विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.46.0-wmf.23
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:अंगारमळा (Angarmala).pdf
106
51278
229086
176354
2026-04-10T10:36:06Z
सुबोध कुलकर्णी
1231
added [[Category:आत्मचरित्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
229086
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[अंगारमळा]]
|Language=mr
|Volume=
|Author=शरद जोशी
|Translator=
|Editor=
|Illustrator=सरदार
|School=
|Publisher=[[जनशक्ती वाचक चळवळ]]
|Address=औरंगाबाद
|Year=
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=T
|Pages=<pagelist 6="Index" 7="१ अंगारमळा " 16="माझ्या ब्राह्मण्याची गाथा " 22="इति एकाध्याय " 36="मुहूर्तम् ज्वलितम् श्रेयम् " 46="माझी शिक्षणगाथा " 57="विद्या नामे अविद्येचा शिक्षक" 62="शंकरराव गेले " 70="अफाट बाबूलाल " 83="मुशीतील आचेने सिद्ध झालेले कार्यकर्ते" 89="दोन मनस्वी माणसे " 96="एका कामगार चळवळीचा अस्त" 106="महाविद्यालयातील विद्यार्थ्यास पत्र" 111="शेतकरी आंदोलन आणि साहित्यिक" 131="मी 'साहित्यिक' नाही!" 147="बस करा हे समाजसेवेचे ढोंग!" 177="शांत व मृदू स्वभावाचे चौधरी" 180="'अनिल' जादूच्या दिव्यातील राक्षस" 187="वारकरीची जन्मकथा " 193="बापू नावाचे मोहोळ " />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:आत्मचरित्र]]
kl0ebtm6rn1an1rzs9dlnovf5iuetu2
अनुक्रमणिका:स्मृतिचित्रे - भाग तीन.pdf
106
66509
229084
127499
2026-04-10T10:27:54Z
सुबोध कुलकर्णी
1231
added [[Category:आत्मचरित्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
229084
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=स्मृतिचित्रे - भाग तीन
|Language=mr
|Volume=
|Author=लक्ष्मीबाई टिळक
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=केशव भिकाजी ढवळे
|Address=मुंबई
|Year=1935
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=3
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header={{rh|Left|center|right}}
|Footer=
}}
[[वर्ग:आत्मचरित्र]]
do3tokw6a9t5o21r0yv0l588ucdknsj
अनुक्रमणिका:गतगोष्टींची पुरवणी (पत्रव्यवहार).pdf
106
68393
229085
152380
2026-04-10T10:31:23Z
सुबोध कुलकर्णी
1231
added [[Category:आत्मचरित्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
229085
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=गतगोष्टींची पुरवणी (पत्रव्यवहार)
|Language=mr
|Volume=
|Author=नरसिंह चिंतामण केळकर
|Translator=
|Editor=काशीनाथ नरसिंह केळकर
|Illustrator=
|School=
|Publisher=काशीनाथ नरसिंह केळकर
|Address=पुणे
|Year=1941
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
[[वर्ग:आत्मचरित्र]]
rwvrcrdqe9hhsrfzwnz43zzesm672pt
अनुक्रमणिका:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf
106
68399
229046
152390
2026-04-10T10:07:41Z
सुबोध कुलकर्णी
1231
229046
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचें आत्मचरित्र
|Language=mr
|Volume=
|Author=लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
|Address=पुणे
|Year=1938
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
t3a2baeahljgmgibm8t9xq7fb0klgsp
229081
229046
2026-04-10T10:24:09Z
सुबोध कुलकर्णी
1231
added [[Category:आत्मचरित्र]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
229081
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचें आत्मचरित्र
|Language=mr
|Volume=
|Author=लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=लक्ष्मण रामचंद्र पांगारकर
|Address=पुणे
|Year=1938
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
[[वर्ग:आत्मचरित्र]]
pujqv3v0cjv4wo79gug494ifd4l1w3j
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३
104
110065
229047
2026-04-10T10:09:04Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रकाशकः - • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, नाशिक सिटी. मुद्रकः— लक्ष्मण भाऊराव कोकाटे, हनुमान् प्रेस, २०० सदाशिव पेठ, पुणे शहर."
229047
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>प्रकाशकः -
• लक्ष्मण रामचंद्र पांगारकर, नाशिक सिटी.
मुद्रकः— लक्ष्मण भाऊराव कोकाटे, हनुमान् प्रेस, २००
सदाशिव पेठ, पुणे शहर.<noinclude></noinclude>
irvq807yz1h8srkj63b3vg7evxwv4xs
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/४
104
110066
229048
2026-04-10T10:09:23Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "मंगलाचरण. श्रीरामकृष्ण ! जयजय ! दामोदर वासुदेव गोविंद । नंदयशोदानंदन ! भवकंदन ! जय मुकुंद सुखकंद ! ॥ १ ॥ जें इंद्रिया न गोचर, जाग्रत्स्वप्नादिकांहुनी पर जें । ' अंतर्बहिश्च ' सकलहि, 'अध..."
229048
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>मंगलाचरण.
श्रीरामकृष्ण ! जयजय ! दामोदर वासुदेव गोविंद ।
नंदयशोदानंदन ! भवकंदन ! जय मुकुंद सुखकंद ! ॥ १ ॥
जें इंद्रिया न गोचर, जाग्रत्स्वप्नादिकांहुनी पर जें ।
' अंतर्बहिश्च ' सकलहि, 'अधऊर्ध्व ' सर्वही चराचर जें ॥२॥
जेथें न पापपुण्य, न जन्ममरण, विधिनिषेध जेथ सरे ।
तें देवदेव ! अवघें रूप तुझें, कवण भाष तेथ उरें ? ।। ३ ।।
निर्गुणरूप कठिण तव, मनवाचाबुद्धिसी अगम्य सदा ।
शास्त्रांसि मर्म न कळे, श्रुति उगली राहिली धरूनि पदा ॥ ४ ॥
निर्गुण तेंचि सगुण गा ! जैसें कां तूप विघुरलें थिजलें ।
थिजलेंचि गोड वाटे रसिका, स्वादिष्ट खावयासि भलें ॥ ५ ॥
भक्तांसाठी आला नावारूपासि, जाहला सोपा ।
हो पा गोपाळ प्रिय मज अतितर जेविं गोपिकागोपां ॥ ६ ॥
पुंडलिकास्तव सदया ! कटिं कर ठेवुनि विटेवरी नटलां ।
चट लाविली समस्तां, भव हटला, प्रेमळां जना पटलां ॥ ७ ॥
भक्त प्रसिद्ध झाले ज्ञानेश्वरनाथनामदेव तुका ।
ह्मणुनी विठ्ठलनामारूपाचा गजर जाहला इतुका ॥ ८ ॥
घनसांवळा रमाधव रुळते वक्षस्थळींहि वनमाळा ।
माथां मुकुट झळाळी भाळीं तो टिळक रेखिला पिवळा ॥ ९ ॥
त्वन्मूर्तिदर्शनानें डोळ्यांचें पारणे फिटे राया ।
होय महानंद, बुडे वृत्ति सुखीं, दूर ती पळें माया ॥ १० ॥
त्वद्दर्शनें अघ गळे ताप टळे त्रिविधकर्म सर्व जळे ।
किंतु पळे मार्ग कळे देव वळे तरिच होय हें सगळें ॥
जय निर्गुण गुणसागर संतकमलवनवसंत भगवंत ।
जय शरणागतवत्सल निगमागमगीत इंदिराकांत ॥ १२ ॥
११ ॥<noinclude></noinclude>
cfxoyhe9g80m14mtui1jgleh06xxcjv
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/५
104
110067
229049
2026-04-10T10:09:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "माझा महाराष्ट्र महाराष्ट्र माझा असे हा पवित्र हरिप्रीतिला या जगीं पूर्णपात्र । असा पूण्यभूभाग अन्यत्र नाहीं मला नावडे यापुढे स्वर्ग कांहीं ॥ १ ॥ इथें चंद्रभागातटीं देव राहे इथ..."
229049
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>माझा महाराष्ट्र
महाराष्ट्र माझा असे हा पवित्र
हरिप्रीतिला या जगीं पूर्णपात्र ।
असा पूण्यभूभाग अन्यत्र नाहीं
मला नावडे यापुढे स्वर्ग कांहीं ॥ १ ॥
इथें चंद्रभागातटीं देव राहे
इथें पुण्य गोदावरीनीर वाहे ।
त्रिलोकीं पहा ज्ञानदेवी समान
नसे ग्रंथ सर्वांगसंपूर्ण जाण ॥ २ ॥
महाराष्ट्र माझा त्रिलोकीं प्रसिद्ध
इथे नांदती सत्कवी संत सिद्ध
इथ शत्रुनिर्दाळणी शूर वीर
इथे नांदती मानवांमाजि हीर ॥ ३ ॥
इथे कार्यकर्ते इथ विश्वधर्ते
इथ शोकहते इथ लोकभर्ते ।
इहामुत्र सर्वांभवीं कर्णधार
इथें नांदले, नांदती, नांदणार ! ॥ ४ ॥
इंथ गाजला मर्द राजा शिवाजी
तुकाराम भक्ताग्रणी वीर गाजी ।
इथें नाथ दास प्रभू ते समर्थ
अशा ना मिळे कोणता हो पुमर्थ ? ।। ५ ।।<noinclude></noinclude>
r10drhhka77vtbmzyozh5ifwxlyayad
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/६
104
110068
229050
2026-04-10T10:09:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
229050
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude><noinclude></noinclude>
6ps3n4968hk3g734sp0waiyz1mk4d2q
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/७
104
110069
229051
2026-04-10T10:10:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "चिदाकाशांतील तारका. आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्य: ( बृहदारण्य ) दिव्य मूर्तः पुरुषः सवाह्याभ्यंतरो हयज: ( मुंडक ) * * * यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभू..."
229051
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>चिदाकाशांतील तारका.
आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यो मन्तव्यो निदिध्यासितव्य: ( बृहदारण्य )
दिव्य मूर्तः पुरुषः सवाह्याभ्यंतरो हयज: ( मुंडक )
*
*
*
यस्मिन्सर्वाणि भूतानि आत्मैवाभूद्विजानतः ।
*
*
तत्र को मोहः शोकः कः एकत्वमनुपश्यतः ॥ ( ईशावास्य )
*
*
*
वै
यो वै भूमा तत्सुखम् । नाल्पे सुखमस्ति । ( छांदोग्य )
**
*
*
*
- अध्यात्मयोगाधिगमेन देव
*
मत्वा धीरो हर्षशोकौ जहाति ॥ ( कट )
*
*
मयि सर्वाणि कर्माणि संन्यस्याध्यात्मचेतसा ।
*
'निराशीर्निर्ममो भूत्वा युद्धयस्व विगतज्वरः ॥ ( गीता )
張
*
*
खं वायुमग्नि सलिलं महींच
ज्योतींषि सत्वानि दिशो द्रुमादीन् ।
सरित्समुद्राच हरेः शरीरं
यत्किंच भूतं प्रणमेदनन्यः ॥ ( भागवत )
*
निरपेक्षं मुनिं शांतं निवैरं समदर्शिनम् ।
अनुव्रजाम्यहं नित्यं पूयेयेत्यंघ्रिरेणुभिः ॥ ( भाग० )
*
*
*
अहंभक्तपराधीनः ( भाग. ) . न मे भक्तः प्रणश्यति ( गीता )
*
**
*
इष्टं दत्तं तपो जतं वृत्तं यच्चात्मनः प्रियम् ।
दारान्सुतान्गृहान्त्राणान् यत्परस्मै निवेदनम् ॥ ( भाग. )
*
*
*
*
मामनुस्मर युद्धयच (गीता ) भक्तया हमेकया ग्राह्यः ( भाग ).
*
*
*
*
जिकडे मनाची राहाटी न लगावे तयाचिये पाठी
म. म. द. वा. पोहाण<noinclude></noinclude>
is4w9a0s9i7cpq31lz5gipvooy2tf56
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/८
104
110070
229052
2026-04-10T10:10:48Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ६ ) माघारी घालोनियां दृष्टी । स्वस्वरूपेसी ठेविजे ॥ नदी उगमीं स्थिरावे | तरी सिंधूपण कां न पावे ? * * * - मुकुंदराज हँ विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर । किंबहुना चराचर । आपण जाहला..."
229052
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ६ )
माघारी घालोनियां दृष्टी । स्वस्वरूपेसी ठेविजे ॥
नदी उगमीं स्थिरावे | तरी सिंधूपण कां न पावे ?
