विकिस्रोत
mrwikisource
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0
MediaWiki 1.47.0-wmf.15
first-letter
मिडिया
विशेष
चर्चा
सदस्य
सदस्य चर्चा
विकिस्रोत
विकिस्रोत चर्चा
चित्र
चित्र चर्चा
मिडियाविकी
मिडियाविकी चर्चा
साचा
साचा चर्चा
सहाय्य
सहाय्य चर्चा
वर्ग
वर्ग चर्चा
दालन
दालन चर्चा
साहित्यिक
साहित्यिक चर्चा
पान
पान चर्चा
अनुक्रमणिका
अनुक्रमणिका चर्चा
TimedText
TimedText talk
विभाग
विभाग चर्चा
Event
Event talk
अनुक्रमणिका:Arth shastrachi multatve cropped.pdf
106
6938
235656
161781
2026-08-15T17:37:44Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235656
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[अर्थशास्त्राची मूलतत्वे]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[साहित्यिक:गोविंद चिमणाजी भाटे|गोविंद चिमणाजी भाटे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[गोविंद चिमणाजी भाटे]]
|Address=
|Year=इ.स. १९१०
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist
1to9="-"
10to12="अनुक्रमणिका"
13=1
/>.
|Volumes=
|Remarks=<inputbox>
type=fulltext
prefix= पान:Arth shastrachi multatve cropped.pdf
break=no
width=10
searchbuttonlabel= अर्थशास्त्राची मूलतत्वे पुस्तकात शोधा
</inputbox>
खालील गोविंद चिमणाची भाटे यांच्या लेखनाचे मुळाबरहुकुम मुद्रित शोधन (जसे मूळ ग्रंथात आहे तसेच लिहिले गेले असल्याची) खात्री करण्यात साहाय्य हवे आहे. भाटे यांच्या या लेखांची सरासरी लांबी पुस्तकातील ... पाने असावी. ... ते ... पान लांबीचे लेखही आहेत. .... मधील बहुतेक लेखांची सरासरी लांबी .... ते ....पान असावी
* मुद्रित शोधन संपादन साहाय्य: [[विकिस्रोत:गरवारे वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थी प्रकल्प ऑनलाईन स्वागत कक्ष]]
* '''अपूर्ण-काम''' ''तपासून अद्ययावत करण्यास साहाय्य करा.''
{{{!}} class="wikitable"
!विकिस्रोतातील पान क्र
!ग्रंथ पृष्ठ क्रमांक
!मजकूर/लेखनाव
!ग्रंथातील लेख क्र.
!लेखन
{{!}}-
{{!}}१
{{!}}
{{!}} कव्हर पृष्ठ (लिखीत मजकुर नाही)
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}२
{{!}}
{{!}} मुखपृष्ठ
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}३
{{!}}
{{!}}'''प्रकाशक परिचय'''
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}४
{{!}}
{{!}}अर्पण
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}} ५
{{!}}
{{!}} रिकामे पान
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ३
{{!}}प्रस्तावना
{{!}}प्रस्तावना
{{!}}गोविंद चिमणाजी भाटे
{{!}}-
{{!}}९
{{!}}
{{!}}रिकामे
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}१० , ११ , १२
{{!}}१, २, ३ नवा क्रम
{{!}} अनुक्रमणिका
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक पहिले : प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}
{{!}}'''इथून खाली अनुक्रमणिका अद्ययावत करण्याचे काम बाकी आहे'''
{{!}}'''१'''
{{!}}'''गोविंद चिमणाची भाटे '''
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक दुसरे: प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक तिसरे: प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक चवथें: प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक पाचवे: प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}-
{{!}}
{{!}}१ ते ४६ (नवा क्रम)
{{!}} पुस्तक सहावे: प्रास्ताविक
{{!}}
{{!}}
{{!}}}
* [[विशेष:IndexPages|अनुक्रमणिका पानांची यादी कडे]]
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
lwn39qolos6kwtqgvqp1akmj95jmczo
अनुक्रमणिका:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf
106
9873
235658
147244
2026-08-15T17:37:57Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235658
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[महाराष्ट्रातील १०० सामान्य पक्षी]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[user:Dr. Raju Kasambe|Dr. Raju Kasambe]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=Dr. Raju Kasambe
|Address=
|Year=
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=T
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks={{पान:E-Book 100 Common Birds in Maharashtra Marathi (2).pdf/6}}
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
onttddgks7cf3wcjgmcw698fqsf8qf9
अनुक्रमणिका:Yugant.pdf
106
20428
235655
163248
2026-08-15T17:37:35Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235655
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[युगान्त]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[Author:इरावती कर्वे|इरावती कर्वे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे
|Address=Pune
|Year=२०१५
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist
1="मुखपृष्ठ"
2="शीर्षक पान"
3="प्रकाशन तपशील"
4="संपादकीय"
5="निवेदन"
अनुक्रम"=""
20="अनुक्रम "
21="शेवटचा प्रयत्न "
45="गांधारी "
57="कुंती "
78="पिता-पुत्र"
92="द्रौपदी "
116="मयसभा "
129="'परधर्मो भयावह:'"
145="मी कोण?"
170="कृष्ण वासुदेव"
216="युगान्त"
257="परिशिष्ट"
7="प्रस्तावना " />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:इरावती कर्वे यांचे साहित्य]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
fj8vw1qu2mf69lehgjiznjtujkh9nnt
अनुक्रमणिका:Ganitachya sopya wata.pdf
106
21848
235657
161783
2026-08-15T17:37:52Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235657
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[गणिताच्या सोप्या वाटा]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[मंगला जयंत नारळीकर]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[मनोविकास प्रकाशन]]
|Address=मुंबई
|Year=1989
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist
1=Cover
2=-
3=1
/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
83rrthkmn5264o2zwfbavklo06jn8to
अनुक्रमणिका:Gangajal cropped.pdf
106
21850
235654
212243
2026-08-15T17:37:13Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235654
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[गंगाजल]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[साहित्यिक:इरावती_कर्वे|इरावती कर्वे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे]]
|Address=[[पुणे]]
|Year=1976
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=T
|Pages=<pagelist
1=मुखपृष्ठ
2=शीर्षलेख
3=मुखपृष्ठ
4=प्रकाशक
5=अनुक्रम
6=परिचय
7=भाग पहिला
8=11
/>
|Volumes=
|Remarks={{पान:Gangajal_cropped.pdf/5}}
|Width=
|Css=
|Header={{left| / गंगाजल}}
|Footer=
}}
[[वर्ग:इरावती कर्वे यांचे साहित्य]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
k1vvkepdptbu39hqb31vy174orz7109
अनुक्रमणिका:Paripurti.pdf
106
21851
235652
161786
2026-08-15T17:36:56Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235652
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[परिपूर्ती]]
|Language=मराठी
|Volume=
|Author=[[साहित्यिक:इरावती_कर्वे|इरावती कर्वे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=[[देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे]]
|Address=[[पुणे]]
|Year=2011
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist
1=Cover
2=1
/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:इरावती कर्वे यांचे साहित्य]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
c1dw0vufyarf6nyk2za43860m9vzqen
अनुक्रमणिका:Sanskruti1 cropped.pdf
106
21852
235651
126075
2026-08-15T17:36:50Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235651
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[संस्कृती]]
