणून तुम्हीं मुळीं कायद्याच्या मुळावरच घाला घालावयास लागला, याला काय म्हणावें १ कायदा मोडण्यानं तुम्ही तिहेरी पापाचे धनी • होत नाहीं काय ? आम्ही तुम्हाला गुरूसमान, तेव्हां यांत गुरूची अवज्ञा होते. २८<noinclude></noinclude> lqjkbxxwvctuzz9100m4p11zafrc39z पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३५ 104 110022 228803 2026-03-31T11:22:59Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. - आह्मी तुमचे संगोपन व पालनकर्ते, तेव्हां यांत कृतनपणाचा दोष येतो. व शेवटी तुमचा आमचा करार झालेला तेव्हां यांत करार मोडण्याचा दोष येतो. शिवाय, खटल्यास सुरुवात होण्यापू..." 228803 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. - आह्मी तुमचे संगोपन व पालनकर्ते, तेव्हां यांत कृतनपणाचा दोष येतो. व शेवटी तुमचा आमचा करार झालेला तेव्हां यांत करार मोडण्याचा दोष येतो. शिवाय, खटल्यास सुरुवात होण्यापूर्वी कायद्याप्रमाणेच तुम्हाला हा देश सोडून जाण्याची मुभा होती. त्या वेळी जे करणे तुमच्या हाती होते ते तुझीं केले नाहीत व आमच्या निकालावर विसंबून राहिला. तुझा तुमचा निरपराधीपणा शाबीत करण्याचीहि पूर्ण मुभा होती. अशा सर्व गोष्टीची झाला सलवत असताना तुमच्याकडून त्यांचा अवलंब झाला नाहीं व आतां तुमच्याविरुद्ध निकाल झाल्यावर तुम्ही देशांतर करण्याचे मनांत आणतो, याला काय हाणायें १ समजा, तुझी दुसन्या देशांत पळून गेलांत तर तेथे तुह्माला यापुढे सुख लागेल काय ? तुमच्याकडे लोकवाकड्या नज- रेनेंच पाहणार. तुम्ही कायद्यांना धाब्यावर बसविणारे, असेंच लोक समजणार.. सुव्यवस्थित राज्यपद्धतीच्या देशांत तुम्हाला लोक राहू देणार नाहीत. कारण, तुम्हीं आपल्या वर्तनाने अशा व्यवस्थेविरुद्धच बंड केल्यासारखें होईल व या आपल्या पळपुट्या वर्तनाने तुम्हीं तुमच्या प्रतिपक्षीयांच्या म्हण- ण्याचे समर्थनच कराल. येसलीसारख्या अव्यवस्थित व बेबंदशाई देशांत कदाचित् तुहााला राहू देतील; परंतु तेथे तुझी काय करणार ? सद्गुण, न्यायीपण', ञ्यवस्थितपणा व कायदापालन यांविषयीं तुझी तेथे बोलणार. काय? परंतु या गोष्टींचा तेथे गंधहि नाहीं. शिवाय, तुमच्या हाणण्याला कोण मानील ? कारण, तुमच्या प्रत्यक्ष वर्तनानें तुह्मीं या गोष्टी जीवापेक्षां व सुखनिवासापेक्षां कभी महत्त्वाच्या आहेत असे दाखविले आहे. तेव्हां थेसलींत तुह्यांला सन्मान्य शिक्षक ह्मणून राहतांव येणार नाही - तर लोकांचा दास व खुप मस्कन्या अशा तऱ्हेनेंच रहावें लागेल व अशा वागण्यांत जर तुह्याला सुख वाटेल तर तुमच्या आजपर्यंतच्या सद्गुणाच्या गौरवाच्या गप्पा होत असें लोक समजणार नाहींत काय? तेव्हां साक्रेटीस, आहा हाणतो त्याचा विचार करा. आही कायद्यांनीच तुमचे सर्वस्वी संगोपन केले आहे. तरी मुलाबाळांचा विचार करूं नका, आपल्या जीवाचा विचार करूं नका. किंवा न्यायापलीकडे दुसऱ्या कोणत्याहि २९<noinclude></noinclude> iz546c7f1eg7ojsuhcqmioml5dbmf05 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३६ 104 110023 228804 2026-03-31T11:23:21Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. यावतीचा विचार करूं नका ! तुझी अशा तन्हेनें वागलांत तरच तुहझाला स्वर्गातील न्यायाधीशापुढें उजळ माथ्याने उभे राहतां येईल व आपलें संरक्षण योग्य प्रकारे करतां येईल...." 228804 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. यावतीचा विचार करूं नका ! तुझी अशा तन्हेनें वागलांत तरच तुहझाला स्वर्गातील न्यायाधीशापुढें उजळ माथ्याने उभे राहतां येईल व आपलें संरक्षण योग्य प्रकारे करतां येईल. हे अगदी उघड आहे कीं, तुमच्या पळपुट्या वर्तनानें तुझाला किंवा तुमच्या मित्रांना इहपरलोकीं मुळींच • सुख होणार नाहीं, किंवा तुमचें आयुष्य उन्नत किंवा पवित्र होणार नाहीं. आतां तुझीं जर मेलांत तर लोक असें हाणतील कीं, अथीनियन लोकांनी साक्रेटिसास अन्यायाने शिक्षा दिली; परंतु तुमच्या विरुद्ध त्यांना चकार शब्दहि काढतां येणार नाहीं. परंतु जर तुझी अशा लज्जास्पद रीतीनें अन्यायाची अन्यायाने फेड केलीत व वाईटाची बाईटानें फेड केलीत आमच्याशी केलेले करारमदार मोडलेत व ज्याच्या घाताचा विचार तुझीं स्वांतहि कधीं आणूं नये त्या तुमच्या मित्रांचा, तुमच्या देशाचा व आमचा घात तुझीं केलात तर आह्मी तुमच्या जीवांत जीव आहे तो तुमच्यावर रुष्ट राहूं व तुह्मी मेल्यावर आमचे परलोकचे कायदेवधु प्रेमानें तुमचें आदरातिथ्य करणार नाहीत. कारण, त्या कायद्यांना सम जेल कीं, पृथ्वीवर असतांना तुम्ही आपल्या हातून होईल तितकी काय- द्याची पायमल्लीच केलीत. तेव्हां तुम्ही आमचे म्हणणे ऐका. क्रिटोच्या मनधरणीकडे लक्ष देऊं नका !" "प्रिय क्रिटो | हे कायद्यांचे शब्द माझ्या कानांत सारखे गुणगुणत आहेत असे मला वाटतें व यामुळे मला दुसरें कांहीहि ऐकूं येत नाहीं व म्हणूनच माझें मन वळविण्याचा तुमचा प्रयत्न अगदीं व्यर्थ आहे ! तरी सुद्धां जर तुम्हाला आपला हेतु साध्य वाटत असेल तर तुम्ही आपला प्रयत्न चालू ठेवा. " यावर क्रिटो म्हणाला कांहींहि बोलवत नाहीं. मी साक्रेटीस म्हणाला 66 " साक्रेटीस ! आपल्या म्हणण्यापुढे माझ्यानें कुंठित झालों आहें." प्रिय क्रिटो ! तर मग आपण हा वाद थांबवूं या व ईश्वर जशी आपणाला प्रेरणा करीत आहे त्याप्रमाणेच वागूं या.” ३०<noinclude></noinclude> lgtgnoe75eeodp6028vp69iq7f5c49k पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३७ 104 110024 228805 2026-03-31T11:23:32Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(8) साक्रेटिसाचा मृत्यु. " नास्ति जीवितादभिमततरं किमपीह जन्तूनाम् " ही बाण- भट्टाची उक्ति किती यथार्थ आहे ! प्राणिमात्राला आपल्या जीवापेक्षां जास्त प्यारे कांहीं नाहीं ! मातेचें पु..." 228805 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(8) साक्रेटिसाचा मृत्यु. " नास्ति जीवितादभिमततरं किमपीह जन्तूनाम् " ही बाण- भट्टाची उक्ति किती यथार्थ आहे ! प्राणिमात्राला आपल्या जीवापेक्षां जास्त प्यारे कांहीं नाहीं ! मातेचें पुलावरील प्रेम अत्यंत निरपेक्ष व प्राणापलीकडील असतं असे आपण म्हणतो. परंतु खरी स्थिति एका हरिदासी गोष्टींत वर्णिलेल्या वानरांच्या स्थितीप्रमाणे आहे, यांत शंका नाहीं. एकदां एक वानरी एका पुरांत सांपडली, तेव्हां ती आपलें मूल पाठीवर घेऊन एका उंच ठिकाणी जाऊन बसली; परंतु तेथेह पाणी आल्यावर ती आणखी उंच ठिकाणी गेली, पण पाणी तितक्या उंच चढले, तेव्हां वानरीचा निरुपाय होऊन ती दोन पायांवर उभी राहिली, आणि आपल्या मुलाला तिने डोकीवर घेतले परंतु पाणी भरा- भर चढतच चाललें, व तिच्या गळ्यापर्यंत येऊन तिचा जीव गुदमरूं लागला, तेव्हां तिनें आपले डोकीवरचें मूल काढून आपल्या पायांखालीं घातलें, व त्यावर उभी राहून पाण्यापासून आपला बचाव करूं लागली, पण व्यर्थ ! शेवटी त्या पुरांत वानरी व तिचें पिलूं या दोघांचाहि अंत झाला. तेव्हां सर्वांना आपल्या स्वप्राणापलीकडे प्रियतम कांहीं नाहीं, हें खरें आहे, व हीच गोष्ट मनुष्यप्राण्यालाही लागू आहे. मनुष्याला जीवि - तासारखें दुसरें कांहीँएक प्रिय नाहीं. " अंगं गलितं पलितं मुंड, दशनविहीनं जातं तुंडम् " अशा जख्खड म्हातान्यालासुद्धां जीवाची आशा सुटत नाही. एकाद्या इरसाल तिमाजी नाईकासारख्या चिक्कू माणसाला प्राणापेक्षां पैसा प्रिय आहेसा दिसतो; परंतु अशा तिमाजी नाईक पुढे जर यमराज खरोखरच दत्त म्हणून उभे ठाकले, तर त्याची ३१<noinclude></noinclude> b9goam3e071dtlwod6v1q63pl2eu4lm पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३८ 104 110025 228806 2026-03-31T11:23:43Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. घाबरगुंडी वळून तो तिमाजी नाईक आपली सर्व संगत यमराजाला देऊन टाकून जीव घेऊन धूम ठोकीत घराची वाट घरील, यांत शंका नाहीं. परंतु ज्याप्रमाणे गणिमात्राला समान असलेल्या..." 