विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.46.0-wmf.22 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१० 104 109967 228852 228783 2026-04-01T06:10:06Z सुबोध कुलकर्णी 1231 228852 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|2em}}</noinclude>सॉक्रेटिसाने स्वतः होऊन आपले विचार केव्हांही टिपून ठेवले नाहींत. मागें सांगितल्याप्रमाणें ते काम, त्याच्या शिष्यांपैकी झेनाफन व प्लेटो या दोन शिष्यांनी केले. परंतु तुकारामानें आपल्या अभंगांची टिपणें ठेवली व तुकारामाने स्वतः तयार केलेले अभंग आज आपल्याला उपलब्ध आहेत. तुकारामाच्या नांवाखाली मोडणारे सर्वच अभंग खुद्द तुकारामाने केलेले आहेत किंवा नाहीं ते खात्रीनं सांगतां येत नाहीं, परंतु त्यांतला बराचसा भाग तुकारामाच्या हातचा आहे यांत संदेह नहीं. <br>{{gap}}आणखी एका महत्त्वाचे बाबतीत या दोन साधूंमध्ये फरक आहे तो त्यांच्या मोक्षप्राप्तीच्या मार्गामधील होय. तुकाराम हा भक्तिमार्ग होता, तर सॉक्रेटीस हा ज्ञानमार्गी होता. तुकारामाचे हृदय भगवद्भक्तीने ओतप्रोत भरलेल होते. त्याला ध्यानी, मनी, स्वप्नी "पांडुरंगपाय" आठवत होते व अशी निस्सीम पांडुरंगभक्ति करण्यानेंच मोक्षप्राप्ति होते असे त्याच्या उपदेशाचें सार होते, तर साक्रेटिसाला ज्ञानाची तळमळ लागलेली होती. मनुष्याचें अज्ञान हे सर्व पापांचे व दुर्गुणांचे आदिकारण आहे, तेव्हां मनुष्याने हे आपले अज्ञान नाहीसे केले पाहिजे व सत्यज्ञान मिळविण्याची खटपट केली पाहिजे म्हणजेच त्याला सद्गति मिळेल, असें सॉक्रेटिसाच्या उपदेशाचें सार होते.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा जन्म अथेन्स शहराच्या एका वाडीत ख्रिस्ती शकापूर्वी ४६९ या वर्षी झाला. याच्या बापाचे नांव सोफ्रोन्सिकस असे होते व तो मूर्ती करणाऱ्या पाथरवटाचा धंदा करीत असे. त्याच्या आईचें नांव फेनारेटो असें होतें. ही सुईणीचा धंदा करीत असे व या गोष्टीवरून सॉक्रेटिसा अर्धवट विनोदाने आपल्याला बौद्धिक सुईण म्हणत असे व आपल्या विचारपद्धतीला 'बौद्धिक सुईणपण' असें नांव देई. कारण सॉक्रेटीस म्हणे कीं, " मी सुईणीप्रमाणे स्वत: वांझ आहें. म्हणजे मला स्वतःला ज्ञान नाहीं किंवा विचारही सुचत नाहींत, परंतु तरुण लोकांच्या डोक्यांत जे विचार घुटमळत असतात त्यांची मी आपल्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीनें लवकर सुटका करून त्यांना शब्दस्वरूपांत प्रगट<noinclude>{{center|४}}</noinclude> sit61hfovelvn7al8fnx5noc2qh0war पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/११ 104 109968 228850 228786 2026-04-01T06:07:28Z सुबोध कुलकर्णी 1231 228850 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}}<br> {{right|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|2em}}</noinclude>करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्याजवळच नाहीं."<br> {{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर बऱ्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे. व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude>{{center|५}}</noinclude> obs1xscexlabcxd1amgn76gitxskggi 228851 228850 2026-04-01T06:08:02Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 228851 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}} {{rule|4em|align=right|height=2px}} {{dhr|2em}}</noinclude>करवितों अर्थात् लोकांना विचार करावयास भाग पाडून त्यांच्याच मानसिक श्रमानें मी त्याचे ज्ञान वाढवितों. मी त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देत नाहीं, कारण, तें माझ्याजवळच नाहीं."<br> {{gap}}साक्रेटिसाला अथेनियन नागरिकांना मिळणारे शारीरिक व मानसिक शिक्षण मिळालेलें होतें. तो आपल्या बापाचा धंदाही शिकलेला होता व त्याच्या हातच्या मूर्ति म्हणून कांहीं मूर्ति त्याच्या मरणानंतर बऱ्याच काळपर्यंत अथेन्स शहरी दाखवीत असत, असें कांहीं लेखकांनी लिहून ठेविलेले आहे. परंतु लवकरच सॉक्रेटिसाचें लक्ष्य तत्त्वज्ञान व आध्यात्मिक विद्या यांकडे लागले व विशेषतः मानवी आयुष्याची इतिकर्तव्यता काय हा प्रश्न त्याच्या डोक्यांत घोळू लागला व या गहन प्रश्नाचे उत्तर त्याच्या मनांत ठरल्यापासून तो लोकांना उपदेश करूं लागला. व हच त्याचें आयुष्याचे इतिकर्तव्य बनले व तें त्यानें सतत चाळीस वर्षे म्हणजे आमरणांत चालविले. तरुणपण सॉक्रेटिसाला अॅनॅझॅगोरास या तत्त्वज्ञान्याच्या लेखांनीं सृष्टिशास्त्राची गोडी लागली होती असे सांगतात. परंतु पुढे ते ज्ञान मिळणे शक्य नाहीं अशी त्याची खात्री झाली व या शास्त्रीय ज्ञानापेक्षां मानवी इतिकर्तव्यतेचे ज्ञान जास्त श्रेयस्कर होय, अशी त्याची मनोदेवता त्याला सांगूं लागली व तेव्हांपासून त्याचा उपदेशाचा व्यवसाय जास्त जोरानें सुरू झाला.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा तीस चाळीस वर्षांचा आयुष्यक्रम एकदम रेखाटण्यासारखा आहे. कारण प्रसिद्ध जर्मन तत्त्ववेत्ता कँट याच्याप्रमाणेच सॉक्रेटिसाचा क्रम अगदी ठरलेला असे व त्यांत वर्षानुवर्ष सुद्धां फरक होत नसे. सॉक्रेटीस पहांटेस उठून स्नान वगैरे करून बाहेर पडे. व मोठमोठ्या चव्हाठयावर व तालीमखान्यांत जेथे जेथे माणसे व विशेषतः तरुण लोक असतील तेथे तेथे जाई व त्यांच्याशी संभाषण सुरू करी. त्याचे संभाषणाचे विषय विविध असत. बोलणाराचा जो धंदा असेल किंवा त्याला जो विषय येत असेल किंवा आपल्याला जो विषय येतो अशी याला घमेंड असेल याच विषयावर बोलणे काढून लोकांचे अज्ञान सॉक्रेटीस त्यांना दाखवून देई. {{nop}}<noinclude>{{center|५}}</noinclude> 30jmufi5d0y2zc26x4flog7isxo95b6 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१२ 104 109969 228847 228784 2026-04-01T06:05:21Z सुबोध कुलकर्णी 1231 228847 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|2em}}</noinclude>व खऱ्या ज्ञानाबद्दल जिज्ञासा व स्वकर्तव्यजागृति लोकांमध्ये उत्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असे, याप्रमाणें बराच वेळ झाल्यावर कोणा तरी शिष्याकडे