*
*
*
-
मुकुंदराज
हँ विश्वचि माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ॥
मग याहीवरी पार्था । माझिया भजनीं आस्था |
तरी तयातें मी माथां | मुगुट करीं ॥ ( ज्ञानेश्वर )
*
*
*
*
सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण । नाहीं रूप वर्ण गुण जेथे १
तो हा रे हरी पाहिला डोळेभरी । पाहणं पाहते दूरी सारोनिया २
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती । ते हे मूर्ती उभी विटेवरी ३
*
*
*
*
धरिला पंढरिचा चोर । प्रेमें बांधोनियां दोर ( जनाबाई )
*
*
भक्ती म्हणजे सर्वभूत। प्रेम भजनयुक्ती ।
मुक्ती म्हणजे अपरोक्षस्थिति । भगवत्स्फूर्ती अनिवार ॥
*
榮
*
सर्वत्र मंडळी धर्ममूर्ती सांगणें काय तुह्मांप्रती ।
धर्मस्थापनेची कीर्ती | सांभाळली पाहिजे ॥
*
*
*
-
एकनाथ
भक्तिप्रेमगोडी बैसली जिव्हारीं । आनंद अंतरीं तेणें जाला १
पुसिलें पडळ तिमिर विठ्ठलें । जगाच भरले ब्रह्मानंद २
*
*
*
*
तुका प्रेमें नाचे गाये । ब्रह्मानंदी विरोनि जाये ॥
*
*
-
' तुकाराम...
अनहि नहि नहि कछु भेदा । गावहि मुनिपुरानबुधवेदा ॥
अगुन अरूप अलख अज जोई। भगतप्रेमबस सगुन सो होई ॥
अगुन सगुन बिच नाम सुसाखी । उभयप्रबोधक चतुर दुभाख ॥
*
*
*
विप्रधेनुसुरसंतहित लीन्ह मनुज अवतार ।
*
निजइच्छा निर्मिततनु | मायागुनगोपार ॥ तुलसीदास
--<noinclude></noinclude>
7wg5dp9s47nmuoy9q3kg5h2v4rdsrsf
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/९
104
110071
229053
2026-04-10T10:11:15Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "विषयानुक्रमणिका. १ कुलवृत्त व बाळपण (१८७२-१८८५) २ इंग्रजी शाळा, शिक्षक व शिक्षण ( १८८६ -- १८९१ ) ३ कॉलेजचा विद्यार्थी (१८९२ - १८९५) ४ जनसेवेचे व वक्तृत्वाचे पहिले अनुभव (१८९६--१८९९) ५ पुण..."
229053
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>विषयानुक्रमणिका.
१ कुलवृत्त व बाळपण (१८७२-१८८५)
२ इंग्रजी शाळा, शिक्षक व शिक्षण ( १८८६ -- १८९१ )
३ कॉलेजचा विद्यार्थी (१८९२ - १८९५)
४ जनसेवेचे व वक्तृत्वाचे पहिले अनुभव (१८९६--१८९९)
५ पुण्याची तोंडओळख.
६ पंढरिवास व मोरोपंतचरित्रघटना ( १९०० जून -- १९०४ )
७ पुणे व उमरावती (१९०५--१९०६)
८ मुमुक्षूची कामगिरी व परमार्थसाधन (१९०७--१९१५)
९ मोरोपंतचरित्र व त्याचे टीकाकार
१० इंदोरशी संबंध (१९१६ मे -- १९१९)
११ नऊ वर्षांचें परिभ्रमण (१९१९--१९२७)
१२ माझे मित्रमंडळ
१६ आमचा संसार.
१४ अलीकडची दहा वर्षे (१९२८ ते १९३७)<noinclude></noinclude>
p6fewafbn9cgv0hu1any6i4vnnqjke1
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१०
104
110072
229054
2026-04-10T10:11:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "शुद्धिपत्र. ( बारीकसारीक दुरुस्त्या वाचकांना वाचतां वाचतांच करितां येणार आहेत. अगदी ठळक दुरुस्त्या तेवढ्याच येथें सुचवितों. ) पृष्ठ ओळ अशुद्ध शुद्ध १४ २१ ज्ञान दान १०२ २०५ 22275 १९ १..."
229054
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>शुद्धिपत्र.
( बारीकसारीक दुरुस्त्या वाचकांना वाचतां वाचतांच करितां येणार
आहेत. अगदी ठळक दुरुस्त्या तेवढ्याच येथें सुचवितों. )
पृष्ठ
ओळ
अशुद्ध
शुद्ध
१४
२१
ज्ञान
दान
१०२
२०५
22275
१९
१
लोभाइलें
बोभाइलें
२७
२४
पथ
पय
२९
१
राजवाडयांनी
२३
सावकारपट्टी
रानड्यांनी
सरकारपट्टी
१९
रामायण
पारायण
१०८
२४
विस्तार
विसार
२०६
२०
गुगुंताई
गंगुताई
२११
२६
सगुणजालान
२२०
रामजोशी
सगुण जाला जी
महिपति
२५४
१५
दोन अंक
२६१
१७
विज्ञान
२६७
११
fell-fell
३०५
४
ही संस्था
३१०
२१
माहेहेतुला
३१६
१
पत्रक
३३७
६
उवगन
३५१
१४
चरित्रं
३५४
२२
४०६
३
हरिवरदो
डॉ. भांडारकरांच्या
दोन हजार अंक
विद्वान्
felt-felt
कृपिकुल ही संस्था
मोहहेतुला
पंचकँ
उवग न
चरितें
डॉ. भाजेकरांच्या
हरिवरदा
४१५
१४
चंद्रमासह
चंद्रमसासह
१५
आनंदस्वाध्यगच्छन्
४३५
१०
प्राणिवर्गो
आनंदस्याध्यगच्छन्
प्राणवर्गो
४५६
२
दशा भाषांत
देशी भाषांत<noinclude></noinclude>
a9cuis0jcawswxbna4wqbesqiz5yw2v
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/११
104
110073
229055
2026-04-10T10:12:08Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥ चरित्रचंद्र. -- नृदेह हा दुर्लभ निर्मुनी भला । त्वां वाग्लता लाविलि यांत कोमला ॥ प्रेमामृतें सिंचुनि आपण स्वयें । संगोपिली त्वां सदयेहि चिन्म..."
229055
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाभ्यां नमः ॥
चरित्रचंद्र.
--
नृदेह हा दुर्लभ निर्मुनी भला । त्वां वाग्लता लाविलि यांत कोमला ॥
प्रेमामृतें सिंचुनि आपण स्वयें । संगोपिली त्वां सदयेहि चिन्मये ॥
चंद्राची कोर.
१ श्रीलक्ष्मीनारायणाच्या कृपाप्रसादाने गेल्या जेष्टी पूर्णिमेस सुरू
केलेले ह्या ग्रंथाचे लेखन मार्गशीर्षी पूर्णिमेस पूर्ण झाले व वारा
महिन्यांनी आज शके १८६० च्या जेष्ठी पूर्णिमेस त्याचें प्रकाशन
होत आहे. श्रीज्ञानेश्वरमहाराजांच्या वाणीनं ' अगा विश्वैकधामा ।
तुझा प्रसादचंद्रमा । करूं मज पूर्णिमा । स्फूर्तीची जी ' अशी नारा-
यणाची प्रार्थना करून कार्यारंभ केला. ती प्रार्थना त्यानं दयेने
ऐकली व कोणत्याही प्रकारचे विघ्न अगर शरीरवैक्लव्य आड येऊ
न देतां एका बैठकीवर एकहाती एकटाकी हा ग्रंथ लिहिण्यास त्याने
मनाची, बुद्धीची व अंतरात्म्याची प्रसन्नता सतत टिकविली याबद्दल
त्याचे चरणीं भक्तिनम्रतापूर्वक 'न देखोनि मीतूंपणा' - एका
त्मतेच्या प्रेमभावाने मी प्रणिपात करितों.
-
२ ह्या आत्मचरित्राला मी ' चरित्रचंद्र ' असे नांव दिले आहे.
श्रीज्ञानेश्वरादि सकलसंतस्वरूपी सूर्यनारायणाच्या प्रकाशाने माझे
चरित्र प्रकाशित झाले असल्यामुळे हे नांव मला सहजच स्फुरले.
वस्तुतः आत्माराम हा एकच स्वयंप्रकाशित पदार्थ आहे पण संत हे
तत्स्वरूप असल्यामुळे त्याहून भिन्न ' नाहीत. 'देव ते संत । संत ते<noinclude></noinclude>
nuwntku0dsnc21qgomsyrlasyfr0gw0
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१२
104
110074
229056
2026-04-10T10:12:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १० ) देव.' देवच संतांच्या रूपाने वेळोवेळी प्रगट होत असतो. संत ह्रीं ..देवाची. सगुणरूप आहेत. : आत्मज्ञानी चोखडीं । संत हीं माझीं रूपडी' असे ज्ञानोबारायांनीं व संत प्रत्यक्ष पुरुषोत्त..."
229056
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १० )
देव.' देवच संतांच्या रूपाने वेळोवेळी प्रगट होत असतो. संत ह्रीं
..देवाची. सगुणरूप आहेत. : आत्मज्ञानी चोखडीं । संत हीं माझीं
रूपडी' असे ज्ञानोबारायांनीं व संत प्रत्यक्ष पुरुषोत्तम । चालतें
वोलत परब्रह्म' असे नाथरायांनी ह्यटलें आहे. ह्या जीवात्म्याच्या
(माझ्या) अल्पजीवनास प्रकाश, स्फूर्ति व आनंद देऊन त्याचा
विकास करीत त्याला त्याच्या दिक्कालाद्यनवच्छिन्नत्वाची व चिदा-
नंदस्वरूपाची ओळखण व आठवण करून देणारे संत हे माझे
एकमेव विश्रांतिस्थान आहे.
३ माझ्या वडिलांनी मला वयाच्या आठव्या वर्षीच ज्ञानेश्वरमहा-
राजांच्या पायांवर वाहिल (पृ. १७ पहा ) व माझी भ्रमरूप आंकडी
गेली, तथापि क्रमानें विकास दाखविण्यांत देवाची लीला प्रगट होते.
वजांत वृक्ष असतो, तथापि वीजाचा प्रचंड वृक्ष होण्यास काला-
वाघ लागतो व क्रमविकासांत मौज असते. 'जन्मोजन्मीं आम्ही
हु 'केलें । मग या विठ्ठलें कृपा केली' असें नाथासारख्यांनी
ह्यटलें आहे. वीज, अंकुर, काष्ठ, पर्ण, फूल, फळ, पुन्हा बीज असें हैं
अनादि चक्र आहे. ह्या जन्मापुरता विचार केला तर 'बीज अंकुरले '
एवड्यांतच मी समाधानी आहे ! अनेक जन्म घ्यावे लागतील, पण
लागले म्हणून तरी काय बिघडले ? खेळ लौकर आटोपण्याची काय
घाई आहे ? नारायणालाही आपला खेळ पूर्णपणे दाखविण्यास दहा
अवतार घ्यावे लागले, पण एवढ्यानेही तृप्ति न होऊन संतांच्या
रूपाने तो पुनः पुन्हा अवतार घेऊन आपला खेळ खेळून राहिला
आहे ! सारा चिद्विलास आहे पण क्रमविकास दाखविण्यांत त्याच्या
लीलांची गोडी आहे. 'बीज अंकुरले ' तथापि बीजाला अंकुरभाव
येण्यासही पृथ्वी व उदक यांची उपाधि पत्करून खडे, माती वगै-
रेंच्या अडचणींतून त्याला मार्ग काढावा लागतो. ही मुमुक्षूची कथा
आहे, सिद्धाची नाहीं; अपूर्ण पूर्णाच्या भेटीस निघाल्याचा हा वृत्तांत
आहे ! आत्मप्रकाशांत ज्यांचा व्यवहार चालला आहे हा० जे स्वयं-
प्रभ आहेत अशा पूर्णांच्या चरित्रांशी ह्या चरित्राची कोणी तुलना
करूं नये. 'पूर्णमिदं' ही खूण पटलेली असली तरी पुरी खात्री<noinclude></noinclude>
525m1gcxdorw86swp7oy6yydkrjsva0
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१३
104
110075
229057
2026-04-10T10:12:52Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ११ ) " करून घ्यावयाची आहे. सर्वात्मकपणाचे मेघदर्शन झाले तरी द्वैत- भावाचा पिसारा उभारून आनंदाचें तांडवसुख भोगण्यांतच खरी मजा येते! मोक्षाचे गांठोड बगलेत मारूनच संत ' तूं देव मी भक..."
229057
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ११ )
"
करून घ्यावयाची आहे. सर्वात्मकपणाचे मेघदर्शन झाले तरी द्वैत-
भावाचा पिसारा उभारून आनंदाचें तांडवसुख भोगण्यांतच खरी
मजा येते! मोक्षाचे गांठोड बगलेत मारूनच संत ' तूं देव मी भक्त
हा द्वैताचा सोहळा भोगीत असतात. अशा प्रेमळ संतांचा मी एक
पाईक आहे. स्वात्मसुखार्थ झगडणाऱ्या जीवाचा हा आत्मविनोद
आहे. झगडण्यांत उत्कर्ष आहे, सुख आहे, आनंद आहे. प्रत्यक्ष
भेटीच्या सुखापेक्षां दर्शनाची तळमळ व्यक्त करण्यांत, नस-
त्याच विरहाचा कांगावा करण्यांत, प्रणयपत्रिका पाठविण्यांत व
प्रत्युत्तराची मार्गप्रतीक्षा करण्यांत, आठवणी काढकाढून फुंदण्यांत,
रुसण्याफुगण्यांत, प्रेमकलहांत कितीतरी पटीने अधिक सुख आहे !