228806 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. घाबरगुंडी वळून तो तिमाजी नाईक आपली सर्व संगत यमराजाला देऊन टाकून जीव घेऊन धूम ठोकीत घराची वाट घरील, यांत शंका नाहीं. परंतु ज्याप्रमाणे गणिमात्राला समान असलेल्या पड्रिपूंवर आपली विवेकबुद्धि व मनोदेवता या दोन शक्तींच्या योगें मनुष्य विजय मिळ- वितो, त्याचप्रमाणे याच दोन शस्त्रांच्या सहाय्याने तो आपला अत्यंत निजी आनंदाने सोडण्यास तयार होतो. खरी साधुवृत्ति अशा विजयातच आहे. व अशा साधुकोटीपैकीच साक्रेटिस होता, हे आतां- पर्यंतच्या त्याच्या आयुष्यक्रमावरून आमच्या वाचकांना समजून आलेच आहे. आतां याधुपुरुषाचे मरणसमय वर्तन कते होते हैं त्याच्या आयु- यांतील शेवटच्या दिवसाची साग्र हकीगत देऊन वाचकांना दर्शवि- ण्याचा मानत आहे. साक्रेटिनाला मरणाची शिक्षा झाली होती, हे वाचकांना स्मरत आहेच. परंतु अथेन्सच्या नेहमीच्या चालीप्रमाणें त्या संस्थानचें गलबत त्याच संधींत धार्मिक सफरीवर गेले. व तें परत येईपर्यंत साक्रेटिसाची शिक्षा तहकूब राहिली होती. तें गलयत परत आल्यावर दुसन्याच दिवशी साकोसाची शिक्षा अमंलांत यावयाची होती. यामुळे ज्या दिवशी संस्थानचे गलबत परत आल्याची बातमी शहरांत पसरली, त्याच्या दुसन्या दिवशी अगदी उजाडत साक्रेटिसाची शिष्य मडळी व मित्रमंडळी आपल्या पूज्य गुरूचें व मित्राचे शेवटचें दर्शन घेण्याकारेतां, व त्याच्या शेवटच्या संभाषणाचे पान करण्यासाठी तुरुंगाच्या बाहेर जमली. त्या दिवशी पहाटेलाच साक्रेटिसाच्या पायांतील विडया काढ- यांत आल्या होत्या. प्रथमतः साक्रेटिसाच्या बायकामुलांना आंत धाड' ण्यांत आलें. साक्रेटिसाची बायकामुळे फार रडूं लागली, म्हणून साक्रे. दिसानें लवकरच त्यांना परत लावून तो आपल्या आवडत्या शिष्यमित्र मंडळीत येऊन बसला, व आपल्या हातानें आपले पाय चोळीत चोळीत म्हणाला मनुष्य ज्याला सुख म्हणतात, ती किती विचित्र वस्तु आहे !. सुखाच्या उलट असलेलें जें दुःख त्याच्याशी सुखाचा किती आश्चर्यकारक 66 ३२<noinclude></noinclude> 0at5gmrxevoshnho2gc21tyjvl1tzn4 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/३९ 104 110026 228807 2026-03-31T11:23:50Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. संबंध आहे ! सुख व दुःख हीं मनुष्याला एकदम मिळत नाहीत; परंतु सुखाचा पाठलाग करून ते माणसाने मिळविलें, कीं, त्याच्या मागोमाग दुःख आलेच म्हणून समजा ! जणूं काय सुखदुःख या दोन भ..." 228807 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. संबंध आहे ! सुख व दुःख हीं मनुष्याला एकदम मिळत नाहीत; परंतु सुखाचा पाठलाग करून ते माणसाने मिळविलें, कीं, त्याच्या मागोमाग दुःख आलेच म्हणून समजा ! जणूं काय सुखदुःख या दोन भिन्न वस्तूंची एका टोकाला गांठ बांधलेली आहे ! ही सुखदुःखांची सांगड जर ईसा • बाने पाहिली असती, तर त्याने यावर एक अशी गोष्ट रचली असती, कीं, सुख-दुःखांचें भांडण होत असतां देवाने त्यांचा समेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु हें त्याला साधळें नाहीं, तेव्हां त्यानें त्यांची टोके एके ठिकाणी बांधिली, व म्हणूनच मानव प्राण्याला एक मिळाले कीं, दुसरें त्याच्या पाठोपाठ मिळणारच म्हणून समजावें. पहा, माझी अशीच स्थिति झाली आहे. माझ्या पायांतल्या विडयांमुळे आतांपर्य मला दुःख होत होतें, परंतु त्या विड्या काढल्याबरोबर दुःखाच्या मागोमाग सुख आलेंच | " असें म्हणून साक्रेटिसानें आपल्या सभोवार जमलेल्या मित्रमंडळीकडे दृष्टि फेंकली. तेव्हां त्या मंडळींत अथेन्सशिवाय इतर शहारांतले परकी गृहस्थह आले आहेत, असे त्याला आढळून आले व त्यांपैकीं सीव्स या गृहस्थाने प्रथमतः बोलण्यास सुरवात केली. तो म्हणाला 'अहो साक्रेटिस ! तुम्ही तुरुंगांत असतांना अपोलो देवांची प्रार्थना कवितेंत केली, व ईसाबाच्या गोष्टींना पद्यात्मक स्वरूप दिले याबद्दल दोन दिव- सांपूर्वी ईव्हीनस हा कवि मजजवळ चौकशी करीत होता. तरी कृपा करून याचें कारण आपण सांगाल काय ?" सॉक्रेटिस उत्तरला, C सीन्स, त्यांना खरें तेंच सांगा. त्यांना म्हणावें आपल्याशी किंवा आपल्या कवितांशी स्पर्धा करण्याच्या बुद्धीनें मीं कविता केल्या नाहीत. तसे करणें कांहीं सोपें काम नाहीं. परंतु नेहमी नेहमी मला एक स्वम पडत असे, तें असें कीं, सॉक्रेटिस, काव्याचा अभ्यास करून काव्य रचा." या स्वप्नाचा मी नेहमीं असा अर्थ घेत असे की, देव मला माझ्या अंगीकृत कामांत उत्तेजनच देत आहे. कारण मीं आपले सर्व आयुष्य अध्यात्मविद्येत घालविलें आहे व अध्यात्मविद्या हीच सर्वांत सा... ३ ३३<noinclude></noinclude> q6835xhwl8dfiwgabf14ospnnpl7yoy पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४० 104 110027 228808 2026-03-31T11:23:57Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. उच्चतम कविता आहे, अशी माझी समजूत होती. परंतु मी तुरुंगांत पड- ल्यानंतर हे माझे स्वप्न मला लौकिक अर्थाने काव्य करण्यास तर सांगत नाहीं ना असें वाटू लागले आणि म्हणून आ..." 228808 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. उच्चतम कविता आहे, अशी माझी समजूत होती. परंतु मी तुरुंगांत पड- ल्यानंतर हे माझे स्वप्न मला लौकिक अर्थाने काव्य करण्यास तर सांगत नाहीं ना असें वाटू लागले आणि म्हणून आपल्या मरणापूर्वी या खौकिक अर्थानें कविता रचून मी स्वझांतली आज्ञा पाळण्याचा बेत केला. तदनु- रूप मी देवाची एक प्रार्थना रचली व मग मला कल्पित गोष्टी रचतां येत नाहींत, म्हणून ईसाबाच्या ज्या कांहीं गोष्टी मला आठवत होत्या, त्यांनाच पयाचे स्वरूप देऊन मी आपल्या मनाचें समाधान केलें. तेव्हां सीव्स, तुम्ही ईव्हीनस कबीला हे सर्व निवेदन करा. व माझा त्यांना नमस्कार सांगून माझ्या पाठोपाठ येण्याबद्दल त्यांना माझ्या तर्फे विनंति करा. कारण अथीनियन लोकांच्या इच्छेप्रमाणे मी आज प्रयाण करीन असें दिसतें. " 66 हें भाषण ऐकून सीमियस आश्चर्याने म्हणाला, सॉक्रेटिस, ईव्ही- नसला आपला कोण विलक्षण उपदेश हा ! मी त्याला पुष्कळ वेळां भेटलों आहे व त्यांच्याबद्दल मला जी माहिती आहे, तीवरून मला असें वाटतें कीं शक्य असेल तेथपर्यंत ईव्हीनस आपल्या उपदेशाप्रमाणें खात्रीने वागणार नाहीं ! " सॉक्रेटिसाने विचारलें, सीमीयस उतरला, सॉक्रेटिस म्हणाला, 66 काय, ईव्हीनस हा तत्वज्ञानी नाहीं काय ?" होय. तो आहे असे मला वाटतें. " C 6 तर मग ईव्हीनस मरणाची इच्छा करील व ज्याला ज्याला म्हणून तत्वज्ञानाच्या अभ्यासाची गोडी आहे, तो तो अशीच इच्छा करील. मात्र तो आत्महत्या करणार नाहीं. कारण असें करणें पाप आहे असे म्हणतात. ' " इतके बोलून सॉक्रेटिसाने आपले पाय खाटेवरून जमिनीवर ठेवले. व राहिलेल्या सर्व संभाषणाच्या वेळीं तो असाच बसून होता. नंतर सीन्सनें सॉक्रेटिसाला विचारले, "सॉक्रेटिस, आत्महत्या करणें. वाईट, पण तत्वज्ञानी मरणाच्या माणसाच्या लागोपाठ जाण्यास इच्छा करील असे आपण म्हणतां याचा अर्थ काय १२ .३४<noinclude></noinclude> i86knyxz2a7rqkkgytxud8j6pe6nnnj पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४१ 104 110028 228809 2026-03-31T11:24:07Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. सॉक्रेटिस म्हणाला, तुम्हीं दोघेजणांनी फायलोलॉसजवळ जाऊन या गोष्टीबद्दल ऐकलें नाहीं काय ? " निश्चित असे कांहीं ऐकलें नाहीं." 26 बरें, मलाही सांगो सांगीच ठाऊक आहे. तरी पण मी..." 228809 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. सॉक्रेटिस म्हणाला, तुम्हीं दोघेजणांनी फायलोलॉसजवळ जाऊन या गोष्टीबद्दल ऐकलें नाहीं काय ? " निश्चित असे कांहीं ऐकलें नाहीं." 26 बरें, मलाही सांगो सांगीच ठाऊक आहे. तरी पण मी जें ऐकलें आहे, ते तुम्हांला सांगावयाला काय हरकत आहे ? खरोखरी जर मी परलोकाच्या प्रवासाला निघण्याच्या तयारीत आहे, तर त्या प्रवासाच्या - स्वरूपाबद्दल व त्या प्रवासाबद्दल बोलणें रास्त नाहीं काय ? आतांची वेळ व सूर्यास्त यांमधल्या काळाचा यापेक्षां जास्त चांगला सद्व्यय आपण काय करणार ?" " तर मग साक्रेटिस, आत्महत्या करणें वाईट असें ते कां म्हणतात? स शहरी असतांना असे करणे चांगले नाहीं, असें फायलोलॉस म्हण तांना मी ऐकले आहे, हे अगदी खरं आहे. दुसन्यांच्या तोंडूनही मीं तेंच ऐकले आहे, परंतु कोणाकडूनही मला निश्चयात्मक असें कांहीएक कळले नाहीं." 