|Language=mr
|Volume=
|Author=[[साहित्यिक:इरावती_कर्वे|इरावती कर्वे]]
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा.लि.पुणे
|Address=पुणे
|Year=१९७२
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist
1=Cover
2=-
3=-
4=1
/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:इरावती कर्वे यांचे साहित्य]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
ph0mce1fm77edzftlennyuf2wck4neq
अनुक्रमणिका:गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा (Garbhling Nidan Pratibandhak Kayada).pdf
106
25571
235653
235572
2026-08-15T17:37:03Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235653
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा]]
|Language=mr
|Volume=
|Author=वर्षा देशपांडे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=लेक लाडकी अभियान
|Address=सातारा
|Year=
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
hecf2owckq8wccnmwhjtkqy9vy74kci
अनुक्रमणिका:Yoga Vasishtha Part 01.djvu
106
32574
235659
55708
2026-08-15T17:38:02Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235659
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=Yoga Vasishtha
|Language=mr
|Volume=
|Author=Rajanikant Chandwadkar
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=
|Address=
|Year=
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=djvu
|Image=1
|Progress=OCR
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
6upokqkgeo4gap5tn8d4wg6dye3l7ts
अनुक्रमणिका:सुंदरपत्रे भाग-३.pdf
106
101961
235661
212627
2026-08-15T17:38:12Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235661
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सुंदरपत्रे भाग-३
|Language=mr
|Volume=
|Author=साने गुरुजी
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=साधना प्रकाशन
|Address=पुणे
|Year=1970
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
1ykvx5n51lt2tk0hbbp5w2u2u6javlj
अनुक्रमणिका:सुंदर पत्रे भाग-१.pdf
106
101962
235660
212628
2026-08-15T17:38:08Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235660
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सुंदर पत्रे भाग-१
|Language=mr
|Volume=
|Author=साने गुरुजी
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=साधना पप्रकाशन
|Address=पुणे
|Year=1968
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=X
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
n3rlzrk5gxy0d9ydf39p290csdyr7xs
अनुक्रमणिका:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf
106
104087
235696
235620
2026-08-16T11:06:31Z
कल्पनाशक्ती
3813
235696
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत
|Language=mr
|Volume=
|Author=गोविंद चिमणाजी भाटे
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=गोविंद चिमणाजी भाटे
|Address=कुलाबा
|Year=1936
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=C
|Pages=<pagelist 8="अनुक्रमणिका" 10="विषयप्रवेश" 14="सिंधु नदी व सिंध प्रांत" 19 ="कराची शहर व बंदर" 29="फोटो" 30="फोटो" 37="फोटो" 38="फोटो" 44="जुनीं तीन प्रख्यात शहरें" 55="फोटो" 56="फोटो" 59="फोटो" 60="फोटो" 67="आर्यपूर्वकालीन व बौद्धकालीन संस्कृतीचे अवशेष" 71="फोटो" 72="फोटो" 87 ="सक्करचें धरण" 93 ="फोटो" 94="फोटो" 105 ="फोटो" 106="फोटो" 108="सक्रंद येथील प्रयोगक्षेत्र" 113 ="फोटो" 114 ="फोटो" 117 ="फोटो" 118 ="फोटो" 121 ="फोटो" 122 ="फोटो"127 ="हैद्राबाद- मिरपुरखास- उमरकोट." 133 ="फोटो" 146 ="इतिहासपूर्व काळापासून इ. स. ७१० पर्यंतची आर्यबौद्ध कारकीर्द" 156 ="मुसलमानी- हिंदू कारकीर्द" 180 ="ब्रिटिश अंमलाखालचा सिंध"/>
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:पुणे नगर वाचन मंदिर]]
fjcvzjd7kzwildb3lbwq5zsjsz1m0gh
अनुक्रमणिका:लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास.pdf
106
106827
235662
217788
2026-08-15T17:38:18Z
QueerEcofeminist
918
वर्ग घातला (via JWB)
235662
proofread-index
text/x-wiki
{{:MediaWiki:Proofreadpage_index_template
|Type=book
|Title=[[लोकसहभागातून पाणलोटक्षेत्र विकास]]
|Language=mr
|Volume=
|Author=संध्या एदलाबादकर
|Translator=
|Editor=
|Illustrator=
|School=
|Publisher=जागृत महिला समाज, बल्लारपूर
|Address=बल्लारपूर
|Year=2001
|Key=
|ISBN=
|OCLC=
|LCCN=
|BNF_ARK=
|ARC=
|Source=pdf
|Image=1
|Progress=V
|Pages=<pagelist />
|Volumes=
|Remarks=
|Width=
|Css=
|Header=
|Footer=
}}
[[वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या]]
0c17oiig269bbufnt3s9spdajys9ikc
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७
104
111242
235632
235618
2026-08-15T15:12:07Z
JayashreeVI
4058
235632
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''२'''}}}}
{|
|-
<center></noinclude>{{nopt}}
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
|{{gap}} कादंबरी || ३६-३७
|-
|{{gap}}ऐतिहासिक कादंबरी || ३७--४०
|-
|'''लेखांक ४.'''{{gap}}{{gap}}{{gap}}||४१-६४
|-
|{{gap}} रूपांतर || ४१–४४
|-
|{{gap}} एक आक्षेप. || ४४-४५
|-
|{{gap}} सामाजिक कादंबरीची वाढ. || ४५-४६
|-
|{{gap}} उदाहरणें || ४६-४७
|-
|{{gap}} दोन वर्ग || ४८–५०
|-
|{{gap}} व्यक्ति व समाज || ५१-५४
|-
|{{gap}} उदाहरणें || ५४-५५
|-
|{{gap}} पाश्चात्य कादंबरीकार || ५५--५७
|-
|{{gap}} तीन लेखनपद्धती. || ५८--६१
|-
{{gap}} तुलनात्मकपद्धती || ६१--६४
|-
|'''लेखांक ५.''' {{gap}}{{gap}}{{gap}} || ६५-१०५
|-
|{{gap}} विनोद. || ५६ – ६९
|-
|{{gap}} विनोदाचे उद्दिष्ट || ६९–७२
|-
|{{gap}} अपरिचित || ७२-७३
|-
|{{gap}} अनपेक्षित || ७३–७६
|-
|{{gap}} विसंगतपणा || ७६ – ८२
|-
|{{gap}} विसंगतपणाची जाणीव || ८२ – ८५
|-
|{{gap}} विनोदाची पूर्ण वाढ || ८५-८६<noinclude>|}
</center></noinclude>
qsj1hhnk8vo8onojomjthrc4m5f7hiv
235633
235632
2026-08-15T15:13:39Z
JayashreeVI
4058
235633
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''२'''}}}}
{|
|-</noinclude>{{nopt}}
| || ''' पृष्ठांक '''
|-
|'''लेखांक ३ चालू-'''{{gap}}{{gap}}{{gap}}
|-
|{{gap}} कथा || ३५
|-
|{{gap}} कादंबरी || ३६-३७
|-
|{{gap}}ऐतिहासिक कादंबरी || ३७--४०
|-
|'''लेखांक ४.'''{{gap}}{{gap}}{{gap}}||४१-६४
|-
|{{gap}} रूपांतर || ४१–४४
|-
|{{gap}} एक आक्षेप. || ४४-४५
|-
|{{gap}} सामाजिक कादंबरीची वाढ. || ४५-४६
|-
|{{gap}} उदाहरणें || ४६-४७
|-
|{{gap}} दोन वर्ग || ४८–५०
|-
|{{gap}} व्यक्ति व समाज || ५१-५४
|-
|{{gap}} उदाहरणें || ५४-५५
|-
|{{gap}} पाश्चात्य कादंबरीकार || ५५--५७
|-
|{{gap}} तीन लेखनपद्धती. || ५८--६१
|-
{{gap}} तुलनात्मकपद्धती || ६१--६४
|-
|'''लेखांक ५.''' {{gap}}{{gap}}{{gap}} || ६५-१०५
|-
|{{gap}} विनोद. || ५६ – ६९
|-
|{{gap}} विनोदाचे उद्दिष्ट || ६९–७२
|-
|{{gap}} अपरिचित || ७२-७३
|-
|{{gap}} अनपेक्षित || ७३–७६
|-
|{{gap}} विसंगतपणा || ७६ – ८२
|-
|{{gap}} विसंगतपणाची जाणीव || ८२ – ८५
|-
|{{gap}} विनोदाची पूर्ण वाढ || ८५-८६<noinclude>|}
</center></noinclude>
nr5ki0sxkz4q7yw49tsjqrt9ibi0rch
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६७
104
111550
235635
235610
2026-08-15T15:26:03Z
JayashreeVI
4058
235635
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५५)'''}}}}</noinclude>{{gap}}सामाजिक कादंबरी लिहिण्याला विशेष लायकी कां लागते, तें वरच्या विवेचनानें लक्ष्यांत येईल. आतां कोणी असा आक्षेप आणतील कीं, बरें, आपल्या इकडे इतकी लायकी असलेले लेखक झाले नसतील, पण पाश्चात्यांमध्ये तरी असे झाले आहेत काय? 'होय' म्हटल्यास, दरवर्षी जो कादंबऱ्याचा पाऊस तिकडे पडतो, त्या सर्वांची इतकी लायकी असते काय?