किंवा घरी जाऊन जेवावें व पुनः बाहेर पडावें व मोठमोठ्या बाजाराच्या ठिकाणी व जेथे जेथे मनुष्ये आढळतील तेथे तेथे त्यांच्याशी संभाषण करीत रात्रपर्यंत वेळ घालवावा व रात्री कोणाकडे जेवावे किंवा घरी जेवणास यावें. केव्हां केव्हां सॉक्रेटीस आपल्या स्नेहीमंडळीस घेऊन घरी एकाएकीं जेवावयास येई; परंतु घरची अत्यंत गरीबी असल्यामुळे; व सॉक्रेटिसाचें लक्ष्य संसाराकडे मुळींच नसल्यामुळे आणि तो घरची व्यवस्था मुळींच पहात नसल्यामुळे त्याची बायको अशी मंडळी अकस्मात् आली व त्यांची जेवणाखाणाची तरतूद करण्यास धान्यधून्य नसले म्हणजे सॉक्रेटिसावर फार रागावे, परंतु सॉक्रेटीस उलट न रागावतां उत्तर देत असे "इतकं वाईट वाटण्याचें कारण नाहीं, जर आपले स्नेही समजूतदार असतील तर त्यांना आपली स्थिति ठाऊक असल्यामुळे मिळेल त्यांत ते समाधान मानून घेतील, परंतु ते जर हलकट लोक असतील तर त्यांच्याबद्दल आपण फारशी फिकीर करूं नये."<br> {{gap}}झांटिपी व साक्रेटीस यांच्या संसारांतील झगड्याच्या पुष्कळ गोष्टी मागाहून झालेल्या लेखकांनी लिहून ठेवल्या आहेत, परंतु त्यांपैकी विश्वसनीय किती आहेत हे आतां सांगणे कठीण आहे. एक तुकारामाच्या एका दंतकथेसारखी आहे तेवढी येथे सांगतो. संसारासंबंधींच्या कटकटीवरून एके वेळीं झॉटिपी ही सॉक्रेटिसावर फार रागावली व तिनें सॉक्रेटिसावर शिव्याशापांची लाखोली वाहिली व इतक्याने तिच्या रागाचा उपशम न होऊन तिनें सॉक्रेटिसाच्या डोकीवर पाण्याची घागर आणून ओतली, परंतु या सर्व गोष्टीनी सॉक्रेटिसाची शांत वृत्ति किंचित् सुद्धां ढळली नाहीं. तो स्मित करून म्हणाला, इतक्या भयंकर गडगडाटानंतर पाऊस आला है स्वाभाविकच आहे!"<br> {{gap}}वरील वर्णनावरून सॉक्रेटिसाच्या एकंदर आयुष्यक्रमाची सामान्य कल्पना वाचकांस आलीच असेल. सॉक्रेटिसाचे आयुष्य विचार करण्यांत<noinclude>{{center|६}}</noinclude> oh9lk5hytqet5sd411vdh2q54vjx2ci पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१३ 104 109993 228839 228787 2026-03-31T14:54:59Z Hrishikes 896 228839 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}} {{rule|4em|align=right}} {{dhr|2em}}</noinclude>व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउलें॥' या कोटीपैकी होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा अशा त-हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रशनाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.<br> {{gap}}"सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूंनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी<noinclude>{{center|७}}</noinclude> 28fpi6wgpf0448i35ldvbc98eg8p0e3 228840 228839 2026-04-01T05:42:23Z सुबोध कुलकर्णी 1231 /* प्रमाणित */ 228840 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="4" user="सुबोध कुलकर्णी" />{{right|'''साक्रेटिस.'''}} {{rule|4em|align=right|height=2px}} {{dhr|2em}}</noinclude>व लोकांची विचारजागृति करण्यांतच गेल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये सांगण्यासारख्या गोष्टी थोडयाच आहेत. परंतु ज्या थोड्याशा आहेत, त्यांवरून सॉक्रेटिस हा 'बोले तैसा चाले। त्याची वंदावी पाउलें॥' या कोटीपैकी होता, हे मात्र स्पष्टपणे दिसून येते.<br> {{gap}}सॉक्रेटिसाचा अशा त-हेचा आध्यात्मिक व्यवसाय असल्यामुळे त्यानें राजकीय बाबतींत कधींही मन घातलें नाहीं. मात्र राजशास्त्राच्या तात्विक प्रशनाबद्दल आपल्या संभाषणांत तो नेहमीं ऊहापोह करीत असे. प्रत्येक ग्रीक नागरिकास लष्करी काम करावें लागे व त्याला लष्करी शिक्षणही मिळत असे. त्याप्रमाणें सॉक्रेटिसाला लष्करी शिक्षण मिळालेलें होतें व सॉक्रेटिस हा तीन लढायांत हजरही होता. या सर्व वेळीं तो मोठ्या धैर्यानें लढला व तो सामान्य शिपाई असतांना सुद्धां त्याच्याबद्दल प्रशंसापर उद्गार मोठमोठ्या कामगारांनी काढले. पहिली लढाई पाटीडिया येथें झाली; तेव्हां सॉक्रेटिसाचं वय ३६ वर्षांचें होतें. या लढाईत व स्वारींत तो कसा वागला त्याचें वर्णन त्याचे वर्तन प्रत्यक्ष पाहिलेल्या त्याच्या एका शिष्याने केले आहे. या लढाईत आलसिबायडिस व सॉक्रेटिस एके ठिकाणी रहात असत व जेवीत असत व त्याने सॉक्रेटिसाच्या या स्वारीतील वागणुकीचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे.<br> {{gap}}"सॉक्रेटिसचा विलक्षण सोशिकपणा प्रत्यक्ष पाहण्याची संधि मला येथे मिळाली. त्याचा सोशिकपणा अगदीं अद्वितीय होता. ह्या स्वारीत असतांना कांहीं दिवस शिधासामुग्री मिळण्याचा मार्ग शत्रूंनी बंद केला व शिपायांना उपास काढण्याची वेळ आली. परंतु या बाबतींत सर्व शिपायांत सॉक्रेटिसाचा नंबर वर लागला. तसेच थंडी सोसण्यांतहि त्याची कमाल होती. त्या वर्षांचा हिंवाळा फार कडक होता व बर्फ खुपच पडलें होतें. अशा वेळी सर्व शिपाई तंबुच्या बाहेर पडत नसत अथवा पडलेच तर अंगावर कल्पनातीत कपडे घालून पायाला पिसें व फलाणी बांधून बाहेर पडत. परंतु अशा थंडीत सॉक्रेटीस नेहमींसारखा अनवाणी<noinclude>{{center|७}}</noinclude> gqcfri28443plwifl6jd8n8fvfpkg9t पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१४ 104 109994 228844 228770 2026-04-01T05:59:21Z सुबोध कुलकर्णी 1231 228844 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-<noinclude>{{center|८}}</noinclude> gg2bdp55t16rzrp4g78pucqaq7541r1 228846 228844 2026-04-01T06:05:03Z सुबोध कुलकर्णी 1231 228846 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|2em}}</noinclude>व नेहमीच्याच पोशाखांत बर्फावरून चालत जाई व जोडे असून चालणान्या शिपायापेक्षा जास्त जोरानें चाले." <br>{{gap}}दुसरी लढाई डेलियमची होय. यांतहि सॉक्रेटीस फार शौर्यानें लढला व जरी अथीनीयन लोकांचा पराजय झाल्यामुळे त्याला रणांगण सोडून मागें यावें लागले, तरी तो इतक्या धिमेपणानें व अभयमुद्रेनें परतत होता की, या त्याच्या वर्तनाबद्दल असे उद्गार काढण्यांत आले कीं, दुसरे शिपाई जर अशा धीराचे लोक असते तर अथीनीयन लोकांचा या लढाईत पराजयच झाला नसता. <br>{{gap}}सॉक्रेटिस