4 सॉक्रेटिस म्हणाला, तुम्हीं धीर सोडतां कामा नये. कदाचित् -कधी काळीं तुम्हांला कांहीं तरी निश्चयात्मक कळेल. दुसऱ्या नियमांना अपवाद असतील, परंतु या नियमाला अपवाद नाहीं. तुम्हांला आश्चर्य वाटत असेल, तें असें कीं, वाईट गोष्ट केव्हां केव्हां व कांहीं कांहीं माण- सांच्या बाबतींत चांगली होते. परंतु मरणाला मात्र ही गोष्ट लागू नाहीं. ज्या माणसांनी मरणें वरें, त्यांनी देखील आपल्या हातांनी आपल्यावर मरण आणतां कामा नये, त्यांनीं त्याकरतां दुसऱ्याची वाट पहात -साहिले पाहिजे." खरंच. 32 हंस हंसत व आपल्या प्रांतिक भाषेत सीन्स म्हणाला, सॉक्रेटिस म्हणाला, " खरेंच. अशा तन्देचें विधान तुम्हांला विचित्र वाटेल. तरी पण तें सयुक्तिक आहे. आणि या विधानाला एक सयुक्तिक कारणही दाखवितां येईल. पण मनुष्यप्राणी हा एका प्रकारच्या तुरुंगांत आहे व तेथून त्याने आपली मुक्तता करून घेतां कामा नये, अथवा तेथून ३५<noinclude></noinclude> 591n4m96eyicucrueejvpulcy0asljs पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४२ 104 110029 228810 2026-03-31T11:24:15Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. पळून जातां कामा नये. हें जें कारण गूढविद्या सांगते, तें बरेंच गहन असून समजण्यास सोपें नाहीं. तरी मला असें वाटतें कीं, देव हे मनुष्याचे पालक आहेत, व आपण मानव हे त्यांच..." 228810 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. पळून जातां कामा नये. हें जें कारण गूढविद्या सांगते, तें बरेंच गहन असून समजण्यास सोपें नाहीं. तरी मला असें वाटतें कीं, देव हे मनुष्याचे पालक आहेत, व आपण मानव हे त्यांची मालमता आहों. तुम्हाला नाहीं का असे वाटत ?" " होय, मलाही असें वाटतें." 66 तर मग तुम्ही तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली नसतांना तुमच्या एखाद्या अंकिताने आत्महत्या केली तर तुम्हांला राग नाहीं का येणार ? आणि शक्य असल्यास तुम्ही त्याबद्दल त्याला शिक्षा नाहीं का करणार ? " " खात्री करूं." ८८ तर आतां या विचारसरणीनें कोणत्याही माणसाला आत्महत्या करण्याचा हक्क नाहीं असें नाहीं का होत ? प्रथम म्हटल्याप्रमाणें देवा- कडून आग्रहाचें बोलावणें येईपर्यंत मनुष्याने वाट पाहिली पाहिजे. त्यानें आत्महत्या करतां नये. " सीन्स म्हणाला, " होय. तुमचें म्हणणें स्वाभाविक दिसते. पण तुम्ही आतांच म्हणत होतां कीं तत्वज्ञानी मरणाची इच्छा करील. मग देव पालनकर्ता आहे, व आपण त्याचे चाकर आहों, हें जर खरें, तर या दोन विधानांत विरोध येत नाहीं का ? सर्व शासनकर्त्यांमध्यें श्रेष्ठ असे देव जर शहाण्यावर देखरेख ठेवतात, तर या अंमलापासून आपली सुटका • करून घेण्याची इच्छा शहाणा करील असें म्हणणें युक्तीला पटत नाहीं. देव जितकी त्याची काळजी घेत आहेत, त्यापेक्षां जास्त काळजी आपण स्वतंत्र झाल्यावर आपली आपण घेऊं असें त्याला खास वाटणार नाहीं. कदाचित् मूर्खाला असे वाटेल व आपल्या धन्यापासून पळून गेल्यास बरें, असें तो म्हणेल. इतक्या चांगल्या धन्याला आपण सोडून जाऊं नये, तर शक्य तितका काळ त्याच्याजवळच रहावें, असें त्याच्या मनांत येणार नाहीं, व म्हणून अविचाराच्या भरांत तो पळून जाईल. परंतु आपल्यापेक्षां सर्व तऱ्हेनें श्रेष्ठ असणाऱ्या धन्याजवळ नेहमी राहण्याची ३६<noinclude></noinclude> sk0ycfigl9zdkldb3u4m3qhq23ul71s पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४३ 104 110030 228811 2026-03-31T11:24:24Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. इच्छा शहाणा करील, यांत शंका नाहीं. पण ही विचारसरणी जर खरी आहे तर आतां आपण म्हणतां त्याच्या उलटच अनुमान निघतें. शहाण्या माणसाला मरणाबद्दल वाईट वाटले पाहिजे, व मूर्खाला आ..." 228811 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. इच्छा शहाणा करील, यांत शंका नाहीं. पण ही विचारसरणी जर खरी आहे तर आतां आपण म्हणतां त्याच्या उलटच अनुमान निघतें. शहाण्या माणसाला मरणाबद्दल वाईट वाटले पाहिजे, व मूर्खाला आनंद वाटला पाहिजे. या सीन्सच्या म्हणण्यानें सॉक्रेटिसाला आनंद झाल्यासारखा दिसला. त्याने आमच्याकडे पाहिले व म्हटले, "सीन्स, हा नेहमी प्रमाणांची छाननी करतो. त्याला निव्वळ दुसन्याच्या विधानानें कधींच समाधान होत नाहीं. " 66 सीमीयस म्हणाला, होय, सॉक्रेटीस, पण सीन्स म्हणतो, त्यांत कांहीं तरी तथ्य आहे, असे मलाही वाटतें. खन्याखुन्या शहाण्या माण- सांनी आपल्यापेक्षां चांगल्या धन्यापासून पळून जाण्याची व त्याची चाकरी चटकन् सोडण्याची कां इच्छा करावी ? मला वाटतें कीं, सीव्सच्या म्हणण्याचा सर्व रोख तुमच्याकडे आहे. कारण आपल्याच म्हणण्याप्रमाणे जे देव इतके चांगले धनी आहेत, त्यांना व आम्हांला तुम्ही सोडून जाण्याला इतके उत्सुक झालां आहां." सॉक्रेटीस म्हणाला, "तुमचें म्हणणे रास्त आहे. मी न्यायाच्या कोर्टात असल्याप्रमाणे तुमच्या आरोपाचे खंडन केलें पाहिजे, असें तुमचें म्हणणें. 55 सीमीयस म्हणाला, "होय. हाच आमचा आशय आहे." सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर माझ्या खटल्याच्या चौकशीच्या वेळीं माझ्या हातून माझ्शवरील आरोपाचे निरसन न्यायाधिशांना पटेल अशा तन्हेनें झालें नाहीं. आतां तरी ते तुम्हांला पटण्यासारखे होवो, म्हणजे झाले. सीन्स व सीमीयस, चांगल्या व शहाण्या देवांच्या सहवासांत व या मर्त्य- लोकांच्यापेक्षां चांगल्या लोकांच्या सहवासांत माझ्या मरणानंतर मला रहा- वयाला सांपडेल, अशी जर माझी समजूत नसती तर मला मरणाबद्दल खरोखरी वाईट वाटले असते. पण मी चांगल्या लोकांच्या सहवासांत राहणार अशी मला आशा आहे. अशा अतींद्रिय गोष्टीबद्दल जितकी ३७<noinclude></noinclude> 46pcla6ucio20qx4h8o9mifa09mb800 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४४ 104 110031 228812 2026-03-31T11:24:33Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. खात्री असणें शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यां जवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाहीं. माझा असा दृढ समज आहे कीं, मेलेल्यांना पुढे का..." 228812 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. खात्री असणें शक्य आहे, तितकी माझी खात्री आहे. मी चांगल्या धन्यां जवळ जाणार आहे. व म्हणूनच मला मरणाबद्दल दुःख होत नाहीं. माझा असा दृढ समज आहे कीं, मेलेल्यांना पुढे कांहीं एका प्रकारचें आयुष्य आहे व तें आयुष्य दुष्टापेक्षां सद्गुणी माणसांना जास्त सुखावह असते.” सीमीयस म्हणाला, "बरें, पण आपण हा आपला समज आपल्या- जवळच ठेवून जाणार कीं, आम्हांलाही त्याचा फायदा देणार? असें दिसतें कीं, या समजांत आमचाही हितसंबंध आहे. शिवाय जर तुम्ही आमची आपल्या म्हणण्याबद्दल खात्री केली तर तुमच्या वर्तनाचें तुम्ही समर्थन केल्यासारखं होईल. " सॉक्रेटिस म्हणाला, " मी प्रयत्न करून पाहतों, पण क्रिटो माझ्या- जवळ बोलायला पाहतो आहे असें मलावाटतें. तर प्रथमतः त्याचें म्हणणें ऐकूं या. " "क्रिटो म्हणाला, " सॉक्रेटिस, मला फक्त हेंच सांगावयाचें आहे कीं, तुम्हाला विप देण्याचे काम ज्या माणसाचं आहे त्याने मला तुम्हाला असें बजवायला सांगितलें आहे की आपण फार बोलू नका. कारण बोल- ण्यानें मनुष्याचें रक्त तापते व मग विषाचा परिणाम उष्णतेने कमजोर होतो. जे लोक आपले रक्त तापवून घेतात, त्यांना केव्हां केव्हां २ किंवा ३ वेळां सुद्धां विषप्राशन करावें लागतें. " सॉक्रेटिस म्हणाला, "बरें तर मग. त्याला आपल्या कामाला लागू दे व दोनदां किंवा गरज लागल्यास तीनदां मला विष देण्याची त्याची तयारी असूं दे, म्हणजे झाले. " क्रिटो म्हणाला, 66 तुम्ही हेंच उत्तर द्याल, हे मला ठाऊक होते. परंतु त्या माणसाचा फार आग्रह होता. " सॉक्रेटिस म्हणाला, 66 त्याच्या म्हणण्याकडे लक्ष्य देण्याचे कारण नाहीं. पण आपण आपल्या वादविषयाकडे वळू.” इतकें प्रस्तावनारूप संभाषण झाल्यावर सॉक्रेटिसाने प्रथमतः तत्वज्ञान ही एक प्रकारची मरणमीमांसा कशी आहे, हें सिद्ध केलें व नंतर आत्मा ३८<noinclude></noinclude> so5n1u1tw6ji7dc0qoeold4pcncowk1 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४५ 104 110032 228813 2026-03-31T11:24:39Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सांक्रेटिस. अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें, सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षे- पांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणण..." 228813 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>सांक्रेटिस. अमर आहे, हा आपला समज कसा खरा आहे, याबद्दल विवेचन केलें, सीव्स व सोमीयस यांनीं शक्य तितके आक्षेप घेतले, परंतु या सर्व आक्षे- पांचें साक्रेटिसानें खंडन केलें व आपले म्हणणें प्रमाणांनीं सिद्ध केलें. परंतु हा सर्व वादविवाद व त्यांतील प्रमाणें ह्रीं सॉक्रेटिसाच नसून त्या प्रमाणांमध्ये प्लेटोचे सर्व तत्वज्ञान व त्याची विशेष मतें यांवरच भिस्त ठेवली असल्यामुळे हा भाग बराच गहन व कांहींसा रुक्ष आहे व तो माझ्या वाचकांना कंटाळवाणा वाटण्याचा फार संभव आहे, म्हणून त्या