{{center|{{larger|'''पाश्चात्य कादंबरीकार.'''}}}}
{{gap}}याला उत्तर असे आहे कीं, यूरोप अमेरिकेत देखील पहिल्या प्रतीच्या कादंब-या रचण्याच्या योग्यतेचे लेखक फार थोडे असतात! कादंबऱ्यांचा जो पाऊस पडतो, तो आह्मी नाकबूल करत नाहीं; पण या कादंबयांपैकी तीनचार महिन्यांपलीकडे किती जीवंत राहतात, तें पाहिल्यास फारच थोड्या निघतील. ज्याप्रमाणे वर्तमानपत्राचें रोजच्या अंकाचें आयुष्य थोडें, तशीच पुष्कळ अंशी या कादंब-यांची गत आहे. तीनचार महिन्यांपेक्षा जास्त जगल्या, तर वर्षदोनवर्षात त्यांचा निकाल होतो. वर्षदोनवर्षापेक्षा जास्त टिकणाऱ्या कादंबऱ्या वरच्या दर्जाच्या असतात. कादंबऱ्यांचा वर्षाव करणारे लेखक दुसऱ्या तिसऱ्या वर्गातले असतात. वर्षदोनवर्षापेक्षां जास्त काळपर्यंत टिकणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखक पहिल्या दुस-या वर्गातले असतात. कादंबरीच्या आयुर्मर्यादेवरून तिची साधारणपणे पारख होते. पण निवळ तेवढ्यावरच विश्वास ठेवितां येत नाहीं. पहिल्या प्रतीचा लेखक पिढीला एक देखील निघतो कीं नाहीं, याची वानवाच आहे. अज्ञानामुळे किंवा आळसामुळे, दुसऱ्या तिसऱ्या प्रतीच्या कादंबऱ्यांवरच आह्मी भूक भागवितों. त्यामुळे निवड करण्याची शक्ति कमी होते, रुचि बिघडते. उत्तम ग्रंथकारांच्या कृतींशीं पुरता परिचय होत नाहीं. कांहींचीं तर नांवें देखील माहीत नसतात. उदाहरणार्थ. Jane Austen ची 'Pride & Prejudice' ही वाचतात, पण 'Emma' जी उत्तम समजण्यांत येते, ती कितीजण वाचतात? George Elliot ची 'Mill on the Floss' वाचतात, पण 'Adam Bede' वाचणारे किती आहेत? George Elliot च्या भक्तांपैकीं Charlotte Bronte ची 'Jane Eyre' कितीजणांनीं `वाचली आहे! Thackeray ची 'Vanity Fair' किंवा 'Henry Esmond' वाचतात, पण 'Newcomes' कितीजण वाचतात! तसेंच<noinclude></noinclude>
6919d3w9tywt3xhxm0tw709fw9csy3u
235636
235635
2026-08-15T15:26:31Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
235636
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५५)'''}}}}</noinclude>{{gap}}सामाजिक कादंबरी लिहिण्याला विशेष लायकी कां लागते, तें वरच्या विवेचनानें लक्ष्यांत येईल. आतां कोणी असा आक्षेप आणतील कीं, बरें, आपल्या इकडे इतकी लायकी असलेले लेखक झाले नसतील, पण पाश्चात्यांमध्ये तरी असे झाले आहेत काय? 'होय' म्हटल्यास, दरवर्षी जो कादंबऱ्याचा पाऊस तिकडे पडतो, त्या सर्वांची इतकी लायकी असते काय?
{{center|{{larger|'''पाश्चात्य कादंबरीकार.'''}}}}
{{gap}}याला उत्तर असे आहे कीं, यूरोप अमेरिकेत देखील पहिल्या प्रतीच्या कादंब-या रचण्याच्या योग्यतेचे लेखक फार थोडे असतात! कादंबऱ्यांचा जो पाऊस पडतो, तो आह्मी नाकबूल करत नाहीं; पण या कादंबयांपैकी तीनचार महिन्यांपलीकडे किती जीवंत राहतात, तें पाहिल्यास फारच थोड्या निघतील. ज्याप्रमाणे वर्तमानपत्राचें रोजच्या अंकाचें आयुष्य थोडें, तशीच पुष्कळ अंशी या कादंब-यांची गत आहे. तीनचार महिन्यांपेक्षा जास्त जगल्या, तर वर्षदोनवर्षात त्यांचा निकाल होतो. वर्षदोनवर्षापेक्षा जास्त टिकणाऱ्या कादंबऱ्या वरच्या दर्जाच्या असतात. कादंबऱ्यांचा वर्षाव करणारे लेखक दुसऱ्या तिसऱ्या वर्गातले असतात. वर्षदोनवर्षापेक्षां जास्त काळपर्यंत टिकणाऱ्या कादंबऱ्यांचे लेखक पहिल्या दुस-या वर्गातले असतात. कादंबरीच्या आयुर्मर्यादेवरून तिची साधारणपणे पारख होते. पण निवळ तेवढ्यावरच विश्वास ठेवितां येत नाहीं. पहिल्या प्रतीचा लेखक पिढीला एक देखील निघतो कीं नाहीं, याची वानवाच आहे. अज्ञानामुळे किंवा आळसामुळे, दुसऱ्या तिसऱ्या प्रतीच्या कादंबऱ्यांवरच आह्मी भूक भागवितों. त्यामुळे निवड करण्याची शक्ति कमी होते, रुचि बिघडते. उत्तम ग्रंथकारांच्या कृतींशीं पुरता परिचय होत नाहीं. कांहींचीं तर नांवें देखील माहीत नसतात. उदाहरणार्थ. Jane Austen ची 'Pride & Prejudice' ही वाचतात, पण 'Emma' जी उत्तम समजण्यांत येते, ती कितीजण वाचतात? George Elliot ची 'Mill on the Floss' वाचतात, पण 'Adam Bede' वाचणारे किती आहेत? George Elliot च्या भक्तांपैकीं Charlotte Bronte ची 'Jane Eyre' कितीजणांनीं `वाचली आहे! Thackeray ची 'Vanity Fair' किंवा 'Henry Esmond' वाचतात, पण 'Newcomes' कितीजण वाचतात! तसेंच<noinclude></noinclude>
0b18wtox9gcb35nfv2h3evabuv3u8zx
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/६८
104
111551
235677
235611
2026-08-16T07:03:35Z
JayashreeVI
4058
235677
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५६)'''}}}}</noinclude>ढिकन्सच्या मालेपैकीं 'Great Expectations' ‘Bleak House' या किती जणांनीं वाचल्या आहेत? Mr. Humphry Ward यांची एकतरी कादंबरी वाचणारे किती आहेत? एकेक ग्रंथकार सोडून यांपैकीं सर्व, निदान बहुतेक कोण वाचल्या आहेत, असा प्रश्न विचारल्यास, वाचनाचा नाद असणारांमध्ये शेकडा किती निघतील? पण Reynold च्या कादंबऱ्या कोणी व कितीदां वाचल्या असे विचारल्यास त्याचे शेकडों भगत मुंबईततरी निदान सांपडतील! George Meridith, Thomas Hardy, Henry James ही नांवें कदाचित् ऐकण्यांत आली असतील, पण यांच्या कृतींचा परामर्श घेणारे सुशिक्षितांमध्ये किती आहेत! परदेशी लेखकांपैकीं झोला व टॉलस्टॉय यांच्याशिवाय इतरांचीं नांवें देखील ठाऊक नसावीत, असें आह्माला वाटतें.
<br>{{gap}}यूरोपांत कादंबरी लिहिण्याची कला फार वाढल्यामुळे, तिकडे शिक्षणाचा प्रसार चांगला झाला असल्यामुळे, खालच्या प्रतीच्या देखील कादंबऱ्या आह्मांला चांगल्या वाटतात. आमचें भाषेचे ज्ञान तात्पुरतेंच असल्यामुळे वरच्या प्रतीच्या कादंबऱ्या वाचतांना त्रास पडतो. धडपड करून देखील वाचण्याइतकी चिकाटी फार थोड्यांमध्ये असल्यामुळे आम्ही प्रयत्न सोडून देतों. ह्मणून पाश्चात्यांविषयीं त्यांच्या समाजरचनेविषयी, विशेषतः स्त्रीपुरुषांच्या त्यांच्यातल्या व्यवहाराविषयीं विक्षिप्त-कुचकट म्हटल्या तरी चालेल-कल्पना आमच्या डोक्यांत भरलेल्या असतात. यामुळे त्या लोकांचें कांहींच नुकसान न होतां उलट आमच्या समजुती उलट्या होऊन भ्रम वाढतो. आधिभौतिक व आध्यात्मिक असा कृत्रिम भेद करून, आधिभौतिक सुधारणेवर पाश्चात्यांचा भर आहे पण आध्यात्मिक सुधारणेचे संगोपन करून, शरीरसुखाची लालसा, द्रव्यमद व ज्ञानमद पाश्चात्यांमध्ये कमी झाला ह्मणजे त्यांनां आमचे दिव्यज्ञान शिकविण्याचे उच्चतम कार्य आर्यावर्ताचे आहे, अशी विचित्र, विक्षिप्त उपपत्ति लावून स्वतःच्या हीन स्थितीबद्दल समाधान आपण मानतों, सुधारण्याचा प्रयत्न नेटाने करीत नाहीं, ही रोजच्या अनुभवाची गोष्ट नाहीं काय?