ज्यात हजर होता अशी तिसरी लढाई अॅम्फिपॉलिस या ठिकाणची होय. याच लढाईत ब्रासिडस नांवाचा अथीनीयन लोकांमधला मोठा वीर पुरुष पडला व क्लीऑन नांवाचा लोकांचा पुढारी वक्ताहि पडला. या लढाईतहि सॉक्रेटिसाने आपला धीर शेवटपर्यंत सोडला नाहीं व अखेरपर्यंत तो लढत होता. <br>{{gap}}हे झाले लढाईतील धैर्यांचे प्रसंग. अथेन्ससारख्या प्रजासत्ताक राज्यामध्ये सॉक्रेटिसासारख्या माणसास लोकक्षोभाच्या विरुद्ध जाऊन सत्याकरितां नीतिधैर्य दाखविण्याचे प्रसंग यावे, हें स्वाभाविक आहे. बाकी सॉक्रेटीस राजकीय उलाढालीत फारसा पडत नसे. कारण, त्याची मनोदेवता अशा कामापासून याला नेहमीं परावृत्त करीत असे. तरी पण अथेन्समधले राज्य पूर्ण लोकसत्तात्मक असल्यामुळे व विशेषतः तेथली न्यायपद्धति सर्वस्वी लोकसत्तात्मक असल्यामुळे व राज्यांतील कांहीं कांहीं अधिकार तर चिठ्या टाकून ठरविण्याची पद्धति असल्यामुळे सॉक्रेटिसास केव्हां केव्हां तरी लोकसभेत जावे लागे व ज्युरर म्हणूनहि न्यायसभेंत काम करावें लागत असे. अशा एका प्रसंगी सॉक्रेटिसाचें नीतिधैर्य कसोटीस लागलें. तो प्रसंग असा.:- <br>{{gap}}ख्रिस्ती शकापूर्वी ४०६ या वर्षी अथीनीयन लोकांनी आजीनौशी येथे एक मोठा आरमारी जय मिळविला. परंतु या विजयाला एक गालबोट लागलं. विजयी सेनापतीनीं नासधूस झालेल्या कांहीं गलबतां-<noinclude>{{center|८}}</noinclude> kinau0i4hv7m4yi35ohjq5xptjc9u01 पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१५ 104 109995 228845 228762 2026-04-01T06:00:12Z सुबोध कुलकर्णी 1231 228845 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}} {{rule|4em|align=right|height=2px}} {{dhr|2em}}</noinclude>वरील खलाशांचा तपास करण्याकडे व विशेषतः मेलेल्यांची प्रेतें उत्तर कार्याकरितां घरी आणण्याच्या कामांकडे काणाडोळा केला. अथीनीयन लोक प्रेताचे उत्तर कार्य करणें हें फार पवित्र कर्तव्यकर्म समजत असत. विजयी सेनापतीच्या हयगयीमुळे व कर्तव्यपराङ्मुतेमुळे आपले पुषकळ नातलग गमावले व विशेषतः मृतांचा धार्मिक प्रेतसंस्कार करणे अशक्य झालें हें पाहून अथीनीयन जनता खवळली व कांही लोकांनी लोकसमेत सेनापतीवर कर्तव्यकसूरीबद्दल आरोप आणला. फार मोठं वादळ झालें होतें म्हणून त्या वेळीं माणसें पाठविणें म्हणजे त्यांचेच जीव धोक्यांत घालण्यासारखे होतें, असें एकदां त्यांच्या बाजूनें सांगण्यांत आलें, तर दुस-यांदा ही कामगिरी दोन कामगारांकडे सोपविली होती परंतु त्यांनी कामचुकारपणा केला म्हणून त्यावर उलट आरोप सेनापतीच्या तर्फे करण्यांत आला. तरी अथीनीयन लोक शांतपणे ऐकून घेत होते व त्यांच्यावरील आरोपाचा विचार न्यायसभेत करण्याचे ठरले होते; परंतु इतक्यांत एक अथेन्समधील सांवत्सरिक कौटुंबिक समारंभ झाला व त्या वेळी किती तरी कुटुंबांतील किती तरी कर्ते पुरुष नाहींसे झालेले आहेत असे दिसून आले. लोकांचा क्षोभ व्हावा म्हणून काहीजण सुतकाचा पोषख करून या समारंभांत आले होते. या सर्व देखाव्यानें लोकांच्या मनाचा क्षोभ झाला व पहिले पारडे फिरले व न्यायासनासमोर न नेता सर्व सेनापतींच्या वरील आरोपाचा एकदम व एका लोकसभेतील बहुमतानें निकाल करावा, अशी सूचना सभेपुढे आली. आळीपाळीने एकएका गोत्रांतील अध्यक्ष करण्याच्या रीतीप्रमाणे सॉक्रेटिसाची अध्यक्षाची पाळी त्या दिवशी आली होती. ही सूचना उघड उघड गैरकायदा होती. अशी गैरकायदा सूचना मी साफ सभेपुढे ठेवणार नाहीं, असें सॉक्रेटिसाने निक्षून सांगितले: त्याला लांच देऊं केला, मरणाचें भय घातले, नाना प्रकारांनी विनवण्या केल्या. लोक अगदी खवळलेले होते. तरीसुद्धां सॉक्रेटीस डगमगला नाहीं किंवा सत्यापासून पराङ्मुख झाला नाहीं. सॉक्रेटिसाच्या या नीतिधैर्यांचा<noinclude>{{center|९}}</noinclude> kvu4o4a9nknwyg1tcx8r6vas4s2en5i पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१६ 104 110000 228841 228833 2026-04-01T05:52:34Z सुबोध कुलकर्णी 1231 228841 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>उपयोग झाला नाहीं, ही गोष्ट निराळी. कारण अथीनीयन कायद्याप्रमाणे लोकसभेचा अध्यक्ष रोज बदलावयाचा असे. तेव्हां दुसऱ्या दिवसपर्यंत हें काम तहकूब करून सेनापतीविरुद्ध असलेल्या लोकांनीं आपली सूचना दुस-या दिवशींच्या अध्यक्षामार्फत पुढे ठेवून मग पास करून घेतली.<br> {{gap}}आतां अशा त-हेचा एकच प्रसंग सांगावयाचा राहिला. तो तिसांच्या अनियंत्रित कारभाराच्या कारकीर्दीतील होय. या तीस जुलमी अधिकाऱ्यांच्या कारकीर्दीत त्यांनी पांच नागरिकांना सॅलॅमीसमध्ये जाऊन लिऑन या नांवाच्या निरपराधी मनुष्यास पकडून आणण्यास सांगितलें. या जुलमी अधिका-याचा उद्देश आपल्याबरोबर बऱ्याच लोकांना जुलमी व अन्यायाच्या कृत्यांत सामील करून घ्यावयाचा होता; परंतु या पांचां मध्ये सॉक्रेटीस होता. असे अन्यायाचे काम मी कदापि करावयाचा नाहीं, असें सांगून सॉक्रेटीस संथपणे घरी गेला. या त्याच्या उद्दामपणाबद्दल त्या जुलमी अधिकाऱ्यांनी सॉक्रेटिसावर कड्याळ आणले असतें, परंतु असें करण्यास त्यांना संधि सांपडण्यापूर्वी त्यांची अथेन्समधून उचलबांगडी झाली.{{nop}} {{center|******}}<noinclude></noinclude> n31yltwp82yb47p5r1mvkbl1e3yw4zq पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१७ 104 110001 228834 228772 2026-03-31T12:12:03Z JayashreeVI 4058 228834 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|'''( २ )'''}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}} {{center|********}} {{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.<br> {{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस-- {{center|११}}<noinclude></noinclude> pul2uh2un38sixot2lh08a9ffkk501a 228835 228834 2026-03-31T12:12:30Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228835 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /></noinclude>{{center|'''( २ )'''}} {{center|{{xx-larger|'''साक्रेटिसावरील खटला व त्याचा निकाल.'''