हा प्रणयी जीवांचा अनुभव आहे ! गोपीगीत भाविकांत व मेघदूत
काव्यरसिकांत प्रिय आहे. याचं कारण हेंच आहे. प्रणयीजनांची
दर्शनलालसा किंवा जीवपरमात्म्यांच्या ऐक्याच्या तळमळी यांत तत्त्व
एकच आहे. परमात्म्याची ओळख व घसटण झाल्यावरच तुकोबा-
रायांनी विराण्याचे (चिराहणीचे किंवा विहरिणीचे ) अभंग केले
आहेत. शृंगाराच्या भाषेत अत्युच्च्य परमात्मसुखाचे हे ३२ अभंग फार
बहारीचे आहेत. अनन्यता अथवा एकनिष्ठता है शुद्धप्रेमाचें बीज
आहे. परमात्म्याशी अशा एकविधभावाने संलग्न झाल्यावर तुकोबा
सांगतात:-
हांसो रुसो आतां वाढवूं आवडी । अंतरीची गोडी अवीट ते ॥
सेवासुखे आम्ही विनोदवचन । करूं नारायण एकाएकीं ॥
ज्या स्वात्मारामाला तुकोबांनीं परपुरुष म्हणून आळविलें त्यालाच
देवनाथमहाराजांनी ' आपक आम्ही पिसे झालों ग तुजवरतें । नको
होउ नयनाच्या परते' ह्या सुंदर लावणीत स्त्रीरूप भाविलें आहे !.
पूर्णपुरुषांचे हे उद्गार ऐक्यपणाची खूण पटल्यावरचे व द्वैतसुख
वाढवून त्याचा भोग भोगण्यावेळचे आहेत. भेटीच्या तळमळीच्या
अभंगांत व पदांत कैवल्यापेक्षांही अधिक सुख आहे. मोक्ष पायाशीं
लोळत असतांना व केविलवाण्या नजरेने पाहत असतांना भक्त<noinclude></noinclude>
66rdoj2qbtbi3w95axtsgy27vmm4ady
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१४
104
110076
229058
2026-04-10T10:13:00Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १२ ) त्याकडे ढुंकून पाहत नाहींत असे संतांनी म्हटलें आहे. 'एकत 'वेकी' का ' वेकींत एकी' हा मौजेचा खेळ आहे. ४ मी ह्या आत्मचरित्राला 'चरित्रचंद्र' हैं नांव देत आहे. चंद्राचा प्रकाश शीतल, सौ..."
229058
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १२ )
त्याकडे ढुंकून पाहत नाहींत असे संतांनी म्हटलें आहे. 'एकत
'वेकी' का ' वेकींत एकी' हा मौजेचा खेळ आहे.
४ मी ह्या आत्मचरित्राला 'चरित्रचंद्र' हैं नांव देत आहे.
चंद्राचा प्रकाश शीतल, सौम्य व जननयनमनोहर असतो. जगदी-
श्वर शंकराने चंद्राचा आदर केला आहे. चंद्राला पाहून सागराला
भरती येते, चकोर व कुमुदिनी यांचा संकोच जाऊन त्यांना प्रफु-
लितपणा येतो, चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, व हा परोपकार
'घडत असतांना चंद्राच्या प्रकाशांत कांही कमतरता येत नाहीं !
चंद्र चकोराचा पुरवी सोहळा । काय त्याच्या कळा न्यून होती ? '
मायारात्रीच्या मंद प्रकाशांत प्रवास करणाऱ्या पांथिकांना ह्या
चरित्रचंद्राने त्यांच्या वाटेंतले कांहीं खांचखळगे दाखविले, त्यांच्या
मार्गावर कांहीं प्रकाश पाडला, त्यांना चार पावले पुढे टाकण्यास
व मुक्कामाजवळ जाण्यास उत्साहवळ दिल, त्यांच्या पापतापांची
तीव्रता कमी करून मोदप्रमोदाचें सुख दिले, म्हणजे त्याचे काम
झाले! सृष्टीच्या कारभारांतली एक अशी मौज आहे की 'विश्वस्य
'नेत्रोत्सवः' अशी ज्या चंद्राची ख्याति त्यालाही चारदोन शत्रु
आहेत ! चंद्र जगाला सुख देतो, व चंद्रोदयकालीं चकोरासारख्या
अनन्यांना ब्रह्मानंद होतो पण त्यामुळेच कावळ्यांचे डोळे फुटतात
व त्याला दिसेनासे होते ! कावळ्याचा आहार अमंगळ, त्याला
उंची पदार्थांची चव नाहीं. त्याला चंद्रप्रकाशाचा आनंद कोठून
होणार ? पक्ष्यांत कावळा व पशूंत कोल्हा- हे चंद्राचे शत्रुत्व अकारण
करितात्. चंद्राच्या ते ध्यानीमनीही नाहीं. 'चंद्र देखोनि जळे पोटीं ।
'कोल्हा जैसा ' ( ज्ञाने० अ० १६ ). आणि एक कोल्हा ओरडायला
लागला की त्याच्या सांथींत सारेच कोल्हे ओरडूं लागतात व कोल्हे-
कुई करितात ! तथापि जगाचे चंद्रप्रेम अखंड राहते. चंद्रावर खांच-
खळगे किंवा कलंक नाहींत असें नाहीं व ते रसिकांना दिसत
नाहीत असेही नाहीं, पण ते त्याच्या शीतल प्रकाशाने समाधानसुख
पावतात.<noinclude></noinclude>
8rm87s6ex4hg9h4lardaeeuy2vyq88s
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१५
104
110077
229059
2026-04-10T10:13:35Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(83) ५ ही काव्यमय भाषा सोडून साध्या गद्यांत दोन गोष्टी सांगतो.. आत्मचरित्र लिहावयाची कल्पना आली पण त्यासाठी साधन- सामुग्री कशी जुळविली ते संक्षेपाने सांगितले पाहिजे. वयाच्या २२ व्य..."
229059
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(83)
५ ही काव्यमय भाषा सोडून साध्या गद्यांत दोन गोष्टी सांगतो..
आत्मचरित्र लिहावयाची कल्पना आली पण त्यासाठी साधन-
सामुग्री कशी जुळविली ते संक्षेपाने सांगितले पाहिजे. वयाच्या
२२ व्या वर्षी म्ह० १८९४ सालीं चैतन्याचे वारे प्रथम माझ्या अंगी
खेळूं लागलें. इंटरचा विद्यार्थी कोठून तरी शिकवण्या मिळवून
कॉलेजचा अभ्यास चालढकलीत करायचा. साहाय्यक किंवा मार्ग-
दर्शक परमेश्वरावांचून दुसरा कोणीही नाहीं ! वाचनाचा छंद भरपूर..
१८९४/९५ ह्या दोन वर्षांचें माझें चरित्र पुढे ३ या प्रकरणांत सवि-
स्तर वर्णिल आहे. पुढच्या भाग्याचा पाया ह्या दोन वर्षांत रचला.
गेला. वेस्टरची डिक्शनरी चाळीत असतांना तिला जोडलेले
वेस्टरचें चरित्र माझ्या वाचण्यांत आले. तत्पूर्वी डॉ. जॉन्सनचें
वॉवेलने लिहिलेले चरित्र वाचण्यांत आले होते. त्यामुळे दारिद्र्यांत
वाढलेल्या मनुष्यालाही डोके वर काढतां येतें असा उत्साह मनांत
भरला व परिस्थितीशी झगडण्याचे धैय अंगी आले. वेन्स्टरचे
चरित्रांत एक वाक्य वाचल्याचे स्मरतें: ' Everything that was
written by him, for him or against him by preserved
with the greatest care या वाक्याचें मनन होऊन थोडा
परिणाम झाला. मी रोजनिशी ठेवू लागलो व चांगल्या उता-यांची
टांचणेंटिपणे करूं लागलों. सुस्थिति किंवा स्थिर स्वगृहीचा लाभ
कधीच न लाभल्यामुळे आवाळगबाळपणाने कांहीं लिहिलें त्याचा.
अवशेष आज मजजवळ राहिला आहे.
·
(१) रोजनिशी ठेवण्याचा मला छंद १८९४ साली लागला. गेल्या
४४ वर्षांपैकी सुमारे ४० वर्षांच्या रोजनिशा आज मजजवळ आहेत...
चांगला विचार कोठे आढळला, सुचला किंवा ऐकला तर तो
रोजनिशीत टिपून घ्यायचा, कांहीं महत्त्वाचे प्रवास, कोणाच्या
गांठीभेटी, संवाद यांचीं टांचणे ठेवायची अशी संवय लागली.
(२) टिपणवह्या:-- वाचनांत चांगली संस्मरणीय वचने अधिक.
येऊं लागलीं तेव्हां टिपणवह्या करूं लागलो. चांगले उतारे, सुंदर
वाक्ये किंवा लोकोक्ति अगर हाणी टिपणवहींत येऊं लागलीं ! ज्ञान-
के. म. म. द. वा. पोतदार,<noinclude></noinclude>
l697qfiaburshrlsfl2xp008386h4wb
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१६
104
110078
229060
2026-04-10T10:13:56Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १४ ) भांडार वाढत चालले. इंग्रजी, संस्कृत, मराठी कोणत्याही भाषेत कांहीं संस्मरणीय वाक्यें, विचार किंवा अवतरणे आढळली कीं तीं लिहून घ्यायची, वारंवार तीं चाळायची, त्यांचे मनन करायचे,..."
229060
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १४ )
भांडार वाढत चालले. इंग्रजी, संस्कृत, मराठी कोणत्याही भाषेत
कांहीं संस्मरणीय वाक्यें, विचार किंवा अवतरणे आढळली कीं तीं
लिहून घ्यायची, वारंवार तीं चाळायची, त्यांचे मनन करायचे, या-
मुळे विचाराच्या किंवा भाषासौंदर्याच्या दृष्टीने मनोहर अशी वाक्यें,
श्लोक वगैरे सहज पाठही होऊं लागली. चांगले मोती पारखून पेटीत
ठेवायचे. मोत्यांची परीक्षा करायची नजर आली ! अशा सुविचार-
रत्नांच्या मजजवळ अनेक पेटया जमूं लागल्या. त्यांतल्या कांहीं मी
कोणांस दिल्या, कांहीं चोरीस गेल्या ! दहापांच पेट्या अद्याप मज -
जवळ आहेत !
(३) फलकः - चांगल्या उतान्यांचे फलक तयार करून ते
खोलींत टांगून ठेवायचे व ते रिकामपणीं पाहत बसायचे ( पुढे
पृ० ५२ पहा). टिपणवह्या किंवा फलक यांच्या योगाने विचार दृढ
होतात, पाठांतर होते. ' माझे निंदकमित्र' ( पृ० ३९०-९५ ) हा
सर्वद लेख अशाच एका फलकावरून उतरून घेतला आहे.
(४) पत्रव्यवहारः- माझ्या सतत फिरण्यानें, स्थानांतराने,
किंवा स्वतःचे स्थायिक घर नसल्याकारणाने अनेक पुस्तकें, हस्त-
लिखितें, पोथ्या यांचे फार हाल झाले ! त्या बिचाऱ्यांना 'कर्तव्यो
मद्ददाश्रयः ' है कांही कळले नाहीं. राखीत राखीत आणलेला पत्र-
व्यवहारही पुष्कळसा गेला. थोडासा सांपडला त्याचा ह्या ग्रंथांत
कांहीं उपयोग करून घेतला आहे.
(५) वार्षिक जमाखर्चाच्या वह्या किंवा अहवाल:--हे मी
१९०७ मध्ये ' मुमुक्षु' वर्तमानपत्र सुरू केले तेव्हांपासून ठेवू
लागलो. दुसऱ्यांशी देण्याघेण्याचा संबंध येऊं लागल्यामुळे जमा-
-खर्च ठेवणे अवश्य झालं. जमाखर्च रोजच्या रोज रोजनिशांत लिहा-
यचा, महिनाअखेर त्याचा आढावा एका स्वतंत्र वहींत काढायचा,
वर्षअखेर ३१ डिसेंबरला त्याचा सारांश दोन पानांत काढून तो
अहवाल 'श्रीपांडुरंगचरणी निवेदन ' करायचा असा माझा तेव्हां-
पासून क्रम आहे ! हिशेबीपणा हा व्यवहाराचा प्राण आहे व काल-<noinclude></noinclude>
k7cc5al4f5if63l9v95k51yo2u75cbc
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१७
104
110079
229061
2026-04-10T10:14:22Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(१५) " क्रम हा इतिहासाचा डोळा आहे ! Chronology is the eye of History and account-Keeping is the life af Business? असे मी कोठेसे वाचले होते ! व्यवहाराच्या दक्षतेमुळे परमार्थचिंतन निर्वेधपणे होतें, स्मरणशक्तीला फारसा ताण बसत नाहीं..."