<br>{{gap}}आमच्या उलट्या समजुतीचें एक कारण असे आहे की, सामाजिक कादंबरीचा तिकडे हल्ली कोणत्या कामी विशेष उपयोग होत आहे त्याकडे आह्मी लक्ष देत नाहीं! सुधारलेल्या देशांत समाजापुढे येणाऱ्या अनेक प्रश्नांवर<noinclude></noinclude>
p4nya4oypiqdsb5oou5w1rk94zs5w0j
235678
235677
2026-08-16T07:04:05Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
235678
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५६)'''}}}}</noinclude>ढिकन्सच्या मालेपैकीं 'Great Expectations' ‘Bleak House' या किती जणांनीं वाचल्या आहेत? Mr. Humphry Ward यांची एकतरी कादंबरी वाचणारे किती आहेत? एकेक ग्रंथकार सोडून यांपैकीं सर्व, निदान बहुतेक कोण वाचल्या आहेत, असा प्रश्न विचारल्यास, वाचनाचा नाद असणारांमध्ये शेकडा किती निघतील? पण Reynold च्या कादंबऱ्या कोणी व कितीदां वाचल्या असे विचारल्यास त्याचे शेकडों भगत मुंबईततरी निदान सांपडतील! George Meridith, Thomas Hardy, Henry James ही नांवें कदाचित् ऐकण्यांत आली असतील, पण यांच्या कृतींचा परामर्श घेणारे सुशिक्षितांमध्ये किती आहेत! परदेशी लेखकांपैकीं झोला व टॉलस्टॉय यांच्याशिवाय इतरांचीं नांवें देखील ठाऊक नसावीत, असें आह्माला वाटतें.
<br>{{gap}}यूरोपांत कादंबरी लिहिण्याची कला फार वाढल्यामुळे, तिकडे शिक्षणाचा प्रसार चांगला झाला असल्यामुळे, खालच्या प्रतीच्या देखील कादंबऱ्या आह्मांला चांगल्या वाटतात. आमचें भाषेचे ज्ञान तात्पुरतेंच असल्यामुळे वरच्या प्रतीच्या कादंबऱ्या वाचतांना त्रास पडतो. धडपड करून देखील वाचण्याइतकी चिकाटी फार थोड्यांमध्ये असल्यामुळे आम्ही प्रयत्न सोडून देतों. ह्मणून पाश्चात्यांविषयीं त्यांच्या समाजरचनेविषयी, विशेषतः स्त्रीपुरुषांच्या त्यांच्यातल्या व्यवहाराविषयीं विक्षिप्त-कुचकट म्हटल्या तरी चालेल-कल्पना आमच्या डोक्यांत भरलेल्या असतात. यामुळे त्या लोकांचें कांहींच नुकसान न होतां उलट आमच्या समजुती उलट्या होऊन भ्रम वाढतो. आधिभौतिक व आध्यात्मिक असा कृत्रिम भेद करून, आधिभौतिक सुधारणेवर पाश्चात्यांचा भर आहे पण आध्यात्मिक सुधारणेचे संगोपन करून, शरीरसुखाची लालसा, द्रव्यमद व ज्ञानमद पाश्चात्यांमध्ये कमी झाला ह्मणजे त्यांनां आमचे दिव्यज्ञान शिकविण्याचे उच्चतम कार्य आर्यावर्ताचे आहे, अशी विचित्र, विक्षिप्त उपपत्ति लावून स्वतःच्या हीन स्थितीबद्दल समाधान आपण मानतों, सुधारण्याचा प्रयत्न नेटाने करीत नाहीं, ही रोजच्या अनुभवाची गोष्ट नाहीं काय?
<br>{{gap}}आमच्या उलट्या समजुतीचें एक कारण असे आहे की, सामाजिक कादंबरीचा तिकडे हल्ली कोणत्या कामी विशेष उपयोग होत आहे त्याकडे आह्मी लक्ष देत नाहीं! सुधारलेल्या देशांत समाजापुढे येणाऱ्या अनेक प्रश्नांवर<noinclude></noinclude>
t73ja5v3vegmchf9x27rnmqp52el5le
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७०
104
111553
235679
235615
2026-08-16T07:17:52Z
JayashreeVI
4058
235679
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५८)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''तीन लेखनपद्धति.'''}}}}
{{gap}}कदाचित् कोणाचे लक्ष या नव्या उपयोगाकडे गेलेच तर दुसऱ्या एका गोष्टीमुळें तो बुचकळ्यात पडतो. ही गोष्ट ह्मणजे सामाजिक कादंबऱ्या लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत होय,
{{gap}}(१) संसारांतल्या चांगल्या गोष्टींकडेच लक्ष द्यावयाचें, वाईट गोष्टींकडे पहावयाचें नाहीं, निदान कानाडोळा करावयाचा नाहीं. 'हंसक्षीर' हा आवडता न्याय लावावयाचा-अशी एक पद्धत आहे. हिला इंग्रजीत Idealistic Method ह्मणतात. आपण ''''हंसक्षीर' न्याय''' म्हटल्यास फारशी चूक होणार नाहीं.
{{gap}}(२) समाजांतल्या दुष्ट, नीच चालींकडे, अमंगळ गोष्टींकडे, नाना प्रकारच्या हालअपेष्टांकडे डोळेझांक करणे, त्यांना आपल्या कथानकांतून वगळणे, ह्मणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणें आहे. ह्मणून जसें असेल तसें, आपल्या पदरचें पांडित्य फारसें खर्ची न घालतां, पहावयाचे व वर्णावयाचे, अशी दुसरी पद्धत आहे. हिला Realistic Method ह्मणतात. आपण हिला ''''वस्तुस्थितिदर्शन'''' म्हणूं. या पद्धतीनें लिहिणारांचा रोख असा असतो, की, डोळे मिटल्यानें समाज शुद्ध होत नाहीं; घाण नीट झांकून ठेवणें याला स्वच्छता म्हणतां येत नाहीं. नानाप्रकारच्या रोगांचा अटकाव करावयाचा असल्यास घाण प्रकाशांत आणून काढून, तिला शास्त्रीय उपायांनीं निरुपद्रवी करावी लागते. जशी शरीराला तशीच समाजाला नानारोगांची पीडा आहे.
{{gap}}(३) संसारांतल्या बऱ्यावाईट, मंगल, अमंगल, सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवून त्या सर्वांच्या चांगल्या वाईट संस्कारांनी, आत्म्याचा विकास कसा व कितीसा होतो ते पहावयाचें, व दाखवावयाचे, अशी तिसरी पद्धत आहे. हिला Naturalistic or Psychological Method म्हणतात. आपण ''''तत्त्वदर्शन'''' ह्मणूं. या पद्धतीनें मनुष्यमात्रासंबंधींचा आंत व बाहेर ( inner and outer ) हा भेदच नाहींसा होतो. अंतःसृष्टि व बाह्यसृष्टि हा भेद गौडबंगालसारखा वाटतो. मनावेगळी, मनाच्याबाहेर, सृष्टि नाहीं; सृष्टि एकच आहे, व ती मनाची आहे; तेव्हां आध्यात्मिक व आधिभौतिक हा भेद अज्ञानमूलक, किंबहुना हानिकारक आहे, असें होतें. ही तिसरी पद्धत वाङ्मयाच्या शिरोमणींनांच<noinclude></noinclude>
847j66i3zzvfuj4ck4v1jk8zp5ewube
235680
235679
2026-08-16T07:18:46Z
JayashreeVI
4058
/* मुद्रितशोधन */
235680
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५८)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''तीन लेखनपद्धति.'''}}}}
{{gap}}कदाचित् कोणाचे लक्ष या नव्या उपयोगाकडे गेलेच तर दुसऱ्या एका गोष्टीमुळें तो बुचकळ्यात पडतो. ही गोष्ट ह्मणजे सामाजिक कादंबऱ्या लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत होय,
{{gap}}(१) संसारांतल्या चांगल्या गोष्टींकडेच लक्ष द्यावयाचें, वाईट गोष्टींकडे पहावयाचें नाहीं, निदान कानाडोळा करावयाचा नाहीं. 'हंसक्षीर' हा आवडता न्याय लावावयाचा-अशी एक पद्धत आहे. हिला इंग्रजीत Idealistic Method ह्मणतात. आपण ''''हंसक्षीर' न्याय''' म्हटल्यास फारशी चूक होणार नाहीं.