वादविवादाचा अनुवाद येथे देत नाहीं. शिवाय सॉक्रेटिसाच्या चार- त्राच्या दृष्टीने त्याचा कांहीं उपयोग नाहीं. पण हा आत्म्याचा वाद सॉक्रेटिस बहुतेक सर्व दिवनभर करीत होता. वादाच्या शेवटी सॉक्रेटिसानें मर- णानंतर आत्मा आपापल्या पापपुण्याप्रमाणे निरनिराळ्या लोकों कसा जातो, व तेथें त्याला आपल्या चांगल्या वाईट कृत्यांबद्दलचं योग्य बक्षीस किंवा शिक्षा कशी होते याबद्दलची आख्यायिका सांगितली. ही गोष्ट अतींद्रिय असल्यामुळे प्रमाणांनी सिद्ध करतां येण्यासारखी नाहीं, असेंही त्यानें कबूल केले व नंतर तो म्हणाला, " मी वर्णन केल्याप्रमाणे हुबेहूब स्थिति आहेच, असें समंजस मनुष्य आग्रहाने सांगणार नाहीं. पण आत्मा व त्याचा पुढील निवास यांसंबंधी असे कांहीं तरी असावें, असें मला वाटते. कारण आत्मा अमर आहे, एवढे आपण सिद्ध केलं आहे. तेव्हां पुढील वर्णनावर भरवसा ठेवणं बरें, व मनांत शंका आल्यास त्या असल्या गोष्टीच्या मंत्रांनी मनांतून घालवून लावणें रास्त. म्हणूनच जर मनुष्यानें शरीर व विषयमुख यांची पर्वा न करतां विद्याधन व सद्गुण- घन मिळविण्यांत आपला वेळ खर्च केला असेल, तर त्याने आपल्या आत्म्या बद्दल काळजी न करतां आनंदाने मरणाला राजी असले पाहिजे. सीन्स सीमीत व माझ्या इतर स्नेह्यांनो ! तुम्ही सर्व आपापल्या योग्य वेळीं या प्रवासावर निघाल. पण कविवचनाप्रमाणे देवाने मला आतां बोला. विलें आहे, तेव्हां मी स्नान करून तयार व्हावे, हें बरें. कारण, विष ३९<noinclude></noinclude> cplvwmjjmcatlgx3swbmgp4ooi52m2o पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४६ 104 110033 228814 2026-03-31T11:24:45Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्त्वज्ञानी. घेण्याच्या आधींच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाहीं." सॉक्रेटिसाचें बोलणें संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिलें,..." 228814 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्त्वज्ञानी. घेण्याच्या आधींच स्नान केलेले असले म्हणजे प्रेताला स्नान घालण्याचा त्रास बायकामाणसांना पडणार नाहीं." सॉक्रेटिसाचें बोलणें संपल्यावर क्रिटोनें उत्तर दिलें, ८८ आपली इच्छा ठीक आहे. पण तुमच्या मित्रांना किंवा मला आपल्या मुलांबद्दल किंवा दुसऱ्या गोष्टींबद्दल कांहीं सांगावयाचे आहे काय ? शेवटी आपल्याकरतां आम्ही काय करावें ? " सॉक्रेटिस म्हणाला, "क्रिटो, मी आजपर्यंत जो तुम्हांला उपदेश करीत आलों, त्याप्रमाणें तुम्ही वागलांत, म्हणजे मला सर्व कांहीं मिळाले. तुम्ही आपल्या आत्म्याची योग्य काळजी घ्या, म्हणजे माझी, माझ्या मुलां- वाळांची व तुमची स्वतःचीही योग्य सेवा केल्यासारखे होईल. मग तुम्ही आतां मला वचन दिलें नाहीं, तरी हरकत नाहीं. परंतु जर तुम्ही आपल्या आम्याबद्दल वेपर्वा राहिलां, आणि आज व दुसन्याही प्रसंगी वादवि- वादांत ज्या तऱ्हेच्या आयुष्यक्रमाचे चित्र आपण रेखाटलें आहे, त्याप्रमाणें वागला नाहीं, तर तुम्हीं आज दिलेलीं वचनें कितीही लांबलांब आणि मनोभावानं दिलेली असोत, त्यांचा कांहींएक उपयोग नाहीं. " क्रिटो म्हणाला, " आपल्या उपदेशाप्रमाणें वागण्याचा आम्ही होईल तितका प्रयत्न करू. परंतु तुम्हांला आम्ही कोणत्या तन्हेने पुरावे ?" सॉक्रेटिस म्हणाला, तुमच्या इच्छेनुरूप फक्त प्रथमतः मला तुम व्यापासून दूर जाऊं न देतां धरून ठेवले पाहिजे. " 66 नंतर सॉक्रेटिसानें हंसतमुख होऊन आपल्या मित्रमंडळीकडे पाहून म्हटले, "मित्रहो ! तुमच्याजवळ बोलणारा व आपली प्रमाणे व्यवस्थेनें मांडणारा तो मी सॉक्रेटिस, ही गोष्ट क्रिटोला कांहीं पटलेली दिसत नाहीं. त्याला वाटतें कीं, लवकरच प्रेत होऊन पडणारें जें माझं शरीर, तोच मी, व म्हणूनच मला कसें पुरावयाचे याबद्दल तो विचारपूस करीत आहे. विष प्राशन केल्यावर मी येथे राहणार नाहीं, तर भल्या लोकांच्या वस्तीला जाईन, हें सिद्ध करण्याकरतां मीं जीं प्रमाणे उपयोगांत आणली व ज्या प्रमाणांच्या योगानें तुमचें व माझें समाधान झालें, तीं सर्व प्रमाणे क्रिटो- ४०<noinclude></noinclude> tq8a0cx0bndkrg1m3vkiy2fdownhimt पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४७ 104 110034 228815 2026-03-31T11:24:53Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. च्या मनावर उपड्या घागरीवर पाण्यासारखी झाली ! तरी तो ज्याप्रमाणें चौकशीच्या वेळी मला जामीन राहिला होता, त्याप्रमाणें आतां तुम्ही मला निराळ्या तऱ्हेने जामीन रहा. तेव्ह..." 228815 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. च्या मनावर उपड्या घागरीवर पाण्यासारखी झाली ! तरी तो ज्याप्रमाणें चौकशीच्या वेळी मला जामीन राहिला होता, त्याप्रमाणें आतां तुम्ही मला निराळ्या तऱ्हेने जामीन रहा. तेव्हां मी येथून जाणार नाहीं, हजर राहीन, अशाबद्दल त्यानें हमी घेतली होती, परंतु आतां माझ्या मरणा- नंतर मी तुमच्याबरोबर राहणार नाहीं, तर येथून जाईन, अशाबद्दल तुम्ही हमी घ्या. असें तुम्ही केलें म्हणजे माझ्या मरणाबद्दल त्याला कमी दुःख होईल, व जेव्हां माझें शरीर जळतांना किंवा पुरतांना तो पाहील, तेव्हां मला भयंकर यातना होत आहेत, असें त्याला वाटणार नाहीं. तसेंच माझ्या स्मशानाविधीच्या वेळीं सॉक्रेटिसाला कपडे चढवून नीट बसवीत आहों, किंवा सॉक्रेटिसाला जाळीत किंवा पुरीत आहों, असें तो म्हण णार नाहीं. कारण प्रिय क्रिटो ! तुम्ही हें ध्यानांत ठेवा की, अयथार्थ शब्दप्रयोग करणें हा मूळ दोष आहे इतकेंच नव्हे तर त्याच्या योगानें आत्म्यालाही दोप लागतो. म्हणून तुम्ही आनंदी राहून माझे शरीर पुरावा असा शब्दप्रयोग करा व तें माझें शरीर तुम्हाला वाटेल त्या- प्रमाणं व तुम्हाला योग्य दिसेल त्या तन्हेनें पुरा. 33 इतके बोलून सॉक्रेटिस उठला व स्नान करण्याकरतां दुसन्या खोलींत गेला. क्रिटो त्याच्या मागोमाग गेला व बाकीची मंडळी मागे राहिली. सर्वजण सॉक्रेटिसाच्या वादविषयावर बोलत होते व आपल्यावर केवढे संकट आले आहे, आज जणूं काय आपला पिताच मरत आहे व पुढील सर्व आयुष्यभर आपण पोरके होणार असे त्यांच्या मनांत येत होतें. इतक्यांत सॉक्रेटिसाची आंबोळ आटवली आणि त्याच्या कुटुंबाची मंडळीची त्याला दोन अगदी लहान व एक जाणता मुलगा होता भेट झाली. क्रिटोच्या समक्षच तो बायकामुलांजवळ बोलला. व आपली शेव- टली आज्ञा त्यांना सांगून त्याने त्या सर्वांना घरी लावून दिले आणि मग तो आपल्या मित्रमंडळीकडे वळला. या वेळीं सूर्य अस्ताला जाऊं लागला होता. कारण तो आंतल्या खोलींत बराळ वेळ होता. स्नान होऊन मित्रमंडळीत बसल्यानंतर फारसें बोलणें निवालें नाहीं. ४१<noinclude></noinclude> oetqdeqdkmsmpfjpybv35uz2kwezm9k पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४८ 104 110035 228816 2026-03-31T11:25:00Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. थोडयाच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, " सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणानें वागणार नाहीं, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष..." 228816 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. थोडयाच वेळांत सरकारी माणूस येऊन सॉक्रेटिसला म्हणाला, " सॉक्रेटिस, इतर माणसांप्रमाणे तुम्ही असमंजसपणानें वागणार नाहीं, हें मला ठाऊक आहे. सरकारी हुकमाप्रमाणे विष प्यायला मी त्यांना सांगितलें, कीं ते माझ्यावर रागावतात व मला शिव्याशाप देतात. परंतु आजपर्यंत जे जे लोक तुरुंगांत आलेले आहेत, त्या सर्वांत तुमच्यासारखा उदार, शांत व उत्कृष्ट मनुष्य मला तर आढळला नाहीं ! आणि आतां माझी खात्री आहे, कीं तुम्ही माझ्यावर रागावणार नाहीं, तर ज्यांच्या शिरावर आपल्या मृत्यूचे खापर फुटले आहे, त्यांच्यावर रागवाल. ज्याला उपाय गोष्ट आपण शांतपणे सोसण्याचा प्रयत्न करा. मी कां आलो आपल्याला ठाऊक आहेच. आतां मी आपला निरोप घेतों." सॉक्रेटिसानें त्या माणसाकडे पाहून त्याला म्हटले, " ठीक आहे, तुम्ही म्हणतां त्याप्रमाणें वागण्यास मी तयार आहें." नाहीं ती आहे, हें नंतर मित्रमंडळीकडे वळून तो म्हणाला, हा मनुष्य किती सभ्य आहे ! माझ्या सर्व तुरुंगवासांत हा मनुष्य मजकडे नेहमीं येत असे. हा केव्हां केव्हां माझ्याजवळ बोले व माझ्याशी फार चांगल्या तऱ्हेनें वागे. आतां माझ्याकरतां त्याला किती दुःख होत आहे १ क्रिटो, चला तर आपण त्याच्या म्हणण्याप्रमाणे करू या. विष तयार झाले असले तर आणवा व जर तें तयार झाले नसले तर तयार