229061
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(१५)
"
क्रम हा इतिहासाचा डोळा आहे ! Chronology is the eye of
History and account-Keeping is the life af Business?
असे मी कोठेसे वाचले होते ! व्यवहाराच्या दक्षतेमुळे परमार्थचिंतन
निर्वेधपणे होतें, स्मरणशक्तीला फारसा ताण बसत नाहीं, देण्या-
घेण्यांत वांधा राहत नाहीं. कोठेही खातें ठेवू नये व रोखीशिवाय
व्यवहार करूं नये याबद्दल मला एकदा अदल घडवून आमच्या
राष्ट्रीय पक्षांतल्या एका दुकानदाराने पुण्यास शिकविलें. तेव्हांपासून
माझे कोठे खातें नाहीं ! खातें खाऊन टाकतें !
(६) मुमुक्षु तेरा वर्षे साप्ताहिक व वारा वर्षे मालिक स्वरू
पांत प्रसिद्ध केला. साप्ताहिकाचे कांहीं अंक मजजवळ नाहींत,
मासिकाच बहुतेक आहेत. प्रस्तुत ग्रंथांत माझ्या प्रसिद्ध ग्रंथांचा व
मुमुक्षूंतील लेखांचाही बराच उपयोग करून घेतला आहे.
चिकटवून
(७) चिकटवुः - वर्तमानपत्रांतून कातरून
ठेवलेल्या उताऱ्यांचीही बुकै १९०१ सालापासून ठेवली आहेत. ह्या
दोन चिकटवुकांचा प्रस्तुत ग्रंथांत मी भरपूर उपयोग केला आहे.
माझे केसरीत प्रसिद्ध झालेले लेख, माझ्या व्याख्यानांचे केसरीज्ञान-
प्रकाशादि पत्रांत आलेले गोषवारे, माझ्या पुस्तकांवर आलेले अभि-
प्राय व टीका प्रतिटीका यांचे उतारे ह्या चिकटवुकांत आहेत. टीकांचे
उतारे आहेत, टवाळांच्या लेखांचे उतारे मी ठेवले नाहींत ! टीका
आणि टवाळी यांत फरक आहे ! मी टवाळ्या फारशा वाचल्या
नाहींत व कांहीं वाचल्या असल्या तरी त्या तत्क्षणों कचऱ्याच्या पेटीत.
टाकून दिल्या गेल्या आहेत ! टीकांनाही मी उत्तरे देण्याच्या फारसा
भानगडीत पडलों नाहीं. माझ्या नजरसे न आलेले किंवा गहाळ
झालेले कांहीं लेख ह्या चिकटवुकांत नसतीलही. मी ज्या ज्या प्रांतांत
व्याख्यानप्रवचनांसाठी हिंडलों फिरलो त्या त्या प्रांतांतील वर्तमान-
पत्रांतील व्याख्यानादिकांचे उतारे चिकटवुकांत आहेत. केसरी,
ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश, नवाकाळ, नागपूरचा देशसेवक व महाराष्ट्र,
चन्हाडांतील वऱ्हाडसमाचार, प्रमोदसिंधु व हरिकिशोर, इंदूरचा
फें. म. म. द. पा. पोतदार
ग्रंथ संग्रह<noinclude></noinclude>
bao9ajg0f8np82sbty73rk2phnaxnc3
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१८
104
110080
229062
2026-04-10T10:15:11Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १६ ) मल्हार/मातड, सातारचा हंस व समर्थ, कोल्हापूरचा श्रीसमर्थ, जळगांवची प्रबोधचंद्रिका व प्रागतिक इत्यादि पत्रांतून माझ्या व्याख्यानांचे आलेले रिपोर्ट त्यांच्या अभिप्रायांसह..."
229062
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १६ )
मल्हार/मातड, सातारचा हंस व समर्थ, कोल्हापूरचा श्रीसमर्थ,
जळगांवची प्रबोधचंद्रिका व प्रागतिक इत्यादि पत्रांतून माझ्या
व्याख्यानांचे आलेले रिपोर्ट त्यांच्या अभिप्रायांसह ह्या चिकटवुकांत
आले आहेत व त्यांचा मी येथे भरपूर उपयोग करून घेतला आहे. हे
सर्व वर्तमानपत्रीय लेख पाहतां माझ्या व्याख्यानप्रवचनांचे सर्व-
प्रांतीय महाराष्ट्रीयांनी प्रेमादरपूर्वक कसे उल्लेख केले आहेत है
समजून येते. वादाच्या वावटळींनी व धुराळ्यांनी पुण्याचे वातावरण
नेहमी भरलेले असायचे ! मला वाद ऐकण्याचा व करण्याचा पुढे
पुढे कंटाळा आला व आत्मनिरीक्षणांत मी दंग झालो. वादाचे दुष्प-
रिणाम मी पुढील श्लोकांत दर्शविले आहेत:--
वादे चित्त जळे, समत्व वितळे, संतोष सारा पळे ।
दीर्घस्नेह गळे अहंकृतिबळे पुण्यधिं तीही ढळे ।
शांतिक्षांति चळे, सुबुद्धिहि मळे, संक्षोभ वादानळें
वादी तो न वळे, न वादहि खळे होती खुळे आंधळे ॥
६ तात्पर्य, रोजनिशी, टिपणवही, फलक, पत्रव्यवहार,
वार्षिक
अहवाल, मुमुक्षूच्या फायली व चिकटवुक यांपैकी माझ्या संग्रहांत
जें जें सहजगत्या हाताशी आले त्याचा त्याचा प्रस्तुत चरित्रग्रंथ
सजविण्याचे कामी मी उपयोग करून घेतला आहे. स्मरणशक्ति या
वयांतही बरीच धड आहे तिचा उपयोग पुष्कळ झाला आहे हे
सांगणे नकोच.
७ आत्मचरित्र लिहावयाचे निश्चित केल्यावर कायावाचामनाने
ह्याच एका कार्यात अहर्निश गढून गेलो व वर सांगितल्यापैकीं जीं
सामग्री सहजासहजी हाताशी आली तिचा उपयोग करून घेऊन
चरित्राची ९०० पृष्ठे ६ महिन्यांत लिहून काढली ! मग लिहिलेला
मजकूर तपासून पाहिला तेव्हां कांहीं मजकूर मांग ठेवला पाहिजे
असे वाचकांच्या सोईसाठी वाटले. ५०० पृष्ठ मजकूर कायम केला व
४०० पृष्ठे मजकूर काढून टाकला ! हा संक्षेप केला नसता तर दोन
खंड करावे लागले असते व तसे करणे इष्ट वाटले नाहीं. संक्षेप<noinclude></noinclude>
9u6tuaovt0msgjtjdx1mfypt204d6xn
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/१९
104
110081
229063
2026-04-10T10:15:43Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १७ ) करितांना महत्वाच्या गोष्टी जाऊं न देतां संगत कायम ठेवण्याची खवरदारी घेतली आहे. ८ माझ्या चरित्रांत कोणाल कांहीं घेण्यासारखे नाहीं असे मला वाटते तर है चरित्र लिहून प्रसिद्ध..."
229063
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १७ )
करितांना महत्वाच्या गोष्टी जाऊं न देतां संगत कायम ठेवण्याची
खवरदारी घेतली आहे.
८ माझ्या चरित्रांत कोणाल कांहीं घेण्यासारखे नाहीं असे मला
वाटते तर है चरित्र लिहून प्रसिद्ध करण्याचा हा उद्योग मी केला
नसता. दारिद्र्यांत वाढलेल्या पण डोके वर काढू इच्छिणा-या
विद्यार्थ्यांस, कांहीं भरीव वाङ्मय कार्य किंवा धर्मकार्य करूं पाहणाऱ्या
लेखकांस व वक्तयांस, परमार्थाची तळमळ वाहणाऱ्या मुमुक्षूंस,
संसार सुखमय करावा अशी वासना असणाऱ्या संसारिकांस ह्या
चरित्रापासून कांहीं तरी बोध, आनंद व उत्साह मिळेल असा मला
भरंवसा वाटतो. यावज्जीव विद्याव्यासंग कायम ठेवणे, विरुद्ध परिस्थि-
तीशीं व आपत्तींशी झगडत उदयाला येणें, चार दोन वेळ चारपांचशे
रुपये पगारांच्या नौकन्या घरी चालून आल्या असतां त्या न पत्क-
रितां आपल्या ध्येयासाठीं प्राप्त परिस्थितींत समाधानाने राहणं,
प्रेमबळावर आपला व सांसर्गिकांचा संसार सुखाचा करण्यास झटणे
ह्या गोष्टींस जगांत कांहीं किंमत असल्यास ती मला मिळाली
पाहिजे ! मी राजकारणी अगर मुत्सद्दी नाहीं, शस्त्रवीर नाहीं किंवा
शास्त्रवीर नाहीं, तत्ववेत्ता अगर कवि नाहीं, नाटककार किंवा
कादेवरीकार नाहीं, देशभक्त व समाजसुधारक नाहीं ह्या थोरांच्या
मालिकेत बसण्यासारखे गुण माझ्यांत नाहींत. त्यांना मिळणाऱ्या
मानसन्मानाचा किंवा लाभाचा मी अभिलाष केला नाहीं. मला
त्यांचा हेवा वाटत नाहीं, त्यांच्या गुणांचे कौतुक करून मी आनंद
मानीत असतो. जाणत्यांचा मी मित्र आहे. भगवद्भक्तांच्या चरणांचा
रज आहे. देवाने आपल्या प्रेमाचा एक बिंदु माझ्या हृदयांत ठेवला
आहे, वर्तमानभूतभावी संतांची मजवर कृपादृष्टि आहे व यामुळे
माझे जीवन सुखमय झाले आहे. महात्मा गांधीनी आपल्या आत्म-
चरित्रास 'सत्याचे प्रयोग' असे नांव दिले आहे, मी आपल्या
चरित्रास 'प्रेमाचे अनुभव' असे म्हणेन. मला प्रेम हे सर्वांत श्रेष्ठ
वाटते. प्रेम अनिर्वचनीय आहे. ' मुक्याने गूळ खादला । गोडी नये
सांगायाला ' असे हे प्रेम आहे. 'प्रेम नये देतां सांगतां दावितां ।
२<noinclude></noinclude>
cpfj3pv5j0zb6v04d5v3g8gc6yxki4j
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२०
104
110082
229064
2026-04-10T10:16:06Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(१८) अनुभव चित्ता चित्त जाणे ? ' प्रेमाला खोटे किंवा कृत्रिम मात्र लव- भरही खपत नाहीं. प्रेम म्हणजे जिव्हाळा, अंतरीची गोडी, मना मनाची मिळणी ! प्रेम हैं सर्वसुखमय आहे (पृ. ३१५ ) ' प्रेमाच्..."
229064
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(१८)
अनुभव चित्ता चित्त जाणे ? ' प्रेमाला खोटे किंवा कृत्रिम मात्र लव-
भरही खपत नाहीं. प्रेम म्हणजे जिव्हाळा, अंतरीची गोडी, मना
मनाची मिळणी ! प्रेम हैं सर्वसुखमय आहे (पृ. ३१५ ) ' प्रेमाच्या
अमृत रसना ओलावली | मनाची राहिली वृत्ति पाथीं.' भक्ति-
प्रेमांत अहंकारादि किडाळ सर्व जळून जाते. कोणाचे मन दुखवं
नये म्हणून मी पुष्कळ सत्यकथा गाळल्या आहेत, तथापि ग्रंथांत
लिहिले आहे तें सर्व मात्र सर्व सत्य आहे. तरीही भांडयास भांडे
लागतेच या न्यायाने कोणाविषयीं कांहीं वावगे लिहिलें गेलें अस-
ल्यास मी त्याची क्षमा मागावयास तयार आहे. ही कादंबरी नाहीं,
ह्रीत कल्पित गोष्टी लिहिल्या नाहींत, तथापि कल्पित गोष्टींपेक्षां
हिध्यांत मनोरंजकपणा अगर अद्भुतपणा कमी दिसायचा नाहीं. ह्या
चरित्रांत सत्यसृष्टींतलीं अनेक स्वभावचित्र दिसतील; नाना प्रसंग
व त्यांतून पार पडण्याचे उपाय सुचतील; येथे साधुसंतांची दर्शने
होतील; काव्याचे मनोहर साद ऐकूं येतील; सृष्टिसौंदर्य भोगावयास
मिळेल; हास्यविनोदांचे प्रसंग पाहावयास मिळतील; मराठी भाषेचे
व वाङ्मयाचे शुद्धस्वरूप दिसेल, आपल्या राष्ट्राच्या व संस्कृतीच्या
उद्धाराची तळमळ दिसेलः विद्वानांचा समागम घडेल व भाविक
आणि प्रेमळजन भेटतील. नवलकथेपेक्षांही सत्यकथेत पुष्कळदां
अधिक रस असतो. ह्या ग्रंथाच्या वाचनाने वाङ्मयाचे प्रेम दुणा-
वेल व परमार्थाचा सुलभ मार्ग दिसेल. हैं सर्व कांहीं होईल, वाच-
कांनी ग्रंथ आद्यंत समग्र वाचावा. मराठी वाङ्मय व इतिहास ह्या
दृष्टीने त्यांनी पुढील पृष्ठे वाचावीतः-
१ मराठी भाषेचे स्वरूप (पृ. १०८-१११ )
२ मराठी कवितेचा अभ्यास (पृ. १८२-१८५ )
१३ जुन्या ग्रंथांचे संशोधन (पृ. २२३-२२४ )
४ भगवद्भक्ति कां राष्ट्रभक्ति ? (पृ. २३७-२४६ )
५ भागवतधर्माचे मंदिर (पृ. २६२-२६६ )
६ शैववैष्णव आणि डॉ. भांडारकर (पृ. २६७ - २७० )
७ मातृभाषेचे प्रेम ( ३०९-३१३ )<noinclude></noinclude>
khwx5y90h0v5su2fzdu7x63tn3k74a9
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२१
104
110083
229065
2026-04-10T10:17:15Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( १९ ) ८ मराठी वाङ्मयाचे समालोचन (पृ. ३७२-३७६ ) ९ ज्ञानेश्वरीची प्रशस्ति ( पू. ४९३ - ४९९ ) १० शिवपूर्वकालीन महाराष्ट्र (पृ. ४९९-५०२ ) ११ पुरोगामी वाङ्मय (पृ. ५१७ - ५२० ) ९ है एका व्यक्तीचे चरित..."