<br>{{gap}}(२) समाजांतल्या दुष्ट, नीच चालींकडे, अमंगळ गोष्टींकडे, नाना प्रकारच्या हालअपेष्टांकडे डोळेझांक करणे, त्यांना आपल्या कथानकांतून वगळणे, ह्मणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणें आहे. ह्मणून जसें असेल तसें, आपल्या पदरचें पांडित्य फारसें खर्ची न घालतां, पहावयाचे व वर्णावयाचे, अशी दुसरी पद्धत आहे. हिला Realistic Method ह्मणतात. आपण हिला ''''वस्तुस्थितिदर्शन'''' म्हणूं. या पद्धतीनें लिहिणारांचा रोख असा असतो, की, डोळे मिटल्यानें समाज शुद्ध होत नाहीं; घाण नीट झांकून ठेवणें याला स्वच्छता म्हणतां येत नाहीं. नानाप्रकारच्या रोगांचा अटकाव करावयाचा असल्यास घाण प्रकाशांत आणून काढून, तिला शास्त्रीय उपायांनीं निरुपद्रवी करावी लागते. जशी शरीराला तशीच समाजाला नानारोगांची पीडा आहे.
<br>{{gap}}(३) संसारांतल्या बऱ्यावाईट, मंगल, अमंगल, सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवून त्या सर्वांच्या चांगल्या वाईट संस्कारांनी, आत्म्याचा विकास कसा व कितीसा होतो ते पहावयाचें, व दाखवावयाचे, अशी तिसरी पद्धत आहे. हिला Naturalistic or Psychological Method म्हणतात. आपण ''''तत्त्वदर्शन'''' ह्मणूं. या पद्धतीनें मनुष्यमात्रासंबंधींचा आंत व बाहेर ( inner and outer ) हा भेदच नाहींसा होतो. अंतःसृष्टि व बाह्यसृष्टि हा भेद गौडबंगालसारखा वाटतो. मनावेगळी, मनाच्याबाहेर, सृष्टि नाहीं; सृष्टि एकच आहे, व ती मनाची आहे; तेव्हां आध्यात्मिक व आधिभौतिक हा भेद अज्ञानमूलक, किंबहुना हानिकारक आहे, असें होतें. ही तिसरी पद्धत वाङ्मयाच्या शिरोमणींनांच<noinclude></noinclude>
o5olei0hd25htrui4zl2rv2jzfccw07
235681
235680
2026-08-16T07:19:34Z
JayashreeVI
4058
235681
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५८)'''}}}}</noinclude>
{{center|{{larger|'''तीन लेखनपद्धति.'''}}}}
{{gap}}कदाचित् कोणाचे लक्ष या नव्या उपयोगाकडे गेलेच तर दुसऱ्या एका गोष्टीमुळें तो बुचकळ्यात पडतो. ही गोष्ट ह्मणजे सामाजिक कादंबऱ्या लिहिण्याची एक विशिष्ट पद्धत होय,
<br>{{gap}}(१) संसारांतल्या चांगल्या गोष्टींकडेच लक्ष द्यावयाचें, वाईट गोष्टींकडे पहावयाचें नाहीं, निदान कानाडोळा करावयाचा नाहीं. 'हंसक्षीर' हा आवडता न्याय लावावयाचा-अशी एक पद्धत आहे. हिला इंग्रजीत Idealistic Method ह्मणतात. आपण ''''हंसक्षीर' न्याय''' म्हटल्यास फारशी चूक होणार नाहीं.
<br>{{gap}}(२) समाजांतल्या दुष्ट, नीच चालींकडे, अमंगळ गोष्टींकडे, नाना प्रकारच्या हालअपेष्टांकडे डोळेझांक करणे, त्यांना आपल्या कथानकांतून वगळणे, ह्मणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणें आहे. ह्मणून जसें असेल तसें, आपल्या पदरचें पांडित्य फारसें खर्ची न घालतां, पहावयाचे व वर्णावयाचे, अशी दुसरी पद्धत आहे. हिला Realistic Method ह्मणतात. आपण हिला ''''वस्तुस्थितिदर्शन'''' म्हणूं. या पद्धतीनें लिहिणारांचा रोख असा असतो, की, डोळे मिटल्यानें समाज शुद्ध होत नाहीं; घाण नीट झांकून ठेवणें याला स्वच्छता म्हणतां येत नाहीं. नानाप्रकारच्या रोगांचा अटकाव करावयाचा असल्यास घाण प्रकाशांत आणून काढून, तिला शास्त्रीय उपायांनीं निरुपद्रवी करावी लागते. जशी शरीराला तशीच समाजाला नानारोगांची पीडा आहे.
<br>{{gap}}(३) संसारांतल्या बऱ्यावाईट, मंगल, अमंगल, सर्व गोष्टींकडे लक्ष पुरवून त्या सर्वांच्या चांगल्या वाईट संस्कारांनी, आत्म्याचा विकास कसा व कितीसा होतो ते पहावयाचें, व दाखवावयाचे, अशी तिसरी पद्धत आहे. हिला Naturalistic or Psychological Method म्हणतात. आपण ''''तत्त्वदर्शन'''' ह्मणूं. या पद्धतीनें मनुष्यमात्रासंबंधींचा आंत व बाहेर ( inner and outer ) हा भेदच नाहींसा होतो. अंतःसृष्टि व बाह्यसृष्टि हा भेद गौडबंगालसारखा वाटतो. मनावेगळी, मनाच्याबाहेर, सृष्टि नाहीं; सृष्टि एकच आहे, व ती मनाची आहे; तेव्हां आध्यात्मिक व आधिभौतिक हा भेद अज्ञानमूलक, किंबहुना हानिकारक आहे, असें होतें. ही तिसरी पद्धत वाङ्मयाच्या शिरोमणींनांच<noinclude></noinclude>
l04uxe63blxdfp1wpjvpnwqmcg53s8f
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८
104
111566
235634
2026-08-15T15:15:24Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ लेखांक ५ चालू- एक आक्षेप..... खरें व खोटें यांची कसोटी एक शंका...... विनोदाच्या विकृति ३ .... .... .... .... .... पृष्ठांक. ८६-८७ ८७ – ८८ ८९ ९०–९२ विनोदी वाङ्मय. .... ९२-९३ ..... विसंगतपणा दाखविण्याचे प..."
235634
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
लेखांक ५ चालू- एक आक्षेप.....
खरें व खोटें यांची कसोटी
एक शंका...... विनोदाच्या विकृति
३
....
....
....
....
....
पृष्ठांक.
८६-८७
८७ – ८८
८९
९०–९२
विनोदी वाङ्मय.
....
९२-९३
.....
विसंगतपणा दाखविण्याचे प्रकार
९३-९८
....
विनोदी नाटक
....
९८-९९
कथा
९९
....
....
९९--१००
१००-१०३
....
....
जनकथा ( Folk Lore )
पशुकथा इतर कथा
....
लेखांक ६. ....
..... १०३-१०५
वायाचें नवें वर्गीकरण व त्याची
आवश्यकता
....
संतांची नाटके
सृष्टिकाव्य ....
....
१०६-१२७
....
१०६-१०७
www.
१०७-१११
....
१११-११६
११७
संस्कृत वाङ्मय
मराठी वामय उपसंहार
....
११७-१२०
....
....
१२०-१२७<noinclude></noinclude>
cjq07638ovsi0yfu4eil5jizjj2m2bi
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७१
104
111567
235637
2026-08-15T15:27:33Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ (५९ ) चांगली साध्य होते. असल्या कादंबरीकारांत पहिल्यानें George Meredith याचें नांव तोंडीं येतें, व तें येथें पुरे आहे. रूपकानेंच सांगावयाचें तर चांगल्या निवडक वस्तूंची आरास ह्मणज..."
235637
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
(५९ )
चांगली साध्य होते. असल्या कादंबरीकारांत पहिल्यानें George Meredith याचें नांव तोंडीं येतें, व तें येथें पुरे आहे.
रूपकानेंच सांगावयाचें तर चांगल्या निवडक वस्तूंची आरास ह्मणजे पहिली पद्धत होय. समाजांतल्या दया, उद्वेग उत्पन्न करणाऱ्या प्रसंगांचा फोटों झणजे दुसरी पद्धत होय. संसारांतल्या सर्व तऱ्हेच्या प्रसंगांना योग्य महत्त्व देऊन लेखकाने केलेले आल्याचे चित्रलेखन ह्मणजे तिसरी पद्धत होय. पहिल्यातऱ्हेच्या कादंबऱ्या ' सुखं च मे शयनं च मे अशा वृत्तीच्या मंडळीना पसंत असतात. दुसऱ्या तऱ्हेच्या कादंबऱ्या खमंग पदार्थांची आवड असलेल्या, चट लागलेल्या मंडळींना विशेष प्रिय असतात; पण सोवळ्या मंडळींना अगदी टाकाऊ वाटतात. तिसन्या तऱ्हेच्या कादंबऱ्या ह्मणजे खरोखरच संजीवनी होत.