}}}} {{center|********}} {{gap}}येथपर्यंत सॉक्रेटिसाचें सामान्य चरित्र व इतिवृत्त सांगितलें. आतां त्याच्यावरील विशेष प्रसंगांची हकीकत द्यावयाची आहे. वास्तविक साक्रेटिसावर बिनतोढ असा एकच प्रसंग आला. हा प्रसंग त्याच्यावर त्याच्या अगदी उतार वयांत आला व या प्रसंगावरच प्लेटोनें तीन संभाषणे लिहिली आहेत. ही संभाषणें 'सॉक्रॅटिसाचा खटला व त्याचा मृत्यु' या नांवाखाली इंग्रजीत स्वतंत्र पुस्तकरूपानें 'गोल्डन ट्रेझ री सीरीज' मध्ये प्रसिद्ध झाली आहेत. ज्याप्रमाणें कालिदासाने आपले इतर कोणतेहि ग्रंथ न लिहितां एक 'मेघदूत'च लिहिलें असतें तरी त्याची कविकुलगुरूंमध्यें गणना झाल्यावांचून राहतीना असे म्हटलेले आहे, त्याचप्रमाणे प्लेटोच्या या ग्रंथाविषयीं म्हणतां येईल. त्याने जरी दुसरे कोणतेहि ग्रंथ लिहिले नसते तरी त्याची कीर्ति या एका ग्रंथानें अजरामर झाली असती. प्लेटोनें या संभाषणांत आपल्या गुरूच्या आयुष्यांतील शेवटच्या भागाचें अद्वितीय चित्र काढले आहे. हा भाग म्हणजे साक्रेटिसावरील फौजदारी खटला, त्याचा तुरुंगवास, व त्याचा मृत्यु हा होय. प्लेटोच्या या स्फूर्तिदायक, उन्नतिकारण व हुरूप आणणा-या काव्यमय ग्रंथाच्या आधाराने खालील विवेचन केले आहे.<br> {{gap}}साक्रेटिससारख्या साधु पुरुषावर फौजदारी खटला होऊन त्याला लोकांनी मरणाची शिक्षा भोगावयास भाग पाडावें, हे सकृद्दर्शनीं फार विसंगत दिसतें. परंतु थोड्या बारकाईने विचार केल्यास अशा गोष्टींत फारसें आश्चर्य नाहीं, असेंच वाटेल. कारण खरा साधुपुरुष व जनता यांच्या मनोघटनेत बराच विरोध असल्यामुळे साधुपुरुषाचें हृग्दत जनतेस-- {{center|११}}<noinclude></noinclude> a1botsvplbdep6zz5gt9hiaud77ee2g पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१८ 104 110002 228836 228773 2026-03-31T12:24:03Z JayashreeVI 4058 228836 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}<br></noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.<br> {{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व-- {{center|१२}}<noinclude></noinclude> g12l3piei64893zz5xpbhtg23epbkep 228837 228836 2026-03-31T12:24:27Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 228837 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" /> {{left|'''तीन तत्त्वज्ञानी.'''}}<br></noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.<br> {{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व-- {{center|१२}}<noinclude></noinclude> nlqri94vo1tewwmtorzl3l66wzvv4p5 228842 228837 2026-04-01T05:52:47Z सुबोध कुलकर्णी 1231 228842 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.<br> {{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व-- {{center|१२}}<noinclude></noinclude> 03c9yittuctntwweryus7j5oe2b5fyt 228848 228842 2026-04-01T06:05:37Z सुबोध कुलकर्णी 1231 228848 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em}}}} {{dhr|2em}}</noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.<br> {{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व--<noinclude>{{center|१२}}</noinclude> rh4vciz9xzlqzekdapgverrtjm06mt1 228849 228848 2026-04-01T06:06:11Z सुबोध कुलकर्णी 1231 228849 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{left|'''तीन तत्वज्ञानी.'''}}<br> {{left|{{rule|6em|height=2px}}}} {{dhr|2em}}</noinclude>कळत नाहीं व यामुळे जनता साधुपुरुषाविषय भलताच ग्रह करून घेते. 'सत्यान्नास्ति परो धर्मः' हें साधुपुरुषाचें वर्तनतत्त्व असते, तर 'बाबावाक्यं प्रमाणम्' हें जनतेचे वर्तनतत्व असते; सदसद्विवेकबुद्धि व सुविचार यांच्या पायावर उभारलेल्या शास्त्रावर ख-या साधूची भिस्त असते, तर दुराग्रह, श्रद्धा व 'पिच्छसे आई' रूढी यांवर जनतेची भिस्त असते; ख-या साधुपुरुषाची आत्मनिरीक्षण करून स्वतःचे दोष पाहून ते नाहीसे करण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले दोष पाहण्याची व ते सुधारण्याची मुळीच संवय नसते; ख-या साधुपुरुषाची आपले गुण झांकून दुस-याचे अणुइतकेही गुण मोठे करून दाखविण्याची प्रवृत्ति असते, तर जनतेला आपले गुण फारच मोठे भासतात, दुसऱ्याचे गुण लहान वाटतात व आपल्या डोळ्यांतील मुसळ दिसत नाहीं परंतु दुस-याच्या डोळ्यांतील कुसळसुद्धां दिसतें! शेवटीं ख-या साधुपुरुषाला थोतांड व दांभिकपणा मुळींच खपत नाहीं, त्याला दुस-याचे दोष निस्पृहपणे दाखविल्याखेरीज राहवत नाहीं व त्याला खोटीं स्तुति करतां येत नाहीं; तर जनतेची धर्मथोतांडवंड करणारावर व आपल्या छंदाप्रमाणें वागणारावर बहाल मर्जी असते, आणि ती स्तुतिप्रिय असते. विशेषतः ख-या साधुपुरुषाच्या या शेवटच्या विशेषामुळे लोकांमध्ये त्याला फार शत्रु बनतात व मग ते त्या साधुपुरुषाला त्रास देतात, त्याचा छल करतात व हातांत अधिकार असल्यास त्याचाहि उपयोग करून त्या साधुपुरुषाला शिक्षासुद्धां करण्यास मागें पुढे पहात नाहींत.<br> {{gap}}साक्रेटिसाला याच कारणामुळे शिक्षा झाली. त्याची शिक्षण पद्धति वादविवादात्मक होती हे पूर्वी सांगितलेच आहे. तो व्याख्यानरूपानें उपदेश करीत नसे, तर भेटेल त्याला त्याच्या विषयाविषयीं उलट सुलट प्रश्न विचारून त्याला कुंठित करी व त्याचें अज्ञान त्याला दाखवून देई व मग त्याला आणखी प्रश्न विचारून त्याच्या जवळून सत्यरूप उत्तरें काढून त्याला उपदेश करी. हा सर्व--<noinclude>{{center|१२}}</noinclude> k9uol516rmdyfxig5tshxq6ld1p06wg पान:तीन तत्त्वज्ञानी.pdf/१९ 104 110003 228838 228774 2026-03-31T12:34:45Z JayashreeVI 4058 228838 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ {{right|'''साक्रेटिस'''}} वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे.त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, सांक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. . यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि वैराने संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्या- मध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अनि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकान्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक र ज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकान्यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्ती आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथन्तमधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.