229065
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( १९ )
८ मराठी वाङ्मयाचे समालोचन (पृ. ३७२-३७६ )
९ ज्ञानेश्वरीची प्रशस्ति ( पू. ४९३ - ४९९ )
१० शिवपूर्वकालीन महाराष्ट्र (पृ. ४९९-५०२ )
११ पुरोगामी वाङ्मय (पृ. ५१७ - ५२० )
९ है एका व्यक्तीचे चरित्र असले तरी यांत महाराष्ट्र समाजाचा
अर्धशतकाचा इतिहास सांपडेल. केवळ राजकीय उलाढाली व
सामाजिक आंदोलने यांची वर्णन करणारे दुसरे ग्रंथ आहेत किंवा
होतील. माझा तो हेतु नाहीं. समाजाच्या अंतर्जीवनांत वाहणारे
प्रवाह यांत सांपडतील. विष्णुशास्त्री, रानडे, टिळक, आगरकर,
गोखले, विजापूरकर, शिवरामपंत परांजपे, प्यांगलर परांजपे,
जिन्सीवाले, इत्यादि प्रसिद्ध व्यक्तींविषयीं प्रसंगोपात्तः कांहीं उल्लेख
यांत सांपडतील, पण ज्यांच्या गोष्टी एरवी प्रकाशांत आल्या नसत्या
त्यांच्याविषयीही अनेक मनोरंजक व बोधप्रद कथा अनुभवशीर
पणाने यांत सांगितल्या आहेत. माझे 'गुरु' व 'मित्र' यांच्या
वर्णनांत स्वभाववैचित्र्य पुष्कळ आढळेल. माझी ' भार्या आनंदी '
(पृ. १२४, १८७, ३०६, ३२७, ४७० व मुख्यतः पृ. ४४८ ते ४५५ )
हिच्या वर्णनांत एका धर्मशील सतीचे चित्र पाहावयास मिळेल.
संत व त्यांच्या भेटीगांठीची वर्णने भाविकांस आवडतील यांत शंका
नाहीं. माझे वडील रामभाऊ (पृ. १५ ते १९ ), देव मामलेदार
(पृ. १३ ), माहुलीचे ब्रह्मानंदस्वामी (पृ. १८८-१९१ ), सीताराम-
महाराज मंगळवेढकर (पृ. १९१-१९६), गुलाबरावमहाराज
( २२६-२३० ), नानाजी त्रिपुरवार (पृ. ४७५-४७८ ), हुबळीचे
सुत्राववावा, हैद्राबादचे भटजीबापू व दंडी स्वामी, आण्णासाहेब
पटवर्धन, मसूरीचे सिद्ध इ० अनेक सत्पुरुषांची या ग्रंथांत दर्शन
होतील. भोंदू गुरूंचीही चित्रे (पृ. ४३ व ८९ ) सावधानतेसाठी
दिली आहेत. श्रीसमर्थ रामदासस्वामींचा उत्सव महाराष्ट्रांत सार्व-
जनिकरीत्या सुरू करण्याचे श्रेय माझे आहे. अहल्याबाईंच्या उत्स-
चाच्या आरंभाचेही श्रेय मला मिळाले पाहिजे. मोरोपंतांची पुण्य-
तिथी सार्वजनिकरीत्या पाळण्याचा उपक्रम मीच केला आहे. तात्पर्य,<noinclude></noinclude>
4irsmh1vwmc1jubkd28wcfqa95eak3o
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२२
104
110084
229066
2026-04-10T10:17:38Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "८ ( २० ) मोरोपंत, रामदासस्वामी व अहल्याबाई यांच्या सार्वजनिक पुण्य- तिथींचा उपक्रम महाराष्ट्रांत माझ्यापासून झाला असे म्हटल्यास हरकत नाहीं (पृ. १६१, ७१ व ३१७ पहा). हा मिथ्याहंकार ना..."
229066
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>८
( २० )
मोरोपंत, रामदासस्वामी व अहल्याबाई यांच्या सार्वजनिक पुण्य-
तिथींचा उपक्रम महाराष्ट्रांत माझ्यापासून झाला असे म्हटल्यास
हरकत नाहीं (पृ. १६१, ७१ व ३१७ पहा). हा मिथ्याहंकार नाहीं, ही
यथार्थ उक्ति आहे. ग्रंथांत हिमालय, महाबळेश्वर, गोवाप्रांत, वन्हाड
मोगलाई यांच्या वर्णनांत सृष्टिवर्णनाचेही प्रसंग आले आहेत.
१० माझ्या वाङ्मयाचे कवित्व है एक अंग आहे. मला कविता
रचायचा छंद वाळपणापासून आहे. माझी पहिली दोन काव्यें- एक
फटका 'व एक ' धर्मगुरूचा आदर्श - ह्या ग्रंथांत अंशतः दिल्ली
आहेत (पृ. ६७ ). कालिदास, भवभूति व जगन्नाथ यांनी काव्य-
रस मला प्रथम पाजला. नंतर मोरोपंत, वामन व मुक्तेश्वर यांनी
काव्यरसाबरोवर भक्तिरसाची चट लावली. पुढे ज्ञानेश्वर, एकनाथ,
तुकोवा ह्या गरुडांबरोबर मी चिदाकाशांत उंच भराय मारूं
लागलो व भक्तिज्ञानरसाचे चपक गटागट पिऊं लागला. तेव्हां
लौकिक कवि मला तितकेसे प्रिय वाटतनासे झाले. तो रस अवीट
आहे, नवरसांहून वरिष्ठ आहे. भक्ति हा रसच नाहीं असे एका
अर्वाचीन मम्मटाने म्हटले आहे ! मला अध्यात्मभक्तिरसापुढे इतर रस
फिके वाटतात. मी वेळोवेळी लिहिलेल्या काव्यांपैकी कांहीं काव्य
आनंदलहरी' नांवाने १९२० मध्ये प्रसिद्ध केली. प्रस्तुत ग्रंथांत
कांहीं अवतरणे त्यांतून घेतली आहेत, कांही त्यानंतर प्रसंगाने
लिहिलेली काही घेतली आहेत. माझ्या मते त्यांतील १ द्वैताद्वैत-
संगतिस्तोत्र, २ महाराष्ट्र महोदय व ३ उपकृतिस्मरण हीं तीन प्रकरण-
विशेष महत्त्वाची आहेत. पहिल्यांत माझे भक्तिज्ञानविषयक विचार
काव्यमय भाषेत स्पष्ट झाले आहेत. दुसरें तरुण देशभक्तांना आव
डण्यासारखे आहे. त्यांत शिवकालीन संत, वीर व मुत्सद्दी यांच्या
कर्तृत्वाचा ओजस्वी इतिहास आहे. तिसरें प्रकरण आत्मचरित्रपर
आहे. प्रस्तुत चरित्रचंद्रांत जे काव्यकिरण चमकणारे आहेत त्यां-
पैकी कांही येथ दाखवितो. प्रयत्न व उद्यम (पृ. ५९), नास्तिकाचा
आस्तिक झालो त्या प्रसंगावरील आठ गोडव्यांची लावणी (पृ. ७६),
पुण्याचे तीन वक्ते (पृ. १३३), जन्मसाफल्य (२१८), 'स्वातंत्र्याची<noinclude></noinclude>
gdtwucm864kv2cbpl0pn1g8pwr4z379
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२३
104
110085
229067
2026-04-10T10:18:05Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(२१) मजा गडयांनों (पृ. २३१), हिमाचल योगी व भक्त (पृ. ३०५ ), द्वैताद्वैत, अपत्यप्रेम व प्रेममाधुरी ( पृ० ३१४ ), मनाचे श्लोक ( ३१६), नर्मदा ( ३२३ ), चार पेढे ( ३२४), दर्शनाची आस (४००), सुखाचा संसार ( ४१..."
229067
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(२१)
मजा गडयांनों (पृ. २३१), हिमाचल योगी व भक्त (पृ. ३०५ ),
द्वैताद्वैत, अपत्यप्रेम व प्रेममाधुरी ( पृ० ३१४ ), मनाचे श्लोक
( ३१६), नर्मदा ( ३२३ ), चार पेढे ( ३२४), दर्शनाची आस
(४००), सुखाचा संसार ( ४१४ ), झोपाळ्यावरचे गाणे ( ४१६ ),
क्रोध (४३८), भायी आनंदी (४५४), बालक गुरु व देव (४५८),
तुकारामाची आरती ( ४६५), आपत्तीचें गाणं ( ४७०) व पूर्णिमा
( पृ० ५२१ ). संतकाव्यांची दिव्य भगवस्फूर्ति पाहतांना माझी
कवित्वशक्ति लाजून मुरडली व संतांच्या पायीं दडी मारून
राहिली! नाहींतर कवितेचे किती तरी खंड मी वाचकांच्या पुढे
ठेवले असते !
११ माझ्या ग्रंथांपैकीं भक्तिमार्गप्रदीप, मोरोपंत, तुकाराम, ज्ञानेश्वर
व एकनाथ यांची चरित्रे, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे खंड व
प्रस्तुत ग्रंथ या ग्रंथांचे तरी महाराष्ट्रास विस्मरण होऊ नये असे
मला वाटते. कित्येक साहित्यिकांचे माझ्या ग्रंथांविषयीं कांहीं पूर्व-
ग्रह आहेत पण ते कालांत विलीन होतील. कालाच्या ओघांत सोने
राहते व किडाळ जळून जाते. पक्ष, जाति, मतें, दुर्ग्रह यांमुळे
कांहीं चांगले ग्रंथही कांहींकाळ दडपले जातात व सामान्य ग्रंथही
भोपळ्यांसारखे वर तरंगतांना दिसतात, पण काल सर्वांचा बरोबर
समाचार घेतो. महाराष्ट्रांत सांप्रतकाळीं तरी ' कल्याण' मासिका-
सारखे धर्मप्रेममय मासिक एकही नाहीं. नवीन नवीन मतमतांतरें
- उत्पन्न होऊन समाज वाहवला जात आहे पण त्यावरोबरच आपल्या
राष्ट्राच्या संस्कृतीचा अभिमानही व्यक्त होऊं लागला आहे. ईश्व
राच्या प्रेरणेनुसार जग चालले आहे. त्याच्या मनांत असेल
होईल. आमचे राष्ट्र आपल्या उच्च संस्कृतिवळावरच पुन्हा ऊर्जित-
दशेला येईल असा माझा विश्वास आहे. व्यावहारिक सत्तेत मी आधी
मराठा, मग हिंदु, नंतर हिंदी व शेवटी विश्वात्मा अशा मताचा
आहे, पारमार्थिक सत्तेत सर्व भेद लयाला जातात. भेदांत अभेद व
अभेदांत भेद, एकांत अनेक व अनेकांत एक असे हैं अनादिचक्र
चालले आहे. एकांगीपण कामा नये. सर्व हिंदु लोकांची एक संस्कृति<noinclude></noinclude>
5zymsahyi983etf481jwtde9tbnikfq
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२४
104
110086
229068
2026-04-10T10:18:40Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २२ ) आहे व तिचाच जयजयकार झाला पाहिजे. हिंदी भाषा व्यवहाराच्या सोयीसाठी राष्ट्रभाषा म्हणून समजली गेली तरी महाराष्ट्राची राष्ट्र- भाषा मराठीच राहिली पाहिजे, शक्य तर तीच हिंदुस्था..."