आतां वाचकांमध्यें खमंग वस्तु आवडणारांचा भरणा अधिक असल्यामुळे, कथानकाचा रखि न समजून, ज्या देशाचे, ज्या समाजांतलें कथानक असेल, त्या लोकांविषयीं भलतेच ग्रह त्यांच्या मनांत उत्पन्न होतात. वस्तुस्थितिद- शेक कादंबऱ्या लिहिणारांमध्ये देखील उत्तम व कनिष्ट हे भेद आहेतच. येथे फक्त उत्तम लेखकांना उद्देशून आह्मी लिहीत आहों हैं विसरता कामा नये. झोला याच्या कादंबऱ्या वाचून, फ्रान्स, व विशेषेकरून पारीसमधल्या पुष्कळ स्त्रियांनां सद्गुणांची ओळख नसते, त्या गुप्त वैश्याच असतात, असा कितीतरी- जणांचा समज झालेला दिसतो. इतकें स्पष्ट मत देण्यास त्यांना लाज वाटते, ही गोष्ट खरी आहे. पण हिंदुस्त्रियांच्या सुधारणेचा प्रश्न पुढे आला, ह्मणजे यूरोपियन स्त्रियांबद्दल जे अनुदार, अर्थपूर्ण उद्वार - जवळजवळ नकळत ह्यटलें तरी चालेल - आमच्या महापुरुषांच्या तोंडून ऐकावयास मिळतात, त्यांकडे लक्ष दिले, ह्मणजे वरचें विधान खरें वाटेल. वासुबिलाला विरोध करण्याकरितां . मुंबईत भरविलेल्या एका स्त्रियांच्या रमण्यांत पातिव्रत्याच्या महतीबद्दल च-हाट वळून, बिलाला संमति देणाऱ्या लोकांवर एका बाईंनी पर्यायानें केवढा आरोप केला होता, तेंहि विचार करण्यासारखे आहे. खुद्द मुंबईविषय, आणि तीहि - हिंदुसमाजाला अनुलक्षून अतिशयोक्ति न करता, झोलाच्या धर्तीवर, खरीखुरी • कादंबरी लिहिता येणार नाहीं काय ? येईल. पण एवढ्यावरून जर सर्व समा- - जाबद्दल कोण तर्क बांधला, तर त्याला पिसाट ह्मणणे योग्य होणार नाहीं<noinclude></noinclude>
1ixyyls8r2mybw73pdzxpyhg3w71wmk
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७२
104
111568
235638
2026-08-15T15:28:40Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ " ( ६० ) काय ? घाण सांचून अनेक उपद्रव सुरू झाले तरी चालेल, पण ती बाहेर आ- णावयाची नाहीं, आणतां कामा नये, अशी समाजाची सात्त्विक वृत्ति अस ल्यामुळे, या नमुन्याच्या कादंबऱ्या आमच्य..."
235638
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
"
( ६० )
काय ? घाण सांचून अनेक उपद्रव सुरू झाले तरी चालेल, पण ती बाहेर आ- णावयाची नाहीं, आणतां कामा नये, अशी समाजाची सात्त्विक वृत्ति अस ल्यामुळे, या नमुन्याच्या कादंबऱ्या आमच्याइकडे होत नाहींत. श्रीयुत को- ल्हटकरांच्या अलीकडच्या कांहीं नाटकांत खरा प्रकार रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न होऊं लागतांच, शिष्ट मंडळींचा तडफडाट होतो मग कादंबरीची गोष्ट तर दूरच राहू द्या. " ज्याचे कर्म त्याला, "" करील तो भोगील, " अ- सला सवंग, सुलभ वेदांत बोकळल्यामुळे खरोखर स्थिति काय आहे ती समजत नाहीं. मग ती सुधारण्याची खटपट तर दूरच ! पण झोलासारख्यांना आमचा सुलभ वेदांत ठाऊक नसल्यामुळे, त्यांची मनें कोंवळी असल्यामुळें, “ आहे तें उत्तम आहे, ” ह्मणणारांच्या भोंदूपणाचा कंटाळा, किळस येतो. समाजांत किती हिडिस गोष्टी आहेत, त्या ते स्पष्ट दाखवितात. वैद्य जसे अगदी शिसारी येण्यासारख्या रोगाचें देखील निदान शांतपणे ठरवितात, तशीच यांची गोष्ट आहे. असले लेखक समाजाचे वैद्य होत. वैद्यांमध्यें जसे कांहीं वैदू, कांहीं साधारण जाणते, कांहीं धन्वंतरी निघतात, या समाजाच्या वैद्यांमध्येहि निघतात. धंदा शिकण्याची हौस असणारांनी, वैदूंना तरी निदान अजिबात वगळले पाहिजेत. होता होईल तितकी धन्वंतरीकडे धांव घेतली पाहिजे. सरळ भाषेत सांगावयाचें ह्मणजे, असल्या कादंबऱ्या वाचर्णेच असल्यास नांवाजलेल्या वाचल्या पाहिजेत. Reynold ची पारायणें करणें ह्मणजे वैदूकडे वैद्यक शिकावयाला जाण्यासारखें आहे. रोग्याने इतरांनां सोडून वैदूचा औषधोपचार सुरू करण्यासारखे आहे.
तसे
चुका, चाकू, सुरी, कात्री, हीं लहान मुलांचीं खेळणीं नव्हत, " असें लहानपर्णी घोंकलेले वाचकांना आठवत असेल. या वस्तुस्थितिदर्शक कादं- बरींची तशीच गोष्ट आहे. मोठेपणीं संसारांत पडल्यानंतर वाचावयाच्या या कादंब-या आहेत. रोगचिकित्सेवरचीं पुस्तकें जशी जाणत्याकरतांच आहेत, तशी समाजाच्या रोगांची चिकित्सा करणाऱ्या कादंबऱ्यांची गोष्ट आहे. त्या जगाचा थोडाबहुत अनुभव आलेल्या, जाणते झालेल्या, वाचकांकरितां आहेत.
·
गैरसमज होऊं नये ह्मणून येथें असें स्पष्ट सांगणे जरूरीचे आहे, कीं, पहि- ल्यानें उत्तम, सर्वमान्य कादंबन्या वाचून पारख करण्याची लायकी साधकानें अंग आणावी, व मग कुवतीप्रमाणे बऱ्यावाईट सर्व प्रकारच्या कृतीचें आलो-<noinclude></noinclude>
l2kf7ic8z757q7z9xzmpzha38kz5rit
पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७३
104
111569
235639
2026-08-15T15:30:17Z
JayashreeVI
4058
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६१ ) वन अवश्य करावे. त्यापासून अपाय न होता उलट फायदा होईल. जगाचें यथार्थ ज्ञान होईल. सहिष्णुता वाढेल. अज्ञानामुळे येणारा ताठा जाऊन अनुकंपा येईल. रसिकता बाणेल. इतकेंच आमचें..."
235639
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________
( ६१ )
वन अवश्य करावे. त्यापासून अपाय न होता उलट फायदा होईल. जगाचें यथार्थ ज्ञान होईल. सहिष्णुता वाढेल. अज्ञानामुळे येणारा ताठा जाऊन अनुकंपा येईल. रसिकता बाणेल. इतकेंच आमचें झणणे आहे. वैदूजवळ देखील एका- ददुसरी उत्तम मुळी आढळेल, नाहीं असें नाहीं. पण ती जाणत्यालाच ओळ- खतां येईल, नवशिक्याला येणार नाहीं, हें उघड आहे.
तुलनात्मक पद्धति.