<br> {{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना जावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची समाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच च'लविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्याय- सभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकउत्तावामुळे ग्रीस देशांत वक्तृत्क-- {{center|१३}}<noinclude></noinclude> csm30upeaiaf3lnz75xgyy4k51anapy 228843 228838 2026-04-01T05:56:25Z सुबोध कुलकर्णी 1231 228843 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{right|'''साक्रेटिस.'''}} {{rule|4em|align=right|height=2px}} {{dhr|2em}}</noinclude>वादविवाद लोकांच्या देखत चालत असे व कोणत्याहि माणसाला सर्वदेखत आपली फजिती झालेली खपत नसे.त्यामुळे सर्व धंद्याच्या लोकांचं साक्रेटिसानें वैर संपादन केले होते. शिवाय, सांक्रेटिस हा मोठा सुधारणावादी होता, व प्रत्येक चालीचे, प्रत्येक संस्थेचें, प्रत्येक मताचे व प्रचलित कल्पनेच युक्तिवादाने समर्थन करतां आलें तर तो खरी असे तो म्हणत असे. यामुळे पुराणमताभिमानी लोकांचेहि वैराने संपादन केलें होतें. याप्रमाणे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्याविरुद्ध वैराचा अनि सारखा धुमसत होता व त्याचा भडका अथेन्समध्ये जुलमी तीस अधिकान्यांची सत्ता जाऊन पुनः प्रजासत्ताक राज्याची स्थापना झाल्याबरोबर झाला. या जुलमी अधिकान्यांच्यामध्ये कांहीं साक्रेटिसाचे शिष्य होते. यामुळे तर लोकक्षोभांत जास्तच भर पडण्यास कारण झाले. अथेन्सला भोगाव्या लागलेल्या सर्व आपत्ती आदिकारण सॉक्रेटिस चें शिक्षण, अशी लोकांची समजूत झाली. तेव्हां हें मूळच नाहीसे करून टाकले पाहिजे असे कित्येकांस वाटून त्यांनीं साक्रेटिसावर फौजदारी खटला करून त्याचा अंत करण्याचा निश्चय केला व तो अथेन्समधल्या न्यायपद्धतीमुळे त्यांना सहज पार पाडता आला.<br> {{gap}}अथेन्समधील न्यायपद्धतीची हल्लीच्या काळच्या लोकांना मुळींच कल्पना जावयाची नाही. अथेन्सच्या राजकीय सत्तेप्रमाणेच अथेन्सची न्यायपद्धतीही पूर्ण लोकसत्तात्मक होती. तेथे आधी लिहिलेले असे कायदे नसत, निष्णात न्यायाधीशही नसत, सामान्य लोकांची ज्यूरी असे. परंतु ही ज्यूरी इंग्रजी पद्धतीप्रमाणे न्यायाधीशास सल्ला देण्यापुरतीच नसे, तर सर्व न्यायाचे अधिकार ज्यूररच्या मताधिक्यावर अवलंबून असत व ज्यूररची संख्याही फारच मोठी असे. म्हणून अथेन्समधील न्यायसभा ही लोकसभेप्रमाणे सर्व नागरिकांची समाच असे. वादीप्रतिवादींनी आपापले खटले स्वतःच च'लविले पाहिजेत असाही दुसरा एक नियम असे. न्यायसभेच्या अशा घटनेमुळे खटले वादीप्रतिवादींनी स्वतःच चालविण्याच्या नियमाने व कारभाराच्या पूर्ण लोकउत्तावामुळे ग्रीस देशांत वक्तृत्व<noinclude>{{center|१३}}</noinclude> nv4sy4dgbxmep68tdoyaa89wllztza3 पान:कथा-कल्पतरु पूर्वार्ध स्तबक १-७ संपूर्ण.pdf/६१६ 104 110050 228853 2026-04-01T07:20:21Z अरुणा केळकर. 3805 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान " [ स्तबक प्रथम पाताळ जे अतल तेथील राजा दैत्यकुलोत्पन्न असून त्याचें नांव बळि- पाळ असे आहे. तो मायावी विद्येत विशेष निष्णात आहे. त्यानें आपल्या राज्यांत अनेक इंद्रजालिक चमत्कार कर..." 228853 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="अरुणा केळकर." />१७६ कथाकल्पतरु.</noinclude> [ स्तबक प्रथम पाताळ जे अतल तेथील राजा दैत्यकुलोत्पन्न असून त्याचें नांव बळि- पाळ असे आहे. तो मायावी विद्येत विशेष निष्णात आहे. त्यानें आपल्या राज्यांत अनेक इंद्रजालिक चमत्कार करून ठेविले आहेत. सैरण, मोहन, उच्चाटन, जाण मारण, स्तंभन, घात, पात व कामन या विलक्षण विद्या त्याच्या जांभई पासन निर्माण झालेल्या आहेत. तेथील स्त्रिया अत्यंत स्वेछाचारी असून वरील विद्येत अत्यंत निपुण असतात. केव्हां केव्हां त्या पृथ्वीवर येऊन सुंदर पुरुषांना युक्ति- प्रयुक्तिनें पाताळांत घेऊन जातात व त्यांच्याशीं रममाण होतात. पाताळांत हाटक नांवाचा एक सुवर्णाचा रस आहे, तो रस पृथ्वीवरील मनुष्यास पाजला असतां त्याला दहा हजार हत्तीचें बळ प्राप्त होतें व तो अत्यंत सुंदर व सतेज होतो, परंतु त्यामुळे त्यास भ्रम उत्पन्न होतो. मग त्या स्त्रिया त्यास आपला दासानुदास बनवून त्याचे बरोबर रममाण होतात. दुसरें वितल नांवाचें जें पाताळ आहे तेथें हाटकेश्वर राजा राज्य करीत असतो, तेथें हाटक नांवाची एक नदी आहे. शंकराचे रेतापासून ती निर्माण झाली आहे. या नदीचें पाणी म्हणजे केवळ सुवर्णाचा रसच होय. तें पाणी अग्नीचे योगानें गोठून त्याचें सुवर्ण बनते. तिसरें पाताळ सुतल हैं होय, तेथें विरोचनपुत्र बळी हा राज्य करीत असून त्याचे द्वारीं प्रभु त्रिविक्रम द्वारपाळ होऊन उभे आहेत. हा केवळ भक्तीचा महिमा होय. बळीची श्रीहरीवर विलक्षण भक्ति असल्यामुळे देवानीं त्याच्या म्हणण्याप्रमाणें नेहमी त्याचे जवळ राहण्याचे कबूल केलें. त्या प्रमाणें ते सतत याच्या दाराशी उभे आहेत. बळी खरोखर धन्य आहे, कारण त्याला प्रभूचें ज प्रत्यक्ष दर्शन होऊन पूजा करावयाला मिळत आहे. त्याला देवाचा आश्रय ळालेला असल्यामुळे त्यास परचक्र वगैरे कोणत्याही प्रकारची भीति नाहीं. कदां रावण हा बळीजवळ विपुल द्रव्य आहे, असें ऐकून तें त्याजपासून शक्तीच्या जोरावर मागण्यासाठीं पाताळांत आला, व बळीच्या वाड्यांत जाऊं लागला, परंतु त्रिविक्रमानें त्याला लाथ मारून दहा हजार योजनें दूर फेंकून दिलें. या सुतल पाताळा खालीं तलातल नांवाचें पाताळ आहे. तेथें मय नांवाचा राजा आहे. त्या मयराजाला बळी प्रमाणेंच शंकराचा आश्रय आहे. पूर्वी त्या पाताळांत त्रिपुर नांवाचा एक दुष्ट होता, तो अत्यंत उन्मत्त झाल्यामुळे शंकरानी त्यांचा नाश केला व मयाची त्या राज्यावर