229068
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २२ )
आहे व तिचाच जयजयकार झाला पाहिजे. हिंदी भाषा व्यवहाराच्या
सोयीसाठी राष्ट्रभाषा म्हणून समजली गेली तरी महाराष्ट्राची राष्ट्र-
भाषा मराठीच राहिली पाहिजे, शक्य तर तीच हिंदुस्थानची भाषा
झाली पाहिजे ! भाषेचा प्रसार राजसत्तेवरोवर होत जातो हा
नियम आहे. असो. माझ्या ज्ञानेश्वर, तुकाराम व एकनाथ ह्या चरि-
त्रांची हिंदी भाषेत व गुजराथी भाषेतही भाषांतरे झाली आहेत व
कल्याणमासिकाच्या पांचसहा स्पेशल अंकांत-नामांक, रामांक,
कृष्णांक, शिवांक इ० ) माझ्या मराठी लेखांची हिंदीत भाषांतरेही
प्रसिद्ध झाली आहेत यामुळे हिंदी प्रांतांत पांगारकराचे नांव जाहीर
आहे. अनेक हिंदी मासिकांकडून माझ्या लेखांची मागणी झाली व
गौरवपर अनेक पत्र आली पण मला हिंदी येत नसल्यामुळे मी हा
संबंध वाढविला नाहीं.
१२. कांही वाचकांकडून माझ्यावर स्तुतिप्रियतेचा आक्षेप येण्याचा
संभव आहे व तो मला एका अर्थाने कवूल असल्यामुळे त्याचा परि-
हार करण्याच्या भानगडींत मी पडत नाहीं ! स्तुति कोणाला आवडत
नाहीं ? ' स्तुतिःकस्य न तुष्टये ?' देवालाही स्तुति आवडते ! लोकांनी
भले ह्मणावे असे कोणाला वाटत नाहीं ? माझे ग्रंथ, माझीं व्याख्यानें
व प्रवचनें व माझी कामगिरी याविषयीं महाराष्ट्रांतील बहुतेक सर्व
वर्तमानपत्रांनी व प्रसिद्ध आणि अप्रसिद्ध पुरुषांनी अनेकवार प्रशंसो-
द्वार काढले आहेत त्यांतील बरेच उतारे प्रस्तुत ग्रंथांत मी दिले
आहेत. असे करण्यांत हेतु आहे :- माझ्या ग्रंथांविषयीं व व्याख्यानां-
विषयीं जाणत्यांचे अभिप्राय काय आहेत हैं समजून यावे. माझ्या
कार्याविषयीं जाणत्या लोकांची पूर्ण सहानुभूति आहे हैं सर्व अवतरणां-
वरून स्पष्टच होत आह. दुसरें असें कीं त्यामुळे मला प्रिय असलेल्या
मराठी वाङ्मयाच्या व धर्माच्या कार्याकडे लोकांचे लक्ष वेधले
जावें. संतवाङ्मयाविषयीं, आपल्या मायभाषेविषयीं, धर्माविषयीं व
संस्कृतीविषयी लोकांचा प्रेमादर वाढावा, त्याचा त्यांनी अभ्यास
करावा व राष्ट्राच्या उद्धारासाठी झटावे हा माझा जीवनहेतुच आहे.
आमचे संत हे वर आहेत. ते धर्मवीर, वाङ्मयवरि व भाषावीर<noinclude></noinclude>
peusv2sg5vda7177ji62ilykga2s8gy
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२५
104
110087
229069
2026-04-10T10:18:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २३ ) आहेत. त्याग आणि संयम हे गुण ज्याच्या अंगी आहेत तो वीर- शस्त्रवीर किंवा रणवीर हे राष्ट्राच्या उत्कर्षाला जसे अवश्य आहेत तसे धर्मवीर व वाङ्मयवीर हेही अवश्य आहेत. धर्म, संस्कृति..."
229069
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २३ )
आहेत. त्याग आणि संयम हे गुण ज्याच्या अंगी आहेत तो वीर-
शस्त्रवीर किंवा रणवीर हे राष्ट्राच्या उत्कर्षाला जसे अवश्य आहेत
तसे धर्मवीर व वाङ्मयवीर हेही अवश्य आहेत. धर्म, संस्कृति व
वाङ्मय यांचे संगोपन व संवर्धन करणाऱ्या संतांचा मी एक नम्र
' पाईक ' आहे व मी आपले हैं कार्य करीत असतांना समाजाने
माझे व माझ्या कार्याचे गौरव केले तर ते या कार्याचेच गौरव आहे.
लोकांच्या प्रेमोद्वारांनी सतीषे न वाटण्याइतका माणूसघाण्या मी
नाहीं. मनुष्य स्वगुणप्रेमी व आत्मसमाधानी असतोच, त्यांत दूष-
णीय असे कांहीं विशेष नाहीं. संतांच्या वाणीशी समरस होण्याच्या
अभ्यासामुळे परनिंदा मजकडून फारशी झालेली नाहीं, मी माझ्या
निंदकांचीही निंदा केली नाहीं. साहित्यिक, वक्ते व कार्यकर्ते यांच्या
गुणांचे गौरव करण्यांतच मला सुख वाटते, तथापि आत्मस्तुति पर-
निंदा माझ्या वाणीने व लेखणीने कांहीं केली असेल तर त्या पापाबद्दल
मी हरिचरणीं क्षमा मागतो.
१३ आतां आभार मानायचं गोड काम राहिले. केसरी माझ्या
चाचण्यांत १८९० सालापासून आहे. केसरी पहिल्यापासून राजकीय
चळवळीला वाहिलेले पत्र, वर्तमानपत्र नव्हे तर मतपत्र. राजकीय
मताचा प्रचार करून राष्ट्रीय जागृति करण्यासाठीं केसरीचा जन्म.
पूर्वी निबंधमालेत वाङ्मयात्मक लेख, चर्चा व वाद येत, राजकारण
हा मालेचा प्रधान हेतु नव्हता. केसरीनें राजकारण उचलले. आगर-
करांनी त्याला चारपांच वर्षे सामाजिक सुधारणेच वळण लावले
होते व याचमुळे मतभेद होऊन 'सुधारक' आगरकरांचा व 'केसरी'
टिळकांचा असे १८८८ पासून झाले. १९०० पासून माझे मोरोपंत व
इतर मराठी कवि यावर केसरीत लेख येऊ लागले माझें ३०/३५ लेख
१९०७ पर्यंत केसरीत आले. केसरीनें हैं जणुं वाचकांसाठी एक
नवीन दालन उघडले. माझ्या लेखांपूर्वी केसरीत वाङ्मयात्मक
चर्चेचा व वादाचा विषय एकदांच आला होता. व तो भिंगारकरांचा
'ज्ञानदेव एक की दोन ' हा होय. सुधारकांत भारद्वाज या सहीनें
भारदे यांनी हा वाद काढला होता व त्याचे अभ्यासाच्या व परंपरा-<noinclude></noinclude>
3qrvnfjdfglum1nu9w79w1p21dggt96
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२६
104
110088
229070
2026-04-10T10:19:22Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २४ ) रक्षणाच्या दृष्टीनें भिंगारकरवोवा यांनी उत्कृष्ट खंडण केले होते. भिंगा- रकरबोवा लेख लिहीत, टिळक व जिन्सीवाले यांस ते वाचून दाखवीत व तिघांच्या संनगमताने लेख तयार होऊन मग ते क..."
229070
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २४ )
रक्षणाच्या दृष्टीनें भिंगारकरवोवा यांनी उत्कृष्ट खंडण केले होते. भिंगा-
रकरबोवा लेख लिहीत, टिळक व जिन्सीवाले यांस ते वाचून दाखवीत
व तिघांच्या संनगमताने लेख तयार होऊन मग ते केसरीत छापले
जात. ही लेखमाला त्यावेळी चांगली गाजली. माझे मोरोपंतावरील
व इतर कवींवरलि लेख केसरीत येऊ लागल्यापासून माझ्या कार्याला
प्रोत्साहन तर मिळालेच, पण मराठी काव्यवाचकांचे लक्षही केसरी-
कडे वेधले गेले. त्यावेळी वामनमोरोपंतादि कवींकडे लोकांचे लक्ष
आतांपेक्षां अधिक असे व कीर्तनकारही पंतपंडितकाव्यांचा कीर्तनांत
अधिक उपयोग करीत. माझ्या केसरीतील लेखांचा प्रपंच मी प्रस्तुत
ग्रंथाच्या ६ व्या व ९ व्या प्रकरणांत केला आहे. केसरीचा व माझा
हा जुना ऋणानुबंध लक्षांत घेऊन टिळकांचे नातु व केसरीचे
विश्वस्त आणि सहसंपादक रा. ग. वि. केतकर यानी आपुलकीच्या
भावाने प्रस्तुत ' चरित्रचंद्रांतील 'पांच विस्तृत अवतरणें केसरीच्या
अंकांत आगाऊ प्रसिद्ध केली व त्यामुळे हा ग्रंथ प्रसिद्ध होण्या-
पूर्वीच त्याचा बोलवाला मराठी वाचकांत झाला. मी केतकरांचा
यावद्दल फार ऋणी आहे. तात्यासाहेब केळकर व करंदीकर यांचीही
माझ्या वाङमयकार्याविषयीं सहानुभूति पहिल्यापासून आहेच. हे
उतारे देतांना केसरीने म्हटले आहे "रा. पांगारकर यांची दर्घिकालीन
व भरीव वाङ्मयसेवा, धार्मिक वाङमयाचा सखोल व्यासंग,
अनेक वाङमयसेवक व संत यांचा सबंध या गोष्टी सर्वांच्या परि-
चयाच्या आहेत. त्यांच्या आयुष्यांतील विविध अनुभवांचे व प्रसं-
गांचे त्यांच्या चटकदार लेखणीतून उतरलेले चटकदार वर्णन
वाचकांस वाचावयास ह्या ग्रंथांत मिळणार आहे. " केसरीचे
मी प्रथम मनःपूर्वक आभार मानतो.
१४. प्रो. श्रीपाद महादेव माटे, एम्. ए. यांनी स्वयंस्फूर्तीने प्रुफै
तपासण्याचे काम केले. हे काम किती जिगजिगीचें आहे हे अनुभवी-
यांसच कळणार आहे. ग्रंथ लिहिण्यापेक्षां हैं काम अधिक त्रासाचें
आहे. प्रो. माटे यांनी आपण होऊन लिहिले की, 'मी आपल्या
चरित्रग्रंथाचे वाळंतपण व सुईणपण आनंदाने करीन.' त्याप्रमाणे<noinclude></noinclude>
if0o67mzu1c8v6b6og8kl9rng1nnbqe
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२७
104
110089
229071
2026-04-10T10:19:53Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(२५) त्यांनी अंगीकृतकार्य मोठ्या होसेने केले. याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे. हनुमान छापखान्याचे मालक रा. कोकाटे यांनीही आपलेपणाने छपाईचे काम चांगले करून दिले. त्यांचा आमचा प्र..."
229071
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(२५)
त्यांनी अंगीकृतकार्य मोठ्या होसेने केले. याबद्दल मी त्यांचा फार
आभारी आहे. हनुमान छापखान्याचे मालक रा. कोकाटे यांनीही
आपलेपणाने छपाईचे काम चांगले करून दिले. त्यांचा आमचा प्रेम
संबंध चांगला ३२ वर्षांचा आहे. कांहीं टाईप वंडखोर निघाले तरी
कोकाटे यांचा त्यांत दोष नाहीं ! त्यांचे सौजन्य व आस्था अपूर्व
आहे. त्यांचाही मी आभारी आहे.
१५. जत संस्थानचे राजेसाहेब श्रीमंत विजयसिंगजी यांनी
व त्यांची माता श्रीमती पुतळाबाईसाहेव उर्फ मासाहेव यांनी चरित्र-
चंद्राच्या प्रकाशनासाठी रु.२०० ची देणगी दिली याबद्दल मी
उभयतांचा फार आभारी आहे. जतच्या राजघराण्याविषयीं पुढे पृ.
५११ मध्ये मी दोन शब्द लिहिले आहेत.
१६. आमच्या घराण्यांतल्या विद्यमान पुरुषांपैकी सर्वांत वयाने,
योग्यतेने व कर्तबगारीने वडील पुरुष एलिचपूरचे वृद्ध वकील ती.
श्री. बाबासाहेव पांगारकर यांनी माझ्या वाङ्मयकार्यावद्दल माझे
कौतुक करून प्रस्तुत चरित्रचंद्राच्या प्रकाशनासाठी रुपये ५० पाउ-
विले तो त्यांचा आशीर्वाद ह्मणून मी नम्रतेने स्वीकारीत आहे. माझे
साडू चि. गोविंद उद्धव ऐनापुरे, दादर, यांनीही याच कार्यासाठी रु.