करवा. " क्रिटो म्हणाला, “ नाहीं. सॉक्रेटिस, अजून सूर्य टेकडयांवरच आहे. तो मावळला नाहीं. शिवाय मला ठाऊक आहे की, इतर माणसें अगदी उशीरां विष प्राशन करतात व विष घेण्याबद्दल इशारा झाल्यावर सुद्धां हौसेने खातात, पितात व आपल्या निवडक मित्रांचे सहवाससुख भोग- तात, तेव्हां घाई करण्याचे कारण नाहीं. अजून वेळ आहे. " सॉक्रेटिस म्हणाला, 66 क्रिटो, ज्यांच्याबद्दल तूं बोलत आहेस ते साहजिकच तसे करतात, कारण असे करण्यापासून आपला फायदा आहे असे त्यांना वाटतें. पण मी मात्र तसे करणार नाहीं. कां कीं थोडया उशीरानें विष पिण्यापासून मला कांहीं एक मिळणार नाहीं. उलट जे ४२<noinclude></noinclude> pmy6kqu97hxnn2it339hwv4a3r0swpl पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/४९ 104 110036 228817 2026-03-31T11:25:10Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणानें संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्या प्रमाणे करण्याचें नाकारूं नका." तेव्ह..." 228817 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. आयुष्य बहुतेक संपत आले आहे, त्या आयुष्याचा अधाशीपणानें संग्रह करण्याबद्दल मी आपल्याला तुच्छ मानूं लागेन. म्हणून मी म्हणतो, त्या प्रमाणे करण्याचें नाकारूं नका." तेव्हां जवळ असलेल्या आपल्या गुलामाला क्रिटोनें खूण केली. तो गुलाम बाहेर गेला व थोड्या अवकाशानें तयार केलेल्या विषाचा पेला दातांत घेतलेल्या माणसासह तो परत आला. $6 त्या माणसाला पाहून सॉक्रेटिस त्याला म्हणाला, मला काय करावयाचे याची तुला सर्व माहिती आहे ?" 66 त्याने उत्तर दिलें, फक्त हें तुम्ही प्राशन करा, व पाय जड होई- पर्यंत इकडे तिकडे हिंडा व मग पडून रहा. म्हणजे विषाचा आपोआप परिणाम होऊं लागेल. " असे म्हणून त्या माणसानें तो पेला सॉक्रेटिसाला दिला, व चेहे-यांत किंवा आकृतींत यत्किंचितही फरक न होऊं देतां व न कापतां मोठ्या आनंदानें सॉक्रेटिसानें तो घेतला. आपल्या नेहमीच्या स्थिर नजरेनें त्या माणसाकडे पाहून सॉक्रेटिसानें त्याला विचारलें, " या पेल्यांतून देवाचें तर्पण करण्याबद्दल तुमचें काय म्हणणे आहे ? मी करूं कीं नको ? " तो मनुष्य म्हणाला, तयार करतों." सॉक्रेटिस म्हणाला, आम्ही एका माणसाला पुरेल इतकेंच विष 6 मी समजलों; पण मला तर्पण करावयाला हरकत नाहीं, व देवाची प्रार्थना मला केलीच पाहिजे. म्हणजे माझा येथासूनचा प्रवास सुखाचा होईल. हीच माझी प्रार्थना, तरी त्याप्रमाणें घडो." हैं होईप पैंत साँफे- इतके बोलून सॉक्रेटिसानें तो पेला तोंडाला लावला व त्यांतील विष त्यानें अगर्दी शांतपणाने व आनंदाने पिऊन टाकलें टिसाच्या स्नेही मंडळीने आपले दुःख बरेंच आवरून धरलें होते; परंतु त्याला विष पितांना व तें संपवून टाकतांना त्यांनीं पाहिलें, तेव्हां त्यांचे ४३<noinclude></noinclude> dhwbouqjrfts5bp1j4es17to82jltt5 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५० 104 110037 228818 2026-03-31T11:25:19Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडूं कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहींसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अ..." 228818 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. दुःख आवरेना; सर्वांना ओक्साबोक्शी रडूं कोसळले. सॉक्रेटिसाकरितां ती मंडळी रडत नव्हती, तर आपला इतका उत्तम मित्र नाहींसा झाला याबद्दल ती रडत होती. क्रिटोला तर आपले अश्रु न आवरल्यामुळे तो बाहेर गेला होता, व त्या सर्व दिवसभर ज्याच्या रडण्याला खळ पडला नव्हता, तो अपोलोडोरसहि मोठमोठ्याने रडूं लागला, व त्याच्या हुंदक्यांनीं आणि विलापांनी सर्वांच्या काळजाचे पाणी झालें. मात्र सॉक्रेटिस अगदी शांत होता. तो सर्वांना म्हणाला, " मित्रहो, तुम्हीं हें काय मांडिलें आहे ? अशा तऱ्हेचें प्रदर्शन होऊं नये, म्हणून मी बायकांमुलानां मुद्दाम पाठवून दिलें. कारण मीं असे ऐकिलें आहे कीं, मनुष्याला शांततेनें मरण यावें, म्हणून तुम्हीं शांत व्हा व धीर धरा." हें सॉक्रेटिसाचें भाषण ऐकून सर्व मंडळी लाजली, व त्यांनी आपला शोक आवरला. इकडे सॉक्रेटिस येरझारा घालीत होता; इतक्यांत आपले पाय जड होत आहेत, असे त्याला भासलें व मग त्याला सांगितल्या- प्रमाणे तो उताणा निजला. नंतर विष देणारा माणूस राहून राहून त्याचे हातपाय तपासूं लागला, व पायांला जोराने दाबून येथे संवेदना होतात का म्हणून विचारू लागला. सॉक्रेटिस म्हणाला, "नाही होत." नंतर त्यानें त्यांच्या तंगड्या त्याचप्रमाणें दावल्या, व सॉक्रेटिसाचे शरीर गार व ताठ होत चाललें आहे हे सर्वांना दाखविलें. सॉक्रेटिसानेंहि तें पाहिलें व हृदयापर्यंत पोहोंचलें, म्हणजे मी जाईन, " असें म्हटलें. त्याच्या कमरेपर्यंत गारवा आला, तेव्हां सॉक्रेटिसानें आपल्या चेहन्यावरील आव रण काढून टाकलें, व पुढील शब्द उच्चारले. ते त्याचे शेवटचेच होते. "क्रिटो, अॅस्लेपस देवाला मीं एक कोंबडे द्यावयाचे राहिले आहे ते द्यायला तू विसरू नकोस." ८.६ क्रिटो म्हणाला, आहे काय ? ". " मी खात्रीनें देईन. आपली आणखी कांहीं इच्छा या प्रश्नाला सॉक्रेटिसानें उत्तर दिले नाही. पण थोड्याच वेळानें ४४<noinclude></noinclude> 59gdrvzra4dh72ourd39c6w3exv65j9 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५१ 104 110038 228819 2026-03-31T11:25:31Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. तों थोडी हालचाल झाली व त्या माणसानें सॉक्रेटिसाला उघडें केलें, त्याचे डोळे थिजले होते. नंतर क्रिटोनें त्याचें तोंड व डोळे मिटले.. याप्रमाणे त्या अद्वितीय शहाण्या, निस्..." 228819 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. तों थोडी हालचाल झाली व त्या माणसानें सॉक्रेटिसाला उघडें केलें, त्याचे डोळे थिजले होते. नंतर क्रिटोनें त्याचें तोंड व डोळे मिटले.. याप्रमाणे त्या अद्वितीय शहाण्या, निस्पृही व सर्वोत्कृष्ट साधूला मरण आलें. ४९<noinclude></noinclude> 7boo2f03emiclzf96dxivmvmu1tvckl पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५२ 104 110039 228820 2026-03-31T11:25:41Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(५) फलश्रुति. कोणतीही कथा अथवा फलश्रुती सांगण्याची रीति पुराण पुरें झालें म्हणजे शेवटीं त्याची पुरातनच आहे. तदनुरूप साक्रेटिसाच्या कथेचा विषप्राशनाचा लेख लिहून झाल्यावर मी त्य..." 228820 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(५) फलश्रुति. कोणतीही कथा अथवा फलश्रुती सांगण्याची रीति पुराण पुरें झालें म्हणजे शेवटीं त्याची पुरातनच आहे. तदनुरूप साक्रेटिसाच्या कथेचा विषप्राशनाचा लेख लिहून झाल्यावर मी त्या कथेची फलश्रुती -सांगण्याचा विचार मनांत आणिला, आणि हातांत लेख लिहिण्याकरितां लेखणी घेतली. पण, आतां फलश्रुति काय सांगावयाची, हें सुचेना. नेहमींच्या पुराणपद्धतीप्रमाणे " जो कोणी हें पुराण भवण करील, पठण करील किंवा मनन करील, तो निपुत्रिक असल्यास पुत्रवान् होईल, निर्धन असल्यास धनसंपन्न होईल, पुत्रपौत्रादिकांसह तो इहलोकीं मान्य होईल, व सर्व पापांपासून मुक्त होऊन देहत्यागानंतर परलोकीहि पूज्य होईल, " अशी अंधश्रद्धात्मक फलश्रुति, ज्याचें आयुष्य अंधश्रद्धेचा नायनाट करण्यांत गेले, त्या पुरुषाच्या चरित्राची सांगणे म्हणजे विपरी- तच होय, असे वाटलें. बरें इसाबनीतीच्या गोष्टीच्या शेवटीं तात्पर्य सांगतात, त्याप्रमाणे ' मरतांना आनंदानें हा लोक सोडावा, ' इतकीच फलश्रुति सांगून स्वस्थ बसावें तर तसे करणें बरें वाटेना. टिसाच्या उपदेशाचा सारांश देऊन त्याचा अनुवाद करावा तोहि मार्ग स्वशक्तीच्या बाहेरचा वाटला. याप्रमाणें काय नाहीं, अशा मनाच्या परिस्थितीत माझा डोळा लागला, व मला असे स्वप्न पडलें कीं, मी कोठे तरी अंतरिक्षांत वरवर जात आहे. वर जातांना मला निरनिराळे अंतरिक्षांतील लोक लागले, आणि शेवटीं भी एका लोकीं येऊन थडकलों; तेथे पाहूं लागलों, तों निरनिराळ्या थोर पुरु षांच्या आकृति दिसूं लागल्या. त्या आकृतींत एक आकृती मोठमोठ्यानें ४६ बरें, साने- म्हटलें, तर करावें काय<noinclude></noinclude> j0k2pr385ruws6p9yf2p1ilc528ena1 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५३ 104 110040 228821 2026-03-31T11:25:50Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. पण आपल्याशींच बोलत आहे, असें मला दिसले; म्हणून मी तिकडे वळलों, तो ती आकृति मी वाचलेल्या साक्रेटिसाच्या वर्णनार्शी हुबेहुब जुळली. हें पाहतांच माझा आनंद गगनात मावेना. का..." 