स्थापना केली. तो मयराजा शंकराच्या कृपेनें निर्भय असून त्यास कोणतीही भीति उरलेली नाहीं. या पाताळाखाली महातल नांवाचें पाताळ आहे. तेथे सर्पकुळांतला क्रोधावसु नांवाचा राजा राज्य करीत असतो. तो कद्रू नांवाच्या स्त्रियेपासून उत्पन्न झालेला कश्यपाचापुत्र आहे. तो आपल्या बंधूंम येथे सुखाने राहात आहे. त्याचे सुषेण, कुहक, कालिया, च तक्षक नावाचे चार सर्प प्रधान आहेत. सर्पाना पृथ्वीवर गरुडा पासून जेव्हां फार त्रास होऊं लागला, तेव्हां ब्रह्मदेवाने त्यांना या पाताळांत आणून<noinclude></noinclude> j4bfwhksr3t0aa56t61gkhqw2odpgau पान:स्त्री - जीवन.pdf/१९२ 104 110051 228854 2026-04-01T09:48:41Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228854 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | शेजीचें बोलणें {{gap}}{{gap}} सदा उफराटें<br>बोचती माझ्या कांटे {{gap}}{{gap}} काळजाला || <br>{{gap}}४५१ |- | शेजीचं बोलणें {{gap}}{{gap}} झोंबलें हृदया<br>शेजीला दयामाया {{gap}}{{gap}} नाहीं ठावी || <br>{{gap}}४५२ |- | शेजारिणी बाई {{gap}}{{gap}} मनी अढी धरूं नका<br>पुन्हां गोड होऊं {{gap}}{{gap}} एकमेकां देऊं सुखा || <br>{{gap}}४५३ |- | शेजारणी बाई {{gap}}{{gap}} माझेंच चुकलें<br>आतां धरिते पाऊलें {{gap}}{{gap}} सोड राग || <br>{{gap}}४५४ |- | संक्रांतीचा तीळगुळ {{gap}}{{gap}} चला देऊं घेऊं<br>शेजी प्रेमें आपण राहूं {{gap}}{{gap}} साऱ्याजणी || <br>{{gap}}४५५ |- | तीळ घे गुळ घे {{gap}}{{gap}} विसर मागील भांडण<br>शेजी आतां हें आंगण {{gap}}{{gap}} तुझें माझें || <br>{{gap}}४५६ |- | तीळ घे गूळ घे {{gap}}{{gap}} आपण विसरूं मागचें<br>शेजी नवीन प्रीतीचें {{gap}}{{gap}} नातें जोडूं || <br>{{gap}}४५७ |- | तीळ घे गूळ घे {{gap}}{{gap}} आतां विसर मागील<br>शेजी प्रेमाचें पाऊल {{gap}}{{gap}} दोघी टाकूं || <br>{{gap}}४५८ |- | माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} शेजीचे पांच पुत्र<br>त्यांत तुझें मंगळसूत्र {{gap}}{{gap}} वैनीबाई || <br>{{gap}}४५९ |- | प्रेमाचा ओलावा {{gap}}{{gap}} पाहून जवळ गेली<br>तहान नाहीं हो भागली {{gap}}{{gap}} शेजीबाई || <br>{{gap}}४६० |- | मैत्रीणीकडे गेल्यें {{gap}}{{gap}} मैत्रीणीला गर्व भारी<br>पायांनी पाट सारी {{gap}}{{gap}} बसावया || <br>{{gap}}४६१ |- | मैत्रीणीकडे गेल्ये {{gap}}{{gap}} मैत्रिणीच्या दारा कडी<br>तिच्या मनामध्यें अढी {{gap}}{{gap}} राहिलीसे || <br>{{gap}}४६२ |- | प्रेमाच्या नात्याशी {{gap}}{{gap}} राहील कशी अढी<br>चंद्राशी नाहीं कधीं {{gap}}{{gap}} अंधःकार || <br>{{gap}}४६३<noinclude></noinclude> cweid80sd1f1woq4t33x3odjxmnm1ye 228860 228854 2026-04-01T10:18:56Z कल्पनाशक्ती 3813 228860 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८० ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | शेजीचें बोलणें {{gap}}{{gap}} सदा उफराटें<br>बोचती माझ्या कांटे {{gap}}{{gap}} काळजाला || <br>{{gap}}४५१ |- | शेजीचं बोलणें {{gap}}{{gap}} झोंबलें हृदया<br>शेजीला दयामाया {{gap}}{{gap}} नाहीं ठावी || <br>{{gap}}४५२ |- | शेजारिणी बाई {{gap}}{{gap}} मनी अढी धरूं नका<br>पुन्हां गोड होऊं {{gap}}{{gap}} एकमेकां देऊं सुखा || <br>{{gap}}४५३ |- | शेजारणी बाई {{gap}}{{gap}} माझेंच चुकलें<br>आतां धरिते पाऊलें {{gap}}{{gap}} सोड राग || <br>{{gap}}४५४ |- | संक्रांतीचा तीळगुळ {{gap}}{{gap}} चला देऊं घेऊं<br>शेजी प्रेमें आपण राहूं {{gap}}{{gap}} साऱ्याजणी || <br>{{gap}}४५५ |- | तीळ घे गुळ घे {{gap}}{{gap}} विसर मागील भांडण<br>शेजी आतां हें आंगण {{gap}}{{gap}} तुझें माझें || <br>{{gap}}४५६ |- | तीळ घे गूळ घे {{gap}}{{gap}} आपण विसरूं मागचें<br>शेजी नवीन प्रीतीचें {{gap}}{{gap}} नातें जोडूं || <br>{{gap}}४५७ |- | तीळ घे गूळ घे {{gap}}{{gap}} आतां विसर मागील<br>शेजी प्रेमाचें पाऊल {{gap}}{{gap}} दोघी टाकूं || <br>{{gap}}४५८ |- | माझ्या अंगणांत {{gap}}{{gap}} शेजीचे पांच पुत्र<br>त्यांत तुझें मंगळसूत्र {{gap}}{{gap}} वैनीबाई || <br>{{gap}}४५९ |- | प्रेमाचा ओलावा {{gap}}{{gap}} पाहून जवळ गेली<br>तहान नाहीं हो भागली {{gap}}{{gap}} शेजीबाई || <br>{{gap}}४६० |- | मैत्रीणीकडे गेल्यें {{gap}}{{gap}} मैत्रीणीला गर्व भारी<br>पायांनी पाट सारी {{gap}}{{gap}} बसावया || <br>{{gap}}४६१ |- | मैत्रीणीकडे गेल्ये {{gap}}{{gap}} मैत्रिणीच्या दारा कडी<br>तिच्या मनामध्यें अढी {{gap}}{{gap}} राहिलीसे || <br>{{gap}}४६२ |- | प्रेमाच्या नात्याशी {{gap}}{{gap}} राहील कशी अढी<br>चंद्राशी नाहीं कधीं {{gap}}{{gap}} अंधःकार || <br>{{gap}}४६३<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 6nvazus8b9io5jq8x8u9ipjqvbo13mv पान:स्त्री - जीवन.pdf/१९३ 104 110052 228855 2026-04-01T10:01:48Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228855 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८१}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} सांगू मी कोणापाशीं<br>सखी राही दूर देशी {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६४ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगु एकाएकी<br>घाबरी होईल सखी {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६५ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगुं मैत्रीणीस<br>पडेल धरणीस {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६६ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगु वाटे<br>सखी गहिवरें दाटे {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६७ |- | जीवींची मैत्रीण {{gap}}{{gap}} पडली दूर स्थळी<br>दृष्टीला नाहीं पडली {{gap}}{{gap}} बारा वरसं || <br>{{gap}}४६८ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत देशोदेशीं<br>आषाढी एकादशी {{gap}}{{gap}} भेटी झाल्या || <br>{{gap}}४६९ |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} जाऊं