५० पाठविले आहेत व 'आपल्यासारख्या आजीव वाङ्मयसेवकाशीं
नात्याचा संबंध आल्याबद्दल अभिमान व समाधान वाटत अस
ल्याचे त्यांनी लिहिले आहे.
१७. न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद एम् ए. यांनी प्रस्तुत ग्रंथास
'तात्त्विक पाश्वभूमि' लिहिली आहे. 'ह्या मुलास मी २० वर्षांपूर्वी
प्रथम पाहिलं तेव्हांच त्याच्या असामान्य बुद्धिमत्तेची चमक मी
ओळखली व त्यावर माझे प्रेम जडले. त्याची स्त्री मैत्रेयी ही
एम्. ए. आहे. ह्या तुल्यगुण वधूवरांना एकत्र आणून 'चिरस्य
वाच्यं न गतःप्रजापतिः 'ब्रह्मदेवाने स्वतःला स्तुतीस पात्र करून
घेतले आहे. ह्या सुविद्य, सुशील व सुविनीत दांपत्याचा गोड गृह-
स्थाश्रम पाहून मला समाधान वाटतं. धुंडिराजशास्त्री यांनी तारु-
याच्या दारांत शिरण्यापूर्वीच तत्त्वज्ञान, धर्म व वाड्मय यांच्या
के. न. म. द. वा. पोतदार
ग्रंथ संगत<noinclude></noinclude>
s48bke5ecbbj2tydk4laj97huhk01s3
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२८
104
110090
229072
2026-04-10T10:20:17Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(२६) • प्रावीण्याबद्दल भरतखंडभर उत्तम लौकिक संपादन केला आहे. यांचे लेखन किती रेखीव, सूचक असते व यांची अध्यात्म- दृष्टि किती सोज्ज्वल असते हे त्यांच्या लेखावरून समजणार आहे. माझ्या..."
229072
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(२६)
• प्रावीण्याबद्दल भरतखंडभर उत्तम लौकिक संपादन केला आहे.
यांचे लेखन किती रेखीव, सूचक असते व यांची अध्यात्म-
दृष्टि किती सोज्ज्वल असते हे त्यांच्या लेखावरून समजणार आहे.
माझ्या व्यक्तिमत्वाचे महत्त्वमापन त्यांनी गुणग्राही व निःपक्षपात
बुद्धीने केलं आहे. उभय पतिपत्नी मला वडिलांच्या ठिकाणी मानीत
असल्यामुळे मी त्यांना 'कल्याणमस्तु ' असा सप्रेम आशीर्वाद देतो.
१८. प्रस्तुत ग्रंथलेखनाच्या कामी ज्यांचं सर्वाधिक साह्य झाले
त्यांचेही आभार मानले पाहिजेत, आणि ते गृहस्थ म्हणजे आमचे
नातु एकनाथ हे होत ! एकनाथ वयाने लहान म्हणजे दोन वर्षांचे
आहेत पण त्यांचा पराक्रम मोटा आहे ! त्यांनी आह्मांला उत्साह व
आनंद देऊन मोठे साह्य केले आहे. मुलापेक्षांही मुलाचा मुलगा
अधिक प्रिय असतो असे ह्मणतात ते खरे आहे. दुधापेक्षां दुधाची
साय अधिक गोड असते, व याला एक कारण आहे. दूध ह्मणजे
नुसतंच दूध असते पण सायीत दूध व साय या दोहींची गोडी
असते, त्याप्रमाणे भुलाच्या गोड लीला आपण पूर्वी पाहिल्या असल्या
तरी नातवाच्या लीलांत त्याच्या स्वःच्या लीलांची गोडी असून
. शिवाय त्यांत त्याच्या बापाच्या त्या वयांतल्या लीलांचे पुनर्दर्शन
होत असते ! उभयतांच्या लीलांचे हरघडी मधुरमीलन होत अस-
ल्यामुळे नातवाचें कौतुक अधिक वाटत असते. आमच्या एकनाथांचे
उद्योग अखंड चालू असतात. कागद फाडून टाकणे, दौत उपडी
करणें, टांक फेकून देणे, पुस्तकें अस्ताव्यस्त करणे, शाईने सर्वांग
माखून घेणे, बैठक ओढीत नेणे हे त्यांचे व्यवसाय आमच्या लेखन-
काली चालू असतात ! आह्मी पूजा करायला बसलो असतांना नवे-
द्याच्या वाटीतले दूध आपणच आधी पिऊन टाकणे, देव उचकटणे,
गंध माझ्या व आपल्या कपाळाला लावणें, देव ताह्मणांत घेतांना व
देव्हाऱ्यांत ठेवतांना उत्साहपूर्वक आह्मांला मदत करणे, आरतीच्या
वेळी घंटा वाजवून सुरांत सूर मिळवून नाचत बागडत साथ करणे,
अशा प्रकारचे नाथांचे साह्य प्रत्यहीं हात असतें. नाथाला देवांची
भीति नाहीं, देवांनाच त्याला भ्यावे लागते. ' लाज भय चिंता दुःख<noinclude></noinclude>
2bglj1lktspn08ppxb01otfx1snzugg
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/२९
104
110091
229073
2026-04-10T10:20:44Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २७ ) काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा' अशी तुकोबारायांना देवाची प्रार्थना करावी लागे, पण आमच्या ह्या मुक्तात्म्याला लाज, भय, चिंता यांचा वाराही लागलेला नाहीं ! त्याला सोवळ्याओवळ..."
229073
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २७ )
काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा' अशी तुकोबारायांना देवाची
प्रार्थना करावी लागे, पण आमच्या ह्या मुक्तात्म्याला लाज, भय,
चिंता यांचा वाराही लागलेला नाहीं ! त्याला सोवळ्याओवळ्याचा
विधिनिषेध नाहीं. कोणतीही वस्तु केव्हांही कोणाच्याही अंगावर
टाकायची त्याला जणुं सनद मिळाली आहे. हा निर्विकार, निर्मळ
व निरंजन पुरुष आमच्यापाशीं अखंड खेळत असतांना आह्माला
नित्य सहजस्फूर्तीचा लाभ होतो. त्याची परिभाषा अपरिचित माण.
साला न समजली तरी त्याचे ' बोबडे सरस बोल कोवळे ' ऐकूनच
सर्वांना प्रतिपदी आनंदाचा लाभ होतो. त्याला नादी लावण्यासाठी
१०/१२ खेळणी घरांत आणली आहेत पण प्रत्येक खेळाला त्याला
जोडीदार 'मामाच' (ह्म० मी) पाहिजे असतों ! हा आमचा मदतनीस
एकनाथ नेहमी उत्साहभरित, आनंदी व अनन्यप्रेमी आहे. त्याचा
जुलूम
कितीतरी गोड असतो ! तो आधीव्याधींच्या पलीकडे नेतो.
सारे वातावरण पवित्र प्रेमाने भरून टाकतो. त्याच्या संगतीत प्रेम,
प्रसाद व प्रतिभा उज्ज्वळ असतात. अशा आमच्या ह्या साह्यकर्त्या
नाथाचे पुन्हा आभार मानतों !
. १९. चरित्र लेखनाच्या कामावर नेमलेल्या प्रमुख कामगारांनी पुढे
पुढे बंडाळी करण्यास आरंभ केला. लेखनाचा मुख्य भार ज्यांच्या-
वर त्या 'अंगुष्ठ' व ' तर्जनी' ह्या दोघांनी बंडाचा बाहुटा उभारला.
त्यांची प्रकृति विघडल्यामुळे त्यांना पंधरा दिवस वैद्याचे औषध द्यावे
लागले ! कामावर सतत देखरेख ठेवणारे दोन सुपरवायझर आपल्या
प्रकाशमय खिडक्यांत बसून काम फार पडत असल्यामुळे अथ
ढाळूं लागले. कंबर, पाठ, मान, गुडघे, पाय ह्यांनाही त्यांच्याविषयीं
सहानुभूति बाहूं लागली. पहिल्या चौघांनी तक्रारी अर्ज दिला की
"आम्हांला काम अतिशय पडते. गेल्या ४०/५० वर्षांत विश्रांति
मिळाली नाहीं. आम्ही रजा फारशी मागितली नाहीं. आम्ही आतां
थकलो असून पेन्शनीत जाण्याच्या स्थितीत आहोत तरी आम्हांला
तूर्त तांतडीने एक वर्षाची फल देऊन पुढे
विश्रांति द्यावी. काम
म. म. द. वा. पोतबाप
ग्रंथ मंगल<noinclude></noinclude>
i32e0d9862ql9r2qbupjc1n8hvi9dc2
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३०
104
110092
229074
2026-04-10T10:20:58Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २८ ) होत नाहीं तरी आमचे मुकादम मनाजीराव हे जवरीने काम घेऊन फार जुलूम करितात. दिवसपाळी रात्रपाळी करून सपाटून काम घेतात. भत्ता देतात पण आम्हांला कामच होत नाहीं. तरी आमच्या रजेचा विच..."
229074
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २८ )
होत नाहीं तरी आमचे मुकादम मनाजीराव हे जवरीने काम घेऊन
फार जुलूम करितात. दिवसपाळी रात्रपाळी करून सपाटून काम
घेतात. भत्ता देतात पण आम्हांला कामच होत नाहीं. तरी आमच्या
रजेचा विचार व्हावा. " आम्ही या कामगारांना दादावाया करून
कामावर ठेवून घेतले व त्यांना काम संपतांच तीन महिन्यांची रजा
देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे कळविले व सांगितले की ' पेन्शनीची
योग्यता तुम्हांस आली असली तरी आणखी महत्त्वाची तीनचार
कामे उभारावयाची असल्यामुळे तूर्त पेन्शनचा विचार करितां येत
नाहीं. एक्स्टेन्शनमध्ये ( मुदतवाढीमध्ये ) तुम्ही होईल तसे काम
केले पाहिजे. तुम्हांला प्रस्तुत कामांत प्रो. माटे यांनी थोडीतरी
विश्रांति दिलीच आहे. ' याप्रमाणे उत्तर देऊन आम्ही कामगारांचा
अर्ज निकालांत काढला, तथापि अशाही परिस्थितीत त्यांनी संप
करून आपले काम बंद पाडलें नाहीं यावद्दल त्यांचे मनःपूर्वक
आभार मानले पाहिजेत !
परमात्म्याचे आभार शब्दांनीं काय मानूं ? त्याच्या चरणरजाचे
सप्रेम स्मरण करितो.<noinclude></noinclude>
1ncj1klxqmnilmjldn97ja19ea51bqn
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३१
104
110093
229075
2026-04-10T10:21:20Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( २८ ) होत नाहीं तरी आमचे मुकादम मनाजीराव हे जवरीने काम घेऊन फार जुलूम करितात. दिवसपाळी रात्रपाळी करून सपाटून काम घेतात. भत्ता देतात पण आम्हांला कामच होत नाहीं. तरी आमच्या रजेचा विच..."
229075
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( २८ )
होत नाहीं तरी आमचे मुकादम मनाजीराव हे जवरीने काम घेऊन
फार जुलूम करितात. दिवसपाळी रात्रपाळी करून सपाटून काम
घेतात. भत्ता देतात पण आम्हांला कामच होत नाहीं. तरी आमच्या
रजेचा विचार व्हावा. " आम्ही या कामगारांना दादावाया करून
कामावर ठेवून घेतले व त्यांना काम संपतांच तीन महिन्यांची रजा
देण्याचे ठरवले व त्याप्रमाणे कळविले व सांगितले की ' पेन्शनीची
योग्यता तुम्हांस आली असली तरी आणखी महत्त्वाची तीनचार
कामे उभारावयाची असल्यामुळे तूर्त पेन्शनचा विचार करितां येत
नाहीं. एक्स्टेन्शनमध्ये ( मुदतवाढीमध्ये ) तुम्ही होईल तसे काम
केले पाहिजे. तुम्हांला प्रस्तुत कामांत प्रो. माटे यांनी थोडीतरी
विश्रांति दिलीच आहे. ' याप्रमाणे उत्तर देऊन आम्ही कामगारांचा
अर्ज निकालांत काढला, तथापि अशाही परिस्थितीत त्यांनी संप
करून आपले काम बंद पाडलें नाहीं यावद्दल त्यांचे मनःपूर्वक
आभार मानले पाहिजेत !
परमात्म्याचे आभार शब्दांनीं काय मानूं ? त्याच्या चरणरजाचे
सप्रेम स्मरण करितो.<noinclude></noinclude>
1ncj1klxqmnilmjldn97ja19ea51bqn
229076
229075
2026-04-10T10:21:31Z
सुबोध कुलकर्णी
1231
229076
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>सुप्रसिद्ध तर्कशास्त्रज्ञ
न्यायरत्न धुंडिराजशास्त्री विनोद एम्. ए.