228821 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. पण आपल्याशींच बोलत आहे, असें मला दिसले; म्हणून मी तिकडे वळलों, तो ती आकृति मी वाचलेल्या साक्रेटिसाच्या वर्णनार्शी हुबेहुब जुळली. हें पाहतांच माझा आनंद गगनात मावेना. कारण, माझी काळजी दूर झाली, असे मला वाटले, व मी भराभर त्या आकृतीच्या तोंडून निघालेले उद्गार टिपून घेऊं लागलों. इतकें मला स्वप्न पडलें. · सकाळी उठून पाहतों, तो माझ्या टेबलावर एक वही पडलेली. ती उघडून पाहतांच तींत तें साक्रेटिसाचें आत्मगत भाषण लिहून ठेवलेले दिसले. तरी आतां अधिक प्रस्तावना, किंवा हैं कसें झालें, याची चर्चा न करितां या भाषणाचा समग्र उतारा फलश्रुतीदाखल देतों. "" केवढा प्रचंड समाज हा ! माझ्या प्रिय देशबांधवांच्या आर्यशाखे. तीलच हे हिंदुलोक आहेत. पण हा एवढा मोठा हिंदुसमाज अगदीं सामसूम कां बरें दिसत आहे ? अरेरे! या तीस कोटि लोकांपैकी शेकडा -नव्वद लोक पूर्ण अज्ञानी आहेत. ज्ञान हें तर मानवप्राण्याचे खरें जीवन आहे; तेंच जर या इतक्या लोकांत नाहीं, तर यांच्यामध्ये जागृति कशी दिसावी व येथे हालचाल तरी कशी दृग्गोचर व्हावी ? माझ्या प्रिय श्रीसदेशांत पुष्कळ गुलाम होते. येथें गुलाम नाहींत खरे, तरी पण येथे सात कोटि अस्पृश्य लोकांचा वर्ग आहे. या लोकांची काय ही हीन स्थिति | आमच्या वेळचे गुलाम घरांतलीं सर्व कामें करीत. त्यांना आम्ही शेताची कामे सांगत असूं. गुलाम आमच्या मुलां- वाळांचे संगोपन करीत असत. ते आमच्यांत मिळतमिसळत असत. त्यांना फक्त राजकीय हक्क नव्हते. पण येथल्या अस्पृश्य जातीची स्थिति गुलामापेक्षांहि वाईट दिसते. अरेरे! यांना वरच्या जाति पशुपेक्षांहि कमी लेखतात. कारण, ते या वर्गाची सावलीसुद्धां अपवित्र मानतात. हरहर ! ज्या देशांतील तत्त्वज्ञांनी 'वसुधैव कुटुंबकम् ' किंवा 'सर्व- भूतीं परमेश्वर' अशासारखी उदात्त तत्त्वें प्रतिपादन केली, त्याच देशांतील वरिष्ठ जातींनीं सांप्रत आपल्याच सारख्या चालत्या बोलल्या, आपल्याच सारख्या बुद्धिवान् आपल्याचसारख्या विचारवंत व आपल्याच- -४७<noinclude></noinclude> e4iydecrhbk8e3c53txpn7liyrozwkr पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५४ 104 110041 228822 2026-03-31T11:25:58Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्त्वज्ञानी. सारख्या मनोवृति असलेल्या ईश्वराच्या लेकरांना अस्पृश्य समजावें, क त्यांच्या वाऱ्यालाहि उभं राहूं नये, व या अस्पृश्य जातीच्या माणसांच्या स्वतःच्या मनाची इतकी..." 228822 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्त्वज्ञानी. सारख्या मनोवृति असलेल्या ईश्वराच्या लेकरांना अस्पृश्य समजावें, क त्यांच्या वाऱ्यालाहि उभं राहूं नये, व या अस्पृश्य जातीच्या माणसांच्या स्वतःच्या मनाची इतकी अवनति व्हावी, कीं, अशा वागणुकीचा त्यांना त्वेष येऊ नये; आपल्यांतील मनुष्यांश व पर्यायाने ईश्वरांश यांची पूर्ण विस्मृति व्हावी, हें केवढे अगाध अज्ञान व त्याचाच परिणाम ही केवढी अंधश्रद्धा ! माझ्या ग्रीसदेशांत मी आपल्या लोकांचे दोन दोष पाहिले होते. एक अंधश्रद्धा व दुसरी कर्तव्यशून्यता. हे दोन्हीहि दोष एकाच अज्ञानरूप कारणानें उत्पन्न होतात, व म्हणून मी आजन्म सत्यशानाचाः प्रसार करण्याकरितां खटपट केली. या समाजांतहि हे दोष दिसून येत आहेत, परंतु सुधारलेल्या राज्यपद्धतीनें येथें ज्ञानाचा प्रसार कांहीं कांहीं लोकांत होऊं लागला आहे. तरी आतां या सुशिक्षित वर्गीच्या मनः- स्थितीचे निरीक्षण करूं या. 66 या सुशिक्षित वर्गामध्यें धंद्याप्रमाणे निरनिराळे वर्ग झालेले आहेत. याच श्रमविभागाच्या तत्वावर व जितजेते या संबंधापासून या एकजीव आर्यलोकांमध्ये प्रथमतः वर्णभेद उत्पन्न झाला. परंतु, जोंपर्यंत हें वर्गी- करण श्रमविभागावरच होतें, तोंपर्यंत त्यांमध्यें पुष्कळ लवचिकपणा होता. परंतु पुढे पुढे दें वर्गीकरण जन्मावरून ठरूं लागलें, व वर्ण परमेश्वरानेंच निर्माण केले आहेत, अशी समजूत फैलावली आणि तेव्हांपासून जाति- भेद जोरानें सुरू झाला, व त्याला तीव्रत्वरूप प्राप्त झालें. हल्लीं या समाजांत हजारों जाति झाल्या आहेत, व सुशिक्षित लोकहि अंधश्रद्धेनें या चालीला चिकटून राहिले आहेत, ही केवढी शोचनीय गोष्ट आहे ! पण हल्लीं धंद्यामुळे नवे झालेले वर्ग किंवा जाति- हिंदुलोकांना परिचित असा शब्द वापरल्यानें त्यांची होणारी चूक त्यांच्या ध्यानांत येईल, म्हणून तोच शब्द वापरू या - इंग्रजी शिकणाऱ्या लोकांमध्येहि दिसून येत आहेत. पहिली मोठी जात सरकारी नोकरांची. यांत लहान मोठ्या सर्व दर्जाच्या नोकरांचा समावेश होतो. हिंदुलोकांच्या पूर्वीच्या सम- ४८<noinclude></noinclude> sf3yn8yg2qe913agt2cdbvumyo8nebc पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५५ 104 110042 228823 2026-03-31T11:26:05Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. जुतीत किती फरक झालेला दिसत आहे, शेती उत्तम व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ, अशी म्हण होती; पण हल्लीं सुशिक्षित लोक नोकरी- करितां किती हपापलेले दिसतात ! पूर्वीची या लोकांमधी..." 228823 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. जुतीत किती फरक झालेला दिसत आहे, शेती उत्तम व्यापार मध्यम व नोकरी कनिष्ठ, अशी म्हण होती; पण हल्लीं सुशिक्षित लोक नोकरी- करितां किती हपापलेले दिसतात ! पूर्वीची या लोकांमधील विद्येकरितां विद्या शिकण्याची बुद्धि पार नाहींशी झालेली दिसत असून तिच्या ऐवजी ऐहिक हेतूंकरितां निवळ पोटाचा धंदा म्हणून शिकावयाची प्रवृत्ति झाली आहे, आणि म्हणून कनिष्ठ नोकरीबद्दल आतां कांहींएक दिक्कत न वाटतां ज्याला त्याला शिकून नोकरी मिळविण्याची छांव दिसत आहे. ही प्रवृत्ति कमी होणें आवश्यक असून अशा प्रकारची हांव थोडी कमी झाल्यासारखी दिसूं लागली आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. बरें, सरकारी नोकरी करावयाची, ती तरी उत्तम नेकीनें व नोक- राच्या कर्तव्यकर्माला जागून होत आहे का ? सरकारी नोकरांच्या खन्या कर्तव्याची जाणीव हिंदुलोकांच्या कवींना चांगलीच होती, असें दिसतें. कारण पंचतंत्रांत म्हटले आहे:- 66 नरपतिहितकर्ता द्वेष्यतां याति लोके; जनपदहितकर्ता त्यज्यते पार्थिवेन; इति महति विरोधे वर्तमाने समाने नृपतिजनपदानां दुर्लभः कार्यकर्ता ! " खरोखरी सरकारी नोकर म्हणजे ते लोकांचे आणि राजाचे असे दुहेरी नोकर असतात. प्रत्यक्ष ते सरकारचे नोकर असतात, पण लोकां- कडूनच कराच्या रूपानें घेतलेल्या पैशाने त्यांना वेतन मिळते, अर्थात् लोकांचेही हित पाहणें हें त्यांचे काम आहे. म्हणजे सरकार व प्रजा यांच्यामध्ये समतोल कांटा धरून वागणे, हें यांचें खरें कर्तव्य आहे. परंतु असे वागणारे किती विरळा ! हल्ली हिंदुस्थानांतील सरकारी नोकरांत अशा जाणीवेचे कांही लोक आहेत खरे; पण बहुतेक नोकरांमध्यें कर्तव्य. बुद्धीचा अभाव, ज्या सरकारची नोकरी करावयाची, त्याच सरकारच्या धोरणाची खास नालस्ती करणारे, सरकारावर ओठ चावणारे, सरकार जुलमी आहे व लोकांच्या अनहिताच्या गोष्टी करतें, असें मागून बोल- ४९ खा...