ग बारा वाटे<br>जसे नशिबाचे फांटे {{gap}}{{gap}} फुटतील || <br>{{gap}}४७० |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} पुन्हां भेटू कधीं<br>आठवूं मनामधी {{gap}}{{gap}} एकीमेकी || <br>{{gap}}४७१ |- | वारियांच्या संगें {{gap}}{{gap}} आपण पाठवू निरोप<br>पोंचेल आपोआप {{gap}}{{gap}} मैत्रीणीला || <br>{{gap}}४७२ |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} मनांत आठवू<br>पत्रे ती पाठवू {{gap}}{{gap}} वाऱ्यावरी || <br>{{gap}}४७३ |- | जिवींची मैत्रीण {{gap}}{{gap}} देवा खुशाल ठेवावी<br>सुखांत नांदावी {{gap}}{{gap}} सासऱ्याला || <br>{{gap}}४७४ |- | माझ्या आयुष्याची {{gap}}{{gap}} दोरी आहे बळकट<br>सखी मला कधी भेट {{gap}}{{gap}} देईल हो || <br>{{gap}}४७५ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत दहाबारा<br>एक दिली सुभेदारा {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४७६<noinclude></noinclude> 0farmw50xbppikjpvnefe7xyhz159lw 228859 228855 2026-04-01T10:18:42Z कल्पनाशक्ती 3813 228859 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८१}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} सांगू मी कोणापाशीं<br>सखी राही दूर देशी {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६४ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगु एकाएकी<br>घाबरी होईल सखी {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६५ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगुं मैत्रीणीस<br>पडेल धरणीस {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६६ |- | जीवाला माझ्या जड {{gap}}{{gap}} नका सांगु वाटे<br>सखी गहिवरें दाटे {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४६७ |- | जीवींची मैत्रीण {{gap}}{{gap}} पडली दूर स्थळी<br>दृष्टीला नाहीं पडली {{gap}}{{gap}} बारा वरसं || <br>{{gap}}४६८ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत देशोदेशीं<br>आषाढी एकादशी {{gap}}{{gap}} भेटी झाल्या || <br>{{gap}}४६९ |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} जाऊं ग बारा वाटे<br>जसे नशिबाचे फांटे {{gap}}{{gap}} फुटतील || <br>{{gap}}४७० |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} पुन्हां भेटू कधीं<br>आठवूं मनामधी {{gap}}{{gap}} एकीमेकी || <br>{{gap}}४७१ |- | वारियांच्या संगें {{gap}}{{gap}} आपण पाठवू निरोप<br>पोंचेल आपोआप {{gap}}{{gap}} मैत्रीणीला || <br>{{gap}}४७२ |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} मनांत आठवू<br>पत्रे ती पाठवू {{gap}}{{gap}} वाऱ्यावरी || <br>{{gap}}४७३ |- | जिवींची मैत्रीण {{gap}}{{gap}} देवा खुशाल ठेवावी<br>सुखांत नांदावी {{gap}}{{gap}} सासऱ्याला || <br>{{gap}}४७४ |- | माझ्या आयुष्याची {{gap}}{{gap}} दोरी आहे बळकट<br>सखी मला कधी भेट {{gap}}{{gap}} देईल हो || <br>{{gap}}४७५ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत दहाबारा<br>एक दिली सुभेदारा {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४७६<noinclude>{{nopt}} |}</noinclude> dys9tbaqjt7gb3kk0ssz33arbzjvogg पान:स्त्री - जीवन.pdf/१९४ 104 110053 228856 2026-04-01T10:10:01Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228856 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८२ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत दोघीतीघी<br>त्यांत माझ्या मनाजोगी {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४७७ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत वीसतीस<br>एकीला द्यावा खीस {{gap}}{{gap}} खोबऱ्याचा || <br>{{gap}}४७८ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत गोऱ्यागोऱ्या<br>कपाळी लाल चिऱ्या {{gap}}{{gap}} कुंकवाच्या || <br>{{gap}}४७९ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत शंभर<br>त्यांत पहिला नंबर {{gap}}{{gap}} कमळाताईचा || <br>{{gap}}४८० |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत सात आठ<br>एकीला द्यावा पाट {{gap}}{{gap}} बसावया || <br>{{gap}}४८१ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत किती पहा<br>कितीदां देऊं चहा {{gap}}{{gap}} सांगा तुम्ही || <br>{{gap}}४८२ |- | गोंडीयांची वेणी {{gap}}{{gap}} मोगऱ्या दाटली<br>सखी सासऱ्या भेटली {{gap}}{{gap}} मैनाताई || <br>{{gap}}४८३ |- | मैत्रिणीच्या मेळ्यामध्यें {{gap}}{{gap}} चांगली कोण दिसे<br>हिरवा जी शालू नेसे {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४८४ |- | मैत्रीणींचा मेळा {{gap}}{{gap}} वेशी खोळंबला<br>शृंगार नाहीं झाला {{gap}}{{gap}} अजुनी माझा || <br>{{gap}}४८५ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊ<br>एका ताटी दोघी जेऊ {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४८६ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} एका घागरीतले पाणी<br>नको कपट धरूं मनीं {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४८७ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊं<br>एक लवंग दोघी खाऊं {{gap}}{{gap}} मनूबाई || <br>{{gap}}४८८ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊं<br>एका घोटे पाणी पिऊं {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४८९<noinclude></noinclude> 6io56qrwi9uxjjpapn5l7oztbymkbw3 228858 228856 2026-04-01T10:18:27Z कल्पनाशक्ती 3813 228858 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८२ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत दोघीतीघी<br>त्यांत माझ्या मनाजोगी {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४७७ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत वीसतीस<br>एकीला द्यावा खीस {{gap}}{{gap}} खोबऱ्याचा || <br>{{gap}}४७८ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत गोऱ्यागोऱ्या<br>कपाळी