तात्विक पार्श्वभूम
18:08
आयुष्यांतील प्रत्येक प्रसंगाला आनंदमेघ लेखण्याची, प्रत्येक
घटनेला प्रमोदाची पयस्विनी बनविण्याची हक्सिद्धि, विवेकशील
व्यक्तीलाच दीर्घ प्रयत्नानें प्राप्त होते. श्री. पांगारकरांनी विवेकाच्या
उदंड तपस्येने ही सिद्धि कमाविली आहे. त्यांचे वैयक्तिक तत्त्व-
ज्ञान तेजाळ आशावादावर आधारलेले आहे. पत्थरांतून पयः पयूष,
सोमलांतून संजीवनी व दुःखातून सुखोष्णभाव विवेकिर्णे हैं बुद्धि-
निष्ट आशावादाचे स्वरुपलक्षण होय. श्री. पांगारकरांचा पौर्वदेहिक
वुद्धिसंयोग व इहस्थ व्यासंग हा आशावाद आत्मसात् करण्याइतका
वलिष्ठ आहे.
श्री. पांगारकर हे उन्मत्त भक्त आहेत. त्यांचा लौकिकाचार
म्हणजे भक्तीच्या उन्मादांत त्यांच्या चित्ताने केलेले स्वैर पदक्षेप !
त्या पदक्षेपांत सहृदय वृत्तीला उदात्त कलेचा साक्षात्कार होईल तर
काकडीला तेथेच वेढव पाऊलफेंक दिसेल. भक्तिजान्हवीत यथेष्ट
डुंबणाऱ्या, तत्त्वानुभवाची मौक्तिकें जीवनाच्या तळाशी भिडून
निरखणाऱ्या, पारखणाऱ्या व पारखून तीं मौक्तिक तटस्थांकरितां
बेभानपणे भिरकविणाऱ्या, श्री. पांगारकरांच्या भक्तिरंगेल जीवा-
त्म्याला बाह्य व्यवहाराचा आठव वळेंच ठेवावा लागतो..<noinclude></noinclude>
2eulxq524aorv1jpcgb038drszj0tgp
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३२
104
110094
229077
2026-04-10T10:21:48Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "( ३० ) अकिंचन राहण्याचा व अकिंचन होण्याचा ते स्मरणपूर्वक प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीला लाजवि - णारी त्यांची तीव्रतर विस्मरणशक्ति ह्या कामी त्यांना सदैव स..."
229077
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ३० )
अकिंचन राहण्याचा व अकिंचन होण्याचा ते स्मरणपूर्वक
प्रयत्न करतांना दिसतात. त्यांच्या तीव्र स्मरणशक्तीला लाजवि -
णारी त्यांची तीव्रतर विस्मरणशक्ति ह्या कामी त्यांना सदैव साहा-
य्यक होते. कित्येक बहुमोल वस्तु-तपकिरीच्या चांदीच्या डब्या तर
त्यांनी शेकड्यांनी हरविल्या आहेत व हरविल्याबद्दल त्यांना झालेला
आनंद त्या मिळाल्याबद्दल झालेल्या विषादाचाच स्मारक असे !
त्यांच्या स्वतःच्या शिरोवेषाबद्दल ते जितके बेफिकीर तितकेच
आपल्या वाङायवालेकरितां कृत्रिम अलंकार घडविण्याबद्दल! पण ती
वाला जातीची सुंदर व मधुराकृति असल्यामुळे कृत्रिम मंडने तिला
न भूषवितां असलीच तर तिच्या सान्निध्याने स्वतःलाच भूषित
करतात ! आपले लेखन परिणामकारक व्हावे म्हणून श्री. पांगारकर
बुद्धया प्रयत्न कधींच करीत नाहींत. सकृलिखिताचे पुनः संस्करण
त्यांना सर्वथैव अशक्य. उपचाराचे त्यांना वावडे. लेखनांत, वैयक्तिक
संबंधांत, एकंदर जीवनांतच कृत्रिमतेचा अभाव. त्यांचे लेखन व
• वक्तृत्व इतके रसगर्भ व विलोभक आहे पण त्याचे कारण जीव-
नाशीं, जगताशीं व जगदीश्वराशीं त्यांचा असलेला जिव्हाळा,
त्यांची उद्यमशीलता किंवा दक्षता नव्हे. जिव्हाळा हे त्यांच्या शब्द-
सरस्वतीचें सौभाग्यलेणे व या जिव्हाळ्यामुळे त्यांच्या लेखनांतील
अलिष्टता, शिथिलता क्षम्य व क्वचित् भूषणभूतहि झाली
ब्राहे. अस्ताव्यस्त माहितीच्या श्रोणीभारामुळे त्यांची शब्दसुंदरी
अलसगमना दिसते; पण अंतस्थ जिव्हाळ्यामुळे व मुद्रेवर विवलेल्या
पवित्र आंतरभावामुळे त्या प्रौढेच्या अलसगमनांतहि एक प्रकारचे
मादक आकर्षण प्रतीत होते.
श्री. पांगारकर ही महाराष्ट्राची एक रत्नमंजूषा आहे. पैठण,
आळंदी, देहू, सज्जनगड व पंढरपूर या पंचपेठेतील पांच विविध
घाटांचे रत्नालंकार या मंजूषेत आहेत. त्यांचा साहित्यसमुद्र या
पांच ठिकाणी उगम पावलेल्या साहित्यनदांनी संघटला आहे.
विपुल संपत्ति मिळून देखील, अनास्थेमुळे स्वतःच्या संसाराची,<noinclude></noinclude>
jx29nbbyly5b0ekudkc0x3a6z02spz3
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३३
104
110095
229078
2026-04-10T10:22:20Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ रिकामे पान बनविले
229078
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude><noinclude></noinclude>
6ps3n4968hk3g734sp0waiyz1mk4d2q
229079
229078
2026-04-10T10:22:32Z
सुबोध कुलकर्णी
1231
229079
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>( ३१ )
सांपत्तिकदृष्ट्या त्यांनी होळी करून घेतली आहे. पण वरील
पंचरंगी पंचामृताने स्वतःच्या आत्मानंदाची रंगपंचमी, जगाला झुल-
वीत-भुकवीत, त्यांनी अव्याहतपणे साजरी केली आहे ! आत्मरति
हेच त्यांच्या जीवनांतील मध्यकेन्द्र तेथून त्यांच्या विविध कर्तृत्वाच्या
त्रिज्या उद्भूत होतात. ग्रंथरचना, प्रवचने, संभाषणे सर्व कांहीं
आत्मसुखाकरितां. संतवाङ्मयाचे पाईकपण पत्करून श्री. पांगार
करांनी स्वतांच्या जीवनास अखंड धर्मकीर्तनाचे स्वरूप दिले आहे.
त्यांच्या वाग्यज्ञानें संतुष्ट होऊन विश्वात्मकें देवें त्यांना मोक्षश्रीचीं
आभरण देऊ केलीं आहेत. ईश्वरनिष्ठांच्या सनातन मांदियाळीत
श्री. पांगारकरांना मानाचे स्थान लाभणार आहे. पीयूपाच्या या
बोलत्या अर्णवाकडे चित्त वेधलें कीं, त्यांच्या शब्दसरस्वतीला पंडित
जगन्नाथरायाच्या गंगालहरींतील खालील पंक्तींनी संबोधावे असे
वाटते-
अयं हि न्यक्कारो जननि मनुजस्य श्रवणयोः ।
ययनन्तर्यातस्तव लहरिलीलाकलकलः ॥
श्री. पांगारकरांचें जीवन है महाराष्ट्रीय संस्कृतीचे एक वैशिष्ट्य-
पूर्ण निदर्शन आहे. महाराष्ट्राच्या पुनरुज्जीवनांत, परिणामतः, श्री.
पांगारकर ही एक प्रचंड बौद्धिकशक्ति ठरली आहे. अन्यः श्रद्धेच्या
कर्दमांत रुतलेली महाराष्ट्र संतांची वागुत्ने, पांगारकरांनी त्यांवर
वुद्धिसंस्कार करून बहुजनसमाजाला ग्राह्य व पंडितांना संग्राह्य
केलीं आहेत; बुरसलेल्या संतवाङ्मयाचे स्वाभाविक अन्तस्तेज व
वुद्धिवैभव श्री. पांगारकरांच्या शोधक स्पर्शानें अभिव्यक्त होऊन
त्याला श्रेष्ठ दर्जाची बौद्धिक प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. महाराष्ट्राच्या
नवयुगतेजाला श्री. पांगारकरांच्या ग्रंथनिर्मितीने एक सत्त्वगंभीर
झांक दिली आहे. क्वचित् त्यांचे लिखाण गढूळ झाले आहे, अंधश्रद्धेला
पोषक असा ध्वनि त्यांतून निघतो, पण याचे प्रमुख कारण त्यांचा
स्वभावसिद्व अ-जागर ( unwakefulness ). वाङ्मयव्यवहारांत
ते दंडेली करतात. बेफिकीरपणे, सुस्त बेपर्वाईने ते संदर्भतंतूला<noinclude></noinclude>
4f1rwwccg17lvd3zq310eyr97rn4wfu
पान:चरित्रचंद्र म्हणजेच पांगारकरांचे आत्मचरित्र.pdf/३४
104
110096
229080
2026-04-10T10:23:26Z
सुबोध कुलकर्णी
1231
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "(३२) वाटेल तसा छेडतात. पण या दुर्गुणाची त्यांना स्वतःला, त्यांच्या टीकाकारांपेक्षाहि, अधिक तीव्र जाणीव आहे. त्यांच्या स्वैरिणी कल्पनेला, जणूं काय, तेहि पायबंद घालूं शकत नाहींत ! त्..."
229080
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="सुबोध कुलकर्णी" /></noinclude>(३२)
वाटेल तसा छेडतात. पण या दुर्गुणाची त्यांना स्वतःला, त्यांच्या
टीकाकारांपेक्षाहि, अधिक तीव्र जाणीव आहे. त्यांच्या स्वैरिणी
कल्पनेला, जणूं काय, तेहि पायबंद घालूं शकत नाहींत ! त्यांच्या
आत्मरत वृत्तीला असल्या प्रमादांची कदरच वाटत नाहीं.
तातलेल्या जगावर सात्त्विक प्रेमाच्या शीतळ चांदण्याची पांखर
घालण्यास अवतरलेल्या या चरित्रचंद्राचे दर्शन घेण्याकरितां प्रत्येक
खरेखुरे महाठी हृदय सप्तसागरांच्या संयुक्तशक्तीनें सदैव उंच उंच
हेलावत राहील.
महात्माजींनी आपले 'सत्याचे प्रयोग' जगाला विदित केले.
श्री. पांगारकरांनी आपल्या चरित्रचंद्राच्या या लघुकौमुदीत
" प्रेमाची योगसिद्धि " - प्रयोगकृति नव्हे- विशद केली आहे. पति-
पत्नीच निर्व्याज प्रेम है आत्मभक्तीचे प्रकट प्रतीक आहे. म्हणूनच,
श्री. पांगारकर गृहधर्माला आत्मचिंतनाचे एक विधान समजतात.
मुलांचे गृहरत्नांचे-ते रत्नरसिक आहेत. त्यांच्यामते संसार हेच
जीवनाचें सम्यक् सार आहे. प्रत्येक विनाशधर्म विषयांत व व्यक्तींत
ध्रुव पण जविष्ट - मनापेक्षांहि अधिक गतिमान - अशी एकमात्र परं-
ज्योति अधिष्ठित आहे. या परमसत्याचा अखंड आठव हाच प्रेम-
समाधि. गृहधर्माच्या आसनावर हा प्रेमसमाधि सुखेनैव अनुभवितां
येतो व श्री. पांगारकर याच दृढश्रद्धेने आपले जीवन व्यतीत करीत
आहेत. त्यांना प्रदीर्घ आयुर्वाय चिंतून या तात्त्विक पुरस्कारापुढे
माझ्या आवडत्या ऋग्वेदीय मंत्रार्थाचा पूर्णविराम ठेवतो.
66
ध्रुवं ज्योतिनिहितं दृशये कं
मनोजविष्टं पतयत्स्वन्तः ॥
६२९ शनिवार पेठ
पुणे, २२-५-३८
}
- धुं. गो. विनोद<noinclude></noinclude>
ql9d4ux187zi14659yh6fr55ujbpcvs
वर्ग:आत्मचरित्र
14
110097
229082
2026-04-10T10:25:28Z
सुबोध कुलकर्णी
1231
नवीन वर्ग
229082
wikitext
text/x-wiki
विविध व्यक्तींची आत्मचरित्रे यात समाविष्ट आहेत.
3zo913oar5dlw2svq2i18sfy36vixhk
229083
229082
2026-04-10T10:26:03Z
सुबोध कुलकर्णी
1231
added [[Category:साहित्य प्रकारानूसार साहित्य]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
229083
wikitext
text/x-wiki
विविध व्यक्तींची आत्मचरित्रे यात समाविष्ट आहेत.
[[वर्ग:साहित्य प्रकारानूसार साहित्य]]
clp9g6hkqg3e62pwel059yg3irhg2nt