४<noinclude></noinclude> deo7dctfnczczsjz6zmv0df57g4dboy पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५६ 104 110043 228824 2026-03-31T11:26:11Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. णारेच फार. अशा बोलण्याने हे लोक आपण मोठे जनपदहित करणारे आहोत, असा आव घालतात. पण ही निवळ लबाडी असते. हेच लोक सरकारी अधिकान्यांजवळ गेले, म्हणजे सरकारचे गोडवे गाऊं लाग..." 228824 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. णारेच फार. अशा बोलण्याने हे लोक आपण मोठे जनपदहित करणारे आहोत, असा आव घालतात. पण ही निवळ लबाडी असते. हेच लोक सरकारी अधिकान्यांजवळ गेले, म्हणजे सरकारचे गोडवे गाऊं लागतात. सारांश, वरून स्वतंत्रपणाचा व परोपकाराचा बहाणा करून आंतून अशा प्रकारचे लोक स्वार्थाकरतां हपापलेले असतात. कांहीं सरकारी नोकर अंतरंगी व बहिरंगी स्तुतिपाठकस असतात. यांना सर्व वेळी सरकारचीं स्तुतिस्तोत्रे गाण्यांतच आनंद वाटतो व सर- कारी नोकर या नात्यानें आपण सरकारचें अगर्दी गुलाम आहोत, असें वाटतें. सरकारचें हित करणें-मग त्यांत लोकांचे कितीहि नुकसान होईना त्याची ते पर्वा करीत नाहींत हेंच आपले इतिकर्तव्य समजतात. आपला स्वाभिमान न सोडतां, आपल्या देशप्रीतीला रजा न देतां, पण ज्या सर- कारचें आपण अन्न खातों, त्यांच्याबद्दलहि योग्य अभिमान मनांत बाळ- धून सरकारी नोकरी करणारे किती विरळा दिसतात ! हीच नोकराची खरी कर्तव्यबुद्धि ! या योगानें लोक व सरकार या दोघांचे हित होऊन अशा नोकराची स्वतःची दानतही उच्च दर्जाची राहते. परंतु जो हांजी- हांजीपणा हेंच आपले कर्तव्य कर्म समजतो, त्याची दानत अगर्दी खालच्या दर्जाची बनत जाते; त्याचा स्वाभिमान लयाला जातो; देशाभिमानापेक्षां देशद्रोह बळावतो; व असा मनुष्य सरकारचें व लोकांचंही काम बरोबर करीत नाहीं. पण सरकारला वरवर शिव्या देणारे पण त्यांची नोकरी करणारे तर दानतीन जास्तच वाईट यांच्यामध्यें दुटप्पीपणा फार येतो; यांच्यामध्ये गर्व व हांजीहांजीपणा असे परस्परविरोधी गुण येऊ लागतात व असे लोक पहिल्यापेक्षांही भयंकर होतात. यांची दानत अगदीच नीच कोटीमधली बनते. पण हल्लीं हिंदुस्थानांत अशांचा भरणा काय कमी आहे ? हा परिणाम अर्धवट ज्ञानाचा व कर्तव्यबुद्धीच्या अभावाचाच होय. 66 या वकिलांच्या जातीचें आतां निरक्षिण करूं या. खरोखर ही जात ब्रिटिश कायद्यामुळेच उत्पन्न झाली आहे. जुन्या काळीं पंचांनीं न्याय कर- ण्याची पद्धति असे. तेथे साधारण विचारपूस करून खरें पाहून पंचांनी १०<noinclude></noinclude> 47tv4fg7wy62ltvodricvkayhcufdbz पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५७ 104 110044 228825 2026-03-31T11:26:17Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. निकाल दिला म्हणजे झाले असा प्रकार असे. राजाच्या न्यायकचेरीत गेलें तरी न्यायाधीशच स्वतः वादीप्रतिवादींचे म्हणणे व त्यांचा साक्षी- पुरावा पाहून निकाल देई. परंतु इंग्र..." 228825 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. निकाल दिला म्हणजे झाले असा प्रकार असे. राजाच्या न्यायकचेरीत गेलें तरी न्यायाधीशच स्वतः वादीप्रतिवादींचे म्हणणे व त्यांचा साक्षी- पुरावा पाहून निकाल देई. परंतु इंग्रजी कायदा सुधारलेला. त्या काय- याचा शब्दावर भर असा कायदा साध्या भोळ्या लोकांना कसा कळावा? तेव्हां कायदा जाणणान्या मध्यस्थांची जरूरी उत्पन्न झाली. कारण स्वतः वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमांची गुंतागुंत काय कळणार ? तेव्हां न्यायकोर्टापुढे वकिलांच्या मुखानेंच जाणें प्राप्त. याप्रमाणें ही जात एका विशिष्ट परिस्थितीमुळे उत्पन्न झाली. आतां या नव्या जातीचे कर्तव्य उघड आहे. अशिक्षित व अडाणी वादीप्रतिवादींना कायद्याच्या कलमा- यद्दल व त्यांच्या अर्थाबद्दल योग्य सल्ला देऊन त्यांना योग्य न्याय मिळ- वून देण्याची खटपट करणें हें त्यांचे कर्तव्यकर्म म्हणजे परकी, पण सुधा- रलेले सरकार व अडाणी अशिक्षित लोकसमुदाय यांमधले दुभाषीच वकील होत. अर्थात् केवळ कायद्याचे खरे हेतु लोकांना समजावून देणें, तसेच कायद्यानेच दिलेल्या लोकांच्या हक्कांचे रक्षण करणे व त्या हक्कांची पायमल्ली होत असल्यास तिचा प्रतिकार करणें, या गोष्टींचा यांत समा वेश होतो व हें कर्तव्यकर्म उत्तम प्रकारें बजावतां यावें, म्हणून प्रथमतः या वकीलवर्गाने कायद्यांचें, कायदेशास्त्रांचं आणि राजनीतिशास्त्राचें उत्तम अध्ययन केले पाहिजे. शिवाय कायदा हा नेहमी वाढता विषय आहे. त्यासंबंधी नव्यानव्या कल्पना, नवे नवे ठराव व रूळी नेहमीं बाहेर येत असतात. या सर्व गोष्टींचें यथासांग ज्ञान वकिलाला पाहिजे. सारांश, वकिलानें आजन्म विद्यार्थी राहिलें पाहिजे. त्याच्या विद्याव्यासंगाला खळ पडतां कामा नये. तसेच तंटे वाढविणें, लोकांना खोटीच सल्ला देऊन त्यांना भांडणांना उत्तेजन देणें, सारांश, कजेदला- लाच्या प्रवृत्तीला योग्य वळण लावून खन्याखोट्याच्या निर्णयाला मदत करणें हें वकीलाचे खरें कर्तव्यकर्म आहे. परंतु अशी कर्तव्याची खरी जाणीव असलेले वकील या वर्गात फारसे दिसत नाहींत. एकदां परीक्षा पास झाली म्हणजे पुस्तकांना रामराम ठोकणारे व दरवर्षी जुनाट बनत ५१<noinclude></noinclude> 7giszie3ygg1xzzm9moq6q2r6qwphcm पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५८ 104 110045 228826 2026-03-31T11:26:24Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्त्वज्ञानी. चाललेल्या आपल्या ज्ञानपुंजीवर वेळ मारून नेणारे, मोठ्या पुस्तकांतून कायद्याचा आधार काढावयाचा असेल, तर फी जास्त पडेल, अशा प्रकारची बतावणी करून जास्त फी उकळण्या..." 228826 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्त्वज्ञानी. चाललेल्या आपल्या ज्ञानपुंजीवर वेळ मारून नेणारे, मोठ्या पुस्तकांतून कायद्याचा आधार काढावयाचा असेल, तर फी जास्त पडेल, अशा प्रकारची बतावणी करून जास्त फी उकळण्यापुरता कायद्याच्या पुस्त कांचा उपयोग करणारे वकील फार. पण बांधलेली शिदोरी किती दिवस पुरणार ? या रीतीनें अशा वकीलांची फारशी चलती चालत नाही. या वकिलांपैकी काहींना पैशापलीकडे कांहींच दिसत नाहीं. कशा तरी तऱ्हेनें लोकांमध्यें कलागती लावून आपण जास्त जास्त पैसा कसा उक- ळावा, याकडेच त्यांची दृष्टि असते. तसेंच आपल्या स्वार्थाकरतां न्याया- 'धीशाची व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या इतर सरकारी अधि- काऱ्यांची खुशामत करून कांहीं वकील लोक आपल्याला सरकारी नोक- रांच्याही खालच्या दर्ग्याला पोहचवून घेतात. सारांश, सुशिक्षितांच्या या एका मोठया वर्गाची सामान्य स्थिति शोचनीयच आहे. वास्तविक सर्व धंद्यांमध्ये वकिलीसारखा स्वतंत्र धंदा नाहीं. या वर्गाचे लोक सामान्य जनसमूहाचे स्वाभाविक लोकनायक असतात व तशा स्वतंत्र बाप्याने राह ण्यासारखा त्यांचा दर्जा असतो. एका दृष्टीनें लोकांना चांगले वरण लावण्याचे त्यांचे काम असते. परंतु या वर्गाला ही खऱ्या कर्तव्याची ओळख झालेली नाहीं व म्हणून त्यांच्यामध्यें अज्ञान व आपस्वार्थीपणा भरलेला आहे. असो. C सुशिक्षितांचा तिसरा वर्ग म्हणजे डॉक्टर व एंजिनीयर या धंदे. वाल्यांचा होय. यांपैकी स्वतंत्रपणानें एंजिनीयरचा धंदा करणारे हिंदु· स्थानांत वचितच दृष्टीला पडतात. कारण घरे बांधतांना नकाशा काढून, हवा, उजेड व इतर आयुवर्धक गोष्टींची घरांत सोय करणें जरूर आहे, अशी जाणीवच लोकांमध्ये झालेली नाहीं. 'पिच्छेसे आई' या म्हणी. प्रमाणें हिंदुस्थानांतील घरे बांधण्याची पद्धति आहे. नवीन सुखसोईची, आयुरारोग्याच्या साधनांची कल्पनाच नाहीं. यामुळे घरे बांधतांना या गोष्टींचा विचार करावा, असें लोकांना वाटत नाहीं व म्हणून शास्त्रीय पद्धतीने घरे बांधणान्या एंजिनीयरांचीही लोकांना गरज नाहीं. हल्लीं ५२<noinclude></noinclude> jyeq0uhlr6aai96yypphn0yhjyoqsat पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/५९ 104 110046 228827 2026-03-31T11:26:31Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस. हिंदुस्थानांत जे एंजिनीयर आहेत, ते बहुतेक सरकारी नोकर आहेत. च त्यांच्यामध्ये सरकारी नोकरांचे दोष आहेत. शिवाय आपल्या धंद्याचे पूर्ण ज्ञान मिळविण्याच्या महत्त्वाकांक..." 228827 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस. हिंदुस्थानांत जे एंजिनीयर आहेत, ते बहुतेक सरकारी नोकर आहेत. च त्यांच्यामध्ये सरकारी नोकरांचे दोष आहेत. शिवाय आपल्या धंद्याचे पूर्ण ज्ञान मिळविण्याच्या महत्त्वाकांक्षेचाहि त्यांच्यांत अभाव आहे. डॉक्टरांच्या धंद्यांत बरेच लोक खाजगी धंदा करणारे आहेत; परंतु येथें हि वकिलांच्यासारखीच रड आहे. स्वतःच्या धंद्याचे ज्ञान आजतागाईत वें पाहिजे, ही बुद्धि क्वचितच दिसून येते. वैद्यकशास्त्रामध्ये तरी वारंवार नये नवे शोध लागतात. या सर्व शोषांचा फायदा आपल्या रोग्याला ' करून देण्याची बुद्धि या वर्गात फारशी दिसत नाहीं. कॉलेजांत जे कांहीं ज्ञान मिळविले असेल, त्याच ज्ञानावर काम भागविण्याची बहुतेकांची प्रवृत्ति स्वतः प्रयोग करून वैद्यशास्त्रांत भर घालण्याचें नांवच नको. पाश्चात्य व पौरस्त्य या देशांत मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करण्याची बुद्धिसुद्धां कमीच आहे. कांहींची दृष्टि निव्वळ पैशाची आहे. तो मिळ- विण्याकरितां रोग्याचे दुखणें दिरंगाईवर पडेल, असें करण्याची नीच प्रवृत्तीहि कांहीं डॉक्टरांमध्ये दिसून येते. कांहीं डॉक्टर स्वतःची बुद्धि व विचारशक्ति यांचा बिलकुल उपयोग न करितां नवीन व्यापारी कंपन्यांचा दिखाऊ औषधी माल खपविणारे एजंटच बनतात. यांना रोग्यांना नवीं नवीं पेटंट औषधे व कृत्रिम अन्न देण्याचीच खोड लागलेली असते. आपले खरे कर्तव्यकर्म म्हणजे