लाल चिऱ्या {{gap}}{{gap}} कुंकवाच्या || <br>{{gap}}४७९ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत शंभर<br>त्यांत पहिला नंबर {{gap}}{{gap}} कमळाताईचा || <br>{{gap}}४८० |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत सात आठ<br>एकीला द्यावा पाट {{gap}}{{gap}} बसावया || <br>{{gap}}४८१ |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} आहेत किती पहा<br>कितीदां देऊं चहा {{gap}}{{gap}} सांगा तुम्ही || <br>{{gap}}४८२ |- | गोंडीयांची वेणी {{gap}}{{gap}} मोगऱ्या दाटली<br>सखी सासऱ्या भेटली {{gap}}{{gap}} मैनाताई || <br>{{gap}}४८३ |- | मैत्रिणीच्या मेळ्यामध्यें {{gap}}{{gap}} चांगली कोण दिसे<br>हिरवा जी शालू नेसे {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४८४ |- | मैत्रीणींचा मेळा {{gap}}{{gap}} वेशी खोळंबला<br>शृंगार नाहीं झाला {{gap}}{{gap}} अजुनी माझा || <br>{{gap}}४८५ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊ<br>एका ताटी दोघी जेऊ {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४८६ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} एका घागरीतले पाणी<br>नको कपट धरूं मनीं {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४८७ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊं<br>एक लवंग दोघी खाऊं {{gap}}{{gap}} मनूबाई || <br>{{gap}}४८८ |- | तुझा माझा मैत्रपणा {{gap}}{{gap}} मैत्रपणा काय देऊं<br>एका घोटे पाणी पिऊं {{gap}}{{gap}} मनुबाई || <br>{{gap}}४८९<noinclude>{{nopt}} |}</noinclude> 177g5lo3ogf45lf7jr32lir27wxl5md पान:स्त्री - जीवन.pdf/१९५ 104 110054 228857 2026-04-01T10:18:11Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228857 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|चवथे ]|सुखदुःखाचे अनुभव|[ १८३}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | माझ्या ग मैत्रीणी {{gap}}{{gap}} साधुसंतांच्या बायका<br>त्यांच्या मुखींचें आयका {{gap}}{{gap}} रामनाम || <br>{{gap}}४९० |- | मैत्रिणीकडे गेल्ये {{gap}}{{gap}} मैत्रीण गुंतली कामाला<br>हार गुंफीते रामाला {{gap}}{{gap}} तुळशीबागेच्या || <br>{{gap}}४९१ |- | मिळाल्या भेटल्या {{gap}}{{gap}} गुजाच्या गुजकरणी<br>लहानपणींच्या मैत्रीणी {{gap}}{{gap}} ताई माई || <br>{{gap}}४९२ |- | आपण गूज बोलूं {{gap}}{{gap}} कशाला हवा दिवा<br>आहे चांदण्याची हवा {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४९३ |- | तिन्हीसांजा झाल्या {{gap}}{{gap}} दिव्यांतील वात डोले<br>सखी माझी गोष्ट बोले {{gap}}{{gap}} हृदयांतील || <br>{{gap}}४९४ |- | आपण मैत्रीणी {{gap}}{{gap}} ये ग बोलूं गूज<br>सुखदुःख तुझं माझं {{gap}}{{gap}} शांताताई || <br>{{gap}}४९५ |- | किती ग वरसांनी {{gap}}{{gap}} भेटलों दोघीजणी<br>सांठले किती मनी {{gap}}{{gap}} बोलूं आतां || <br>{{gap}}४९६ |- | काय तूं पुसशी {{gap}}{{gap}} पळसा तीन पानें<br>संसारी समाधानें {{gap}}{{gap}} नांदू सखी || <br>{{gap}}४९७ |- | कधी रागावती {{gap}}{{gap}} बोलती कधीं गोड<br>मैत्रीणी अशी खोड {{gap}}{{gap}} कंथा माझ्या || <br>{{gap}}४९८ |- | रूप ना लावण्य {{gap}}{{gap}} एक नाहीं गुण अंगी<br>संसार त्याच्या संगी {{gap}}{{gap}} करणें दैवीं || <br>{{gap}}४९९ |- | रूप ना लावण्य {{gap}}{{gap}} नाहीं धन ग संपदा<br>चुरीते परी पदा {{gap}}{{gap}} उषाताई || <br>{{gap}}५०० |- | रूप ना लावण्य {{gap}}{{gap}} सोडीना कधीं माडी<br>करितो नासाडी {{gap}}{{gap}} जीवनाची || <br>{{gap}}५०१ |- | रात्र ना दिवस {{gap}}{{gap}} चंदन वेलीला<br>विळखा देऊन राहिला {{gap}}{{gap}} नाग जेवी || <br>{{gap}}५०२<noinclude>{{nopt}} |}</noinclude> sa0jrswprnp9eedmkso973984kdtfns पान:स्त्री - जीवन.pdf/१९६ 104 110055 228861 2026-04-01T10:29:29Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 228861 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१८४ ]|स्त्रीजीवन|[ प्रकरण}} {| |-</noinclude>{{nopt}} |- | कधी उजळे पुनव {{gap}}{{gap}} कधी काळी ग अवस<br>मैत्रीणी काय सांगूं {{gap}}{{gap}} मिळे सुधा मिळे वीख || <br>{{gap}}५०३ |- | कधी फुले ग वसंत {{gap}}{{gap}} तुझी सखी तेव्हां खुले<br>कधीं वैशाख वणवा {{gap}}{{gap}} हरणी तुझी होरपळे || <br>{{gap}}५०४ |- | मैत्रीणी काय सांगूं {{gap}}{{gap}} गोड मी करुनी घेत्ये<br>दिवस रोज नेत्यें {{gap}}{{gap}} मोजूनीयां || <br>{{gap}}५०५ |- | काय विचारांशी {{gap}}{{gap}} होते का धूसपूस<br>मैत्रीणी येते घूस {{gap}}{{gap}} घरा कधी || <br>{{gap}}५०६ |- | आधणाचे पाणी {{gap}}{{gap}} त्यांत भात शिजवीतें<br>रुसवे फुगवे {{gap}}{{gap}} त्यांत सुख पिकवतें || <br>{{gap}}५०७ |- | आधणाचें पाणी {{gap}}{{gap}} ओतीतें विसावण<br>पतीच्या रागांत {{gap}}{{gap}} मिसळते प्रेमगुण || <br>{{gap}}५०८ |- | दूध वर येतां {{gap}}{{gap}} पाणीयाने खाली जाई<br>कंथाचा ग राग सखी {{gap}}{{gap}} हंसण्याने नष्ट होई || <br>{{gap}}५०९ |- | कंथ रागावतां सखी {{gap}}{{gap}} हळू हंसून बघत्यें<br>क्रोधी मुद्रा मोहावते {{gap}}{{gap}} क्षणामाजी || <br>{{gap}}५१० |- | शत ग जन्मांची {{gap}}{{gap}} पुण्याई आली फळा<br>माझ्या कुंकवाची कळा {{gap}}{{gap}} सूर्या सारी || <br>{{gap}}५११ |- | लाखांत एखादा {{gap}}{{gap}} तसा सखा माझा पती<br>अनुरक्त परी व्रती {{gap}}{{gap}} भाग्य माझें || <br>{{gap}}५१२ |- | पुरवीती हौस {{gap}}{{gap}} मैत्रीणी विचारून<br>आम्ही ग नांदतों {{gap}}{{gap}} दोघे हंसून खेळून || <br>{{gap}}५१३ |- | काय विचारीशी {{gap}}{{gap}} कधीं ना सखी तंटा<br>जीवेंभावें ओवाळीन {{gap}}{{gap}} प्रेमरंगा माझ्या कंथा || <br>{{gap}}५१४ |- | काय विचारिशी {{gap}}{{gap}} आहे हो खरी सुखी<br>तुझ्या गळ्याची शप्पथ {{gap}}{{gap}} कसें खोटें बोलूं सखी || <br>{{gap}}५१५<noinclude>{{nopt}} |}</noinclude> rwoegyvak19j58u2c4lxu99qfplz0m9