आतांपर्यंत सामाजिक कादंबरी, व तिच्या अंगभूत गोष्टी यांचे विवेचन झालें. तुलनात्मक पद्धति कथेच्या कादंबरी या उपप्रकाराला कशी लावावयाची तें थोड- क्यांत सांगितलें, कीं, आमचें काम संपलें. सामाजिक कादंबरीतली बरीच कथानकें कशासंबंधीं असतात, त्याचे विवेचन आतांपर्यंत झालें आहे. तेव्हां तुलना- त्मक पद्धतीचा उपयोग ह्मणजे, वेगवेगळ्या लेखकांनी कथानकाची उभवणी कशी केली आहे, पात्रांच्या स्वभावाचे कशा प्रकारें पोषण केलें आहे, संसा- रतिलीं कोडीं, कल्पित गोष्टींनीं कां होईना, कशी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, व या व्यवसायांत यशापयशाची वांटणी लेखकांत कशी झाली आहे, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष पुरविणे हा होय. वेष, व्यवसाय, वर्ण, चालीरीती, विचार, संस्कार, देश व काळ ह्रीं भिन्न असली, तरी संसाराचीं कोड सारख्याच स्वरू- पाची असतात, हें लवकरच प्रत्ययास येऊ लागतें उदाहरणार्थ, स्त्रीपुरुषांचा संबंध हे कोडें प्रत्येक समाजापुढे आहे. पृथ्वीवर मनुष्यप्राणी वावरूं लाग. ल्यापासून हा प्रश्न दत्त ह्मणून पुढे उभा आहे. गुंतागुतीचा झाला आहे. समाजाच्या रूपांतराबरोबर इतकेंच नव्हे, तर जितके समाज तितकीं याचीं रूप, समाजांतला भेद कमी होत चालला आहे, तितकी होत चालली आहे - सारखेपणा येत चालला आहे. हा प्रश्न समाजाच्या अगदीं मुळापर्यंत जरी जात असला, कोणत्याना कोणत्या- तरी रूपांत दरेक कादंबरीत जरी तो आढळला, तरी तेवढ्यावरून सामाजिक प्रश्नांची पुरती कल्पना होत नाहीं. श्रीमंतगरीचांचा संबंध याच्याकडेहि लक्ष पुरवावें लागतें. पहिल्याप्रमाणेंच हाहि सर्वव्यापी आहे. आणि या व्यापाराच्या धांदलीच्या काळांत तर त्याला विशेष महत्त्व आले आहे. व्यापार, रोजगार, धंदा यांचं स्थान म्हणून शहरामध्यें लोक भरत आहेत. खेड्यापाड्यांतली
समाजाच्या वाढीबरोबर हाहि याचेहि रूप पालटले आहे. असें झालें आहे जितका याच्या रूपांची संख्या कमी
पण स्त्रीपुरुषांचा संबंध<noinclude></noinclude>
ljydrfu9it573e0ubinywuq3ji471kz
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६१
104
111570
235640
2026-08-15T16:15:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235640
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३० |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>५० वर्षे राज्य केलें. त्याच्या कारकीदींच्या अखेरीस कंदाहारचा राजा शहाबेग '''अर्घन''' यानें सिंधावर स्वारी केली, पण निंदोचा सेनापति '''दर्याखान''' यानें त्याचा पराभव केला. निंदोच्या मागून त्याचा मुलगा फिरोझ हा गादीवर आला. त्याच्या काळांत शहाबेग अर्घन याचें कंदाहारचें राज्य बाबरनें जिंकल्यामुळें तो सिंधावर पुन्हां आपल्या मोंगल सैन्यानिशीं आला. दर्याखान त्याच्याशी निकराने लढला पण सिंधी सैन्याचा पराभव झाला व दर्याखान मारला गेला. तेव्हां जाम फिरोझ हा गळ्यामध्ये तलवार अडकवून शहाबेगला शरण आला. शहाबेगनें उदारपणे त्याला त्याच्या राज्याचा कांहीं भाग परत दिला. शहाबेग अर्घन यानें १५ वर्षे राज्य केलें. त्यानें बक्कर व शेहवान येथील किल्ले दुरुस्त केले. त्यावेळीं बलुची टोळ्या वारंवार सिंधामध्यें येऊन लुटालूट करीत. शहाबेगनें त्यांचे ४२ गांव उध्वस्त करून त्यांच्या वर चांगली जरब बसविली. शहाबेगनंतर त्याचा मुलगा मिर्झा शहा हुसेन हा राजा झाला. शहा हुसेन हा आपल्या बापाबरोबर भांडून दिल्लीचा बादशहा बाबर याच्याजवळ राहिला होता, व तेथें त्यानें राज्यकारभाराची उत्तम माहिती करून घेतली. बापाच्या पश्चात् सिंधचें राज्य जेव्हां त्याच्याकडे आलें तेव्हां त्यानें बाबरला आपला बादशहा म्हणून मानले. शहा हुसेन गादीवर आल्याबरोबर जाम फिरोजनें आपले पूर्वीचें राज्य मिळविण्याचा प्रयत्न केला. पण त्याची ५०००० फौज अगदीं कमकुवत ठरली व फिरोज गुजराथेंत पळून गेला. यानंतर शहा हुसेननें बलुची टोळ्यांचा बंदोबस्त केला व उत्तरेकडे जात जात मुलतान काबीज करून तें बाबर बादशहाला अर्पण केलें. इ. स. १५४० मध्ये शेरशहानें हुमायून बादशहाचा पराभव करून दिल्लीचें राज्य मिळविल्यानंतर हुमायून मदतीच्या आशेनें सिंध प्रांतांत आला. त्यानें शहा हुसेनला बाबरच्या वेळची आठवण दिली. शहा हुसेनने त्याला मदत करण्याचे व स्वतः भेटीस येण्याचे कबूल केलें. पण पांच महिने हुमायून रोहरी येथें राहिला<noinclude></noinclude>
jlll9wif700vbjx19xkdcl3hq4kx1ne
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६२
104
111571
235641
2026-08-15T16:25:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235641
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३१ }}</noinclude>तरी मदत मिळण्याचें लक्षण दिसेना. बक्करचा अंमलदार सुलतान महंमद यानेही कांहीं मदत केली नाहीं. तेव्हां निराशेनें हुमायून शेहवान घेण्याच्या इराद्यानें दक्षिणेकडे चालला. पण सुलतान महंमदाच्या करामतीनें शेहवानचा अमलदारही तयारीत होता. त्यामुळे हुमायुनाला तें शहर घेतां आलें नाहीं. या सुमारास जोधपूरच्या राजानें त्याला मदतीचे आश्वासन देऊन बोलाविलें. म्हणून हुमायून तिकडे वळला. पण वाटेंत त्याला कळलें कीं, जोधपूरचा राजा शेरशहाच्या मसलतींत असून हुमायुनाला पकडण्याच्या प्रयत्नांत होता. ताबडतोब हुमायून परत वळला. त्याचे पुष्कळ हाल झाले व तो '''उमरकोट''' येथे अवघ्या सात लोकांनिशीं आला. तेथल्या राण्यानें मात्र त्याला फार सन्मानानें वागविलें व तेथेंच बादशहा अकबराचा जन्म १५४२ मध्ये झाला. पुढें बहरामखानाच्या मध्यस्थीनें मिर्झा शहाहुसेनकडून थोडीशी कुमक हुमायुनाला मिळाली व तो कंदाहारकडे निघून गेला. शहा हुसेननें एकंदर ३४ वर्षे राज्य केलें. पण अखेरीस तो खुषमस्कऱ्यांच्या आहारीं गेला व जुलमानें राज्य करूं लागला. त्यामुळे अर्घन सरदार नाखुष झाले व त्यांनीं '''तर्खान''' जातींतील मिर्झा इसा तर्खान याला आपला राजा म्हणून निवडलें. हे ऐकून शहा हुसेन ठठ्ठा येथें आला; बक्करचा अंमलदार सुलतान महंमद यांच्या मध्यस्थीनें असें ठरलें की शहा हुसेनच्या मृत्यूपर्यंत त्यानेंच राज्य करावे व त्याच्या पश्चात सुलतान महमद व मिर्झा इसा तर्खान यांच्यामध्ये राज्याची वांटणी व्हावी.<br>{{gap}}यानंतर लवकरच शहा हुसेन वारला व अर्घन कारकीर्द संपली. एकंदरीनें अर्घन कारकीर्द सिंध प्रांताला सुखावह झाली.<br>{{gap}}मिर्झा इसा तर्खन व सुलतान महमद यांनी आपसांतला करार नीटपणे पाळला नाहीं. तर्खान ठठ्ठा येथें राज्य करी व महमद बक्कर येथें उत्तर सिंधावर अधिकार गाजवी. पण दोघांच्याही मधोमध असलेल्या शेहवानबद्दल त्यांचा झगडा चालला. मिर्झा इसा यानें वसईच्या<noinclude></noinclude>
39z5rv9p7125532tlbyd727aqw1zbkp
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६३
104
111572
235642
2026-08-15T16:29:22Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235642