आजारी माणसाला आराम पाडून रोगबीज नाहीसे करणें होय, हैं हे लोक विसरतात. रोग्याला पाहिलें न पाहिलें, तो एकादा औषधाचा पाठ लिहून आठ आणे रोग्याकडे लागू करण्याची प्रवृत्तिच जास्त लोकांत दिसून येते. बरोबर रोगचिकित्सा करून, भग पूर्ण विचार करून एकादी योग्य औषधयोजना करण्याच्या ऐवज कांहीं डॉक्टरांना वरवरच्या लक्षणावर तात्पुरती योजना करण्याची खोड दिसते. आज जरा पोट दुखले, घाला एक औषध जास्त; आज पोटदुखी बंद आहे, पण कपाळच दुखलें, काढ एक औषध व दे एक पूड घालून ! आज काय तिसरेंच लक्षण झालें, कर त्याची तजवीज असा प्रकार पुष्कळ डॉक्टरांचा असतो. ५३<noinclude></noinclude> 11ppu84k1phji7vustf1qs9so5hba9g पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६० 104 110047 228828 2026-03-31T11:26:42Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. " एकदां मनुष्य रोगग्रस्त झाला, म्हणजे त्याची प्रकृति फार नाजुक होऊन ती तोळेवजा झालेली असते, व यापुढे बारीकसारीक बा परिस्थितिभेदानें लक्षणांत कमीजास्तपणा होतो. स..." 228828 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. " एकदां मनुष्य रोगग्रस्त झाला, म्हणजे त्याची प्रकृति फार नाजुक होऊन ती तोळेवजा झालेली असते, व यापुढे बारीकसारीक बा परिस्थितिभेदानें लक्षणांत कमीजास्तपणा होतो. सायंकाळी सूर्य अस्ताला जात असतांना क्षितिजाच्या रंगांत क्षणोक्षणीं नवीन बदल होत असतो- आतां तांबडा, तर आतां सोनेरी; आतां पिवळा तर आतां निळा; अशा किती तरी छटा क्षितिजावर येतात पण, त्यामुळे सूर्यास्ताच्या मुख्य गोष्टींत फरक होत नसतो, त्याचप्रमाणे रोगग्रस्त माणसाची गोष्ट असते, व म्हणून रोगाचे निदान केल्यावर त्या रोगाच्या प्रतिकारार्थ अनुभवानें ठरलेली औषधयोजना केली पाहिजे, व क्षणोक्षण जरी लक्षणे बदलली, तरी लहान मुलांच्या खेळांतील 'पातळ झाले पीठ घाल, घट्ट झालें दूध घाल,' असा प्रकार शास्त्रीय पद्धतीने जाणाऱ्या डॉक्टरांनी करतां कामा नये, हें डॉक्टरचे खरे कर्तव्यकर्म आहे. परंतु कांहीं डॉक्टरांची प्रवृत्ति याच्या उलट असते. आपल्या रोग्यांना खूष करणे एवढाच अशा त्यांच्या सान्या खटपटीचा उद्देश असतो, परंतु ही प्रवृत्ति दुखणे वाढ यास निदान दिनावधीवर नेण्यास कारणीभूत होते, हें या डॉक्टर लोकांच्या ध्यानांत येत नाहीं किंवा आलें तरी आपली तुमडी भरण्या- करतां ते त्याची फिकीर करीत नाहींत. " यानंतरचा सुशिक्षितांचा वर्ग किंवा जात म्हणजे वर्तमानपत्रे, मासिक पुस्तकें वगैरेंचे संपादक व निवळ लेखनाच्या धंद्यावर उपजीविका करणारा वर्ग. हिंदुस्तानांत हादि वर्ग एका दृष्टीनें व कलाप्रमाणेंच नवा आहे. पूर्वकाळ लेखक नव्हते, असें नाहीं. पूर्वीच्या लेखकांनी संस्कृत, पाली व इतर निरनिराळ्या प्राकृत भाषांमध्ये अवाढव्य वाङ्मय करून ठेविलें आहे. आज जर हिंदुस्तानची कीर्ति सर्व जगभर पसरली असली, तर ती त्या देशांतील संस्कृतभाषेतील अनुपम वाङ्मयामुळेंच होय. परंतु, पूर्वकाळ विद्याव्यासंगी लोक आपापल्या आवडीच्या विषयावर निरानराळे ग्रंथ लिहीत असत. ते ग्रंथ लिहिण्यांत उपजीविका करण्याचा देत नसे, व पूर्वकाळीं ह्रींसारखी छापण्याची कला माहिती नसल्या ५४<noinclude></noinclude> 570f2c2qn68zc4r12dw0d4qp6e82rjx पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६१ 104 110048 228829 2026-03-31T11:26:53Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "साक्रेटिस.: मुळे ग्रंथाचा प्रसार ताबडतोब होण्यास कांहीं एक साधन नसे. परंतु, हल्लीं हिंदुस्तानांत युरोपांतून छापण्याची कला आलो आहे, व तिच्या- योगानें पुस्तकें स्वस्त झाली आहेत. शि..." 228829 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>साक्रेटिस.: मुळे ग्रंथाचा प्रसार ताबडतोब होण्यास कांहीं एक साधन नसे. परंतु, हल्लीं हिंदुस्तानांत युरोपांतून छापण्याची कला आलो आहे, व तिच्या- योगानें पुस्तकें स्वस्त झाली आहेत. शिक्षणप्रसारामुळे वाचनाची गोडी लागली आहे, व यामुळें यूरोपांतल्याप्रमाणे वर्तमानपत्रांचा व मासिकांचा एक स्वतंत्र धंदा झाला आहे; तसेंच मनोरंजक व इतर पुस्तकें लिहून त्यांवर उपजीविका करण्याचा एक नवीन धंदा उत्पन्न झाला आहे; परंतु येसुद्धां कर्तव्यबुद्धीपेक्षां दुसऱ्या मनोविकारांचे प्राबल्य दिसत आहे. पूर्वी लोकप्रीति हा प्रकार लोकांना ठाककच नव्हता. प्रत्येक माणसांत शांत- पर्णे व गाजावाजा न करितां काम करण्याची बुद्धि जाऊन त्या ठिकाण लोकप्रीतीचें यारे उत्पन्न झाले आहे. खरोखर लोकप्रीतीची आवड, म्हणजे एखाद्या मादक पदार्थाप्रमाणे आहे. ज्याप्रमाणें माझ्या प्रिय ग्रीस देशांत डेमेगॉन नांवाचा लोकप्रीति संपादन करून आपला स्वार्थ साध- णारा वर्ग उत्पन्न झाला, त्याप्रमाणे येथल्या सुशिक्षितांतहि प्रकार झाला आहे. कित्येक चांगले बुद्धिवान् व प्रतिभासंपन्न लेखक या लोकप्रीतीच्या पिशाचानें पछाडलेले मला दिरुत आहेत. यांना सत्यासत्याची पर्वा नाहीं, चांगल्या वाईटाची चाड नाहीं, पापपुण्याची भीति नाहीं, सदसद्विवेक बुद्धीची मुरवत नाहीं, खन्या लोकहिताची फिकीर नाहीं, न्यायाग्यायाची निवड नाहीं; सारांश, ज्या प्रवृत्तींच्या योगानें मनुष्याच्या आत्म्याची खरी उन्नति होते, त्यांकडे त्यांचे लक्ष नाहीं. 'येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्' हे त्यांच्या वागणुकीचें तत्त्व. आपण प्रसिद्धीला येऊन आपला योगक्षेम चांगला चालला म्हणजे झाले, इतकंच अशा लोकांचं पाहणे. या देशांतील सुशिक्षितांमधील बरेच लोक-या लोकांचा भरणा वर्तमानपत्रकर्ते, लेखक, व्याख्याते यांमध्येच जास्त आहे या बौद्धिक व्यसनाच्या नादी लागले आहेत, ही मोठी शोचनीय गोष्ट आहे. 66 आतां सुशिक्षितांमधली शेवटली जात, म्हणजे शिक्षकवर्गाची होय. या वर्गांचें काम सर्व बहुजन समाजामध्यें ज्ञानप्रसार करण्याचे आहे, हैं उघड आहे. बहुजनसमाजाच्या पुढारीपणाचा मान एकंदर सुशिक्षित ५५<noinclude></noinclude> i6f883ef6dqn7i4hoiw53usyd4mkpp0 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/६२ 104 110049 228830 2026-03-31T11:27:01Z सुबोध कुलकर्णी 1231 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "तीन तत्वज्ञानी. वर्गाकडे येतो. स्वांतल्यात्यांत ज्यांचे काम विद्यादान करण्याचे आहे, त्यांच्याकडे तर हा पुढारीपणा प्रामुख्यानेंच येतो. पूर्वीच्या काळीं हैं काम ब्राह्मणवर्णा..." 228830 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>तीन तत्वज्ञानी. वर्गाकडे येतो. स्वांतल्यात्यांत ज्यांचे काम विद्यादान करण्याचे आहे, त्यांच्याकडे तर हा पुढारीपणा प्रामुख्यानेंच येतो. पूर्वीच्या काळीं हैं काम ब्राह्मणवर्णाचें होतें, व त्याकाळचे ब्राह्मण अध्ययन व अध्यापन यांमध्येच आपला सर्व वेळ खर्च करीत असत. परंतु, अशा प्रकारची उच्च कर्तव्यजागृति या शिक्षकवर्गामध्येसुद्धां कमीच दिसते. आधीं या धंद्यांत पडणारे सुशिक्षित धंद्याच्या आवडीखातर यामध्ये पडणारे फार थोडे. दुसऱ्या जास्त किफायतीच्या धंद्यांत आपली सोय लागत नाहीं, असे दिसून आल्यावरं निरुपाय म्हणून या शिक्षकाच्या धंद्यांत पडणारे फार. जी विद्या आपण शिकवितों, तिच्याबद्दल योग्य अभिमान वाटणारे, विद्यावृद्धि हाच देशाच्या तरणोपायाचा खरा मार्ग आहे, व अशी जीवंत आणि जागरूक जाणीव असलेले, या विद्यार्जनांत व विद्यादानांत आपले सर्व सामर्थ्य खर्च करणारे शिक्षक दुर्लभ भाड्याच्या तट्टाप्रमाणे कसें बसें ओझें वाहणारेच फार ! ज्यांना आपण शिकवितों त्या विद्येबद्दल अभि मान वाटत नाहीं, ज्यांना जनसमूहांत विद्येच्या प्रसाराचा केवढा फायदा आहे याची जाणीव नाहीं, ज्यांना विद्येची खरी गोडी नाहीं, जे विद्या- देवीचे निस्सीम भक्त नाहींत, त्यांच्या हातून विद्यादानाचे काम किती सें चोख होणार ! म्हणूनच या वर्गीतहि कामचुकार लोक फार आहेत. शिक्ष काचा धंदा हे लोक उपजीविकेचे साधन म्हणून करतात. यामुळेच या वर्गाकडून शिक्षणप्रसाराच्या बाबतींत जितकी जोराची खटपट व्हावयाला पाहिजे तशी होत नाहीं. सारांश, माझ्या ग्रीसदेशांतील माझ्या बांधवांमध्ये जे दोष मी पाहिले व जे घालविण्याचा मी आजन्म प्रयत्न केला, त्यावप्रकारचे दोष या देशांतहि दिसत आहेत. तरी आपण आतां या देशांत जन्माला येऊन येथल्या लोकांचे कान उघडून त्यांच्यामध्ये कर्तव्यजागृति व डोळस श्रद्धा उत्पन्न करण्याचा प्रयत्न करू या, म्हणजे माझ्या मनाला जास्तच आनंद होईल." ५६<noinclude></noinclude> ccdbad1pj42hnm0kprt0ijr6ehg064e