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३२ |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>पोर्तुगीज अंमलदाराला आपण सिंधचा राजा आहों व एका उपटसुंभाचा पाडाव करण्यासाठी पोर्तुगीजांनीं आपल्याला मदत करावी अशी विनंति केली. त्याप्रमाणें १५५५ सालीं २८ पोर्तुगीज जहाजे व ९०० लोक ठठ्ठा येथे आले. पण मिर्झा इसानें महमदाशी तह केला असल्यामुळे त्याला पोर्तुगीजांची गरज नव्हती. तो त्यांना त्यांच्या प्रवासाचा खर्चही देईना. तेव्हां पोर्तुगीज सरदार पीडो यानें ठठ्ठा शहरांत जाळपोळ करून ८०० लोकांना ठार मारिलें व अगणित लूट घेऊन तो परत गेला.<br>{{gap}}अठरा वर्षे राज्य केल्यावर मिर्झा इसा १५७२ मध्ये मरण पावला. त्याच्या मुलांत राज्याबद्दल तंटेभांडणे होऊन शेवटीं सर्वांत क्रूर मुलगा जो महमद बाकी तोच राजा झाला. हा बाकी शुद्ध सैतान होता. लोकांचे नाककान कापणें, त्यांना फाशी देणें, हत्तीच्या पायाखालीं तुडवणें, हे त्याचे रोजचे खेळ होते. परदेशच्या प्रवाशांना त्यानें कधीं जिवानिशीं सोडलें नाहीं, कारण ते परत गेल्यावर सिंध प्रांताच्या संपन्नतेच्या गोष्टी सांगतील, व लुटीच्या लोभानें परकी लोक सिंधावर स्वाऱ्या करतील अशी त्याला भीति वाटे. या सिंधी नीरोनें शेवटीं १५८४ मध्ये आत्महत्त्या करून घेतली व सिंधवासीयांना हायसे वाटलें.<br>{{gap}}बाकीनंतर मिर्झा जानी बेग हा ठठ्ठा येथल्या गादीवर बसला. या सुमारास बक्करचा अंमलदार सुलतान महमद यानें अकबर बादशहाचें सार्वभौमत्व कबूल केलें व स्वतःला तो अकबराचा मांडलीक समजूं लागला. जानी बेग यानें मात्र अकबराचें वर्चस्व कबूल केलें नाहीं व अकबराच्या सैन्याला मोठ्या शौर्यानें तोंड दिलें. अगदी निरुपाय झाला तेव्हां त्यानें स्वतःच ठठ्ठा शहर पाडून टाकलें व कलानकोटच्या दुर्गम किल्ल्यांत ठाणें दिलें. पण शेवटीं त्याला शरण जावेंच लागले व अकबराच्या पायाची धूळ माथीं लावावी लागली. अकबरानें त्याला सन्मानानें वागविलें व ठठ्ठा येथें सुभेदार<noinclude></noinclude>
j6vvuhms0hsjtnxg6uz5an30qxihzgr
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६४
104
111573
235643
2026-08-15T16:37:46Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235643
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३३ }}</noinclude>म्हणून नेमले. यानंतर लवकरच जानीबेग मरण पावला. त्याचा मुलगा मिर्झा गाझी बेग याला सुभेदार करण्यांत आलें व पुढें तर शेहवान, मुलतान व कंदाहार हीं त्याच्या ताब्यांत देण्यांत आली. पण यामुळे ठठ्ठा येथील त्याचा अधिकारी खुस्रो खान हा जवळजवळ स्वतंत्रच झाला. त्याला वठणीवर आणण्यासाठीं गाझी बेग यानें '''हिंदूखान''' हे धेडगुजरी नांव धारण करणाऱ्या एका सरदाराला पाठविलें. त्या काळीं दक्षिण सिंधांत दोन्ही धर्माचं फार मिश्रण झालें होतें हे उघड आहे. कित्येक तर्खान जातींतील लोकांचे विवाहसंबंध समेजा रजपुतांशी होत असत. खुद्द गाझी बेग यानें जाम दाउदच्या मुलीशीं लग्न केलें. इ. स. १६१२ मध्यें मिर्झा जानी बेग याचा खून झाला व त्याला ठठ्ठा येथील मकली टेकडीवर त्याच्या बापाच्याच कबरस्थानांत पुरण्यांत आलें. दोघेही पितापुत्र कवी व प्रख्यात संगीतज्ञ होते. त्यामुळे पुत्ररत्नाची इच्छा असणारे भाविक लोक या कबरस्थानाशी जाऊन गाणी म्हणत व वाद्ये वाजवीत.<br>{{gap}}जानी बेगच्या मरणानंतर जरी खुस्रो खान यानें ठठ्ठा येथें सत्ता बळकावली व कित्येक विहिरी, मशिदी व पूल बांधले तरी जहांगीर बादशहानें त्याची सत्ता मानली नाहीं व स्वतःचे वेगळे सुभेदार नेमले. तर्खानांचें राज्य संपुष्टांत येऊन दिल्लीच्या सुभेदारांची सत्ता चालू झाली. नादीरशहाची हिंदुस्थानावर इ. स. १७३९ मध्यें स्वारी झाली, तोपर्यंत निदान ४० सुभेदार तरी नेमले गेले असें दिसतें. या काळांतच बापाशीं भांडलेल्या शहाजहानानें कांहीं दिवस ठठ्ठा शहरांत आपला तळ दिला व पुढे स्वतः बादशहा झाल्यावर तेथें भव्य जुम्मा मशीद बांधली. दिल्लीचे सुभेदार नांवाचे सत्ताधारी असले तरी ठिकठिकाणचे हिंदुमुसलमान सरदार व राजे यांच्याच हातांत खरी सत्ता होती. याच काळांत उत्तर सिंधामध्यें '''दाऊद पुत्र''' या घराण्याचा उदय झाला. त्यांचा मूळ पुरुष दाऊद हा २०० वर्षे जगला म्हणातत! त्याच्या वंशजांना दाऊदपुत्र म्हणून ओळखूं लागले. या वंशांतला एक पुरुष बहा-<noinclude></noinclude>
76kwk7krmktzaigid67db9393625xyr
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६५
104
111574
235644
2026-08-15T16:47:04Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235644
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३४ |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>दरखान याला शिकारीचा फार शोक होता. त्यावरून त्याचें व माहर जातीचा पुढारी शेरखान याचे भांडण झालें. त्या दोन जातींत झालेल्या लढाईमध्यें दाऊदपुत्रांचा विजय झाला. त्यांनी जंगलाचा काही भाग तोडून साफ केला व तेथें इ. स. १६१७ मध्ये '''शिकारपूर''' शहराची स्थापना केली. यानंतर दाऊदपुत्रांनी पुष्कळ बरेवाईट दिवस पाहिले व शेवटीं उदयोन्मुख '''कल्होरा''' घराण्याचा पुढारी नूर महमद यानें त्यांना सिंधामधून घालवून दिलें.<br>{{gap}}हें कल्होरा घराणें खरोखरी दाऊदपुत्रांचीच एक शाखा होय. या घराण्यांतील पुरुषांच्या साधुवृत्तीमुळे त्यांना मियां असें अभिधान मिळालें. कित्येक पिढ्या या घराण्याचे लोक लारखाना येथे रहात असत. या घराण्यांतील यार महमद खान याला इ. स. १७०१ मध्ये दिल्लीच्या बादशहानें शिबी व शिकारपूर येथील सुभेदार केलें. त्याच्या नंतर त्याचा मुलगा मिया नूर महमद हा सुभेदार झाला. यानेंच दाऊद पुत्रांना सिंधमधून घालवून दिलें व सबंध प्रांतावर आपला अंमल बसविला. पण इ. स. १७३९मध्ये इराणचा राजा '''नादीरशहा''' याची हिंदुस्थानवर स्वारी झाली. त्यानें दिल्लीत प्रवेश केला व तेथील बादशहा महमदशहा याला तह करण्यास भाग पाडलें. त्या तहाप्रमाणें सिंधू नदीच्या पश्चिमेकडील सर्व प्रांत नादीरशहाला मिळाला. नूर महमदानें नादीरशहाचें वर्चस्व न मानण्याचा निश्चय केला व तो उमरकोट येथें जाऊन राहिला. हें ऐकल्यावर नादीरशहानें अचानकपणें उमरकोटवर चाल केली व नूरमहमदाला कैद करून आपल्याबरोबर लारखाना येथे आणले. तेथें एक कोट रुपये खंडणी घेऊन नादीरशहानें त्याला ठठ्ठाचें राज्य दिलें. शिकारपूरचें राज्य दाऊदपुत्रांना मिळाले व शिबीचें आधिपत्य एका अफगाण सरदाराला देण्यांत आलें.<br>{{gap}}अशा रीतीनें दाऊदपुत्रांना पुन्हां एकदां सिंधप्रांतांत थारा मिळाला पण तो फार दिवस टिकला नाहीं. नादीरशहाचा खून झाल्यानंतर<noinclude></noinclude>
05o6gkm12d24e70an6rhm0w3gm0ykvu
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६६
104
111575
235645
2026-08-15T16:51:14Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235645
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३५ }}</noinclude>कंदाहारचा राजा अहमदशहा दुराणी हा स्वतंत्र झाला. त्याच्या सैन्याशी झालेल्या लढाईत दाऊदपुत्र जिवावर उदार होऊन लढले. पण त्यांचा पार पराभव झाला व त्यांचा नेता सादीक महंमद मारला गेला. इकडे कल्होराच्या नूरमहंमदाकडे अहमदशहा दुराणी यानें खंडणीची मागणी केली व नूर महंमद तिकडे लक्ष देईना असें पाहून अहंमदशहा सैन्यानिशीं सिंधात दत्त म्हणून उभा राहिला. नूर महंमदानें आपला हिंदु दिवाण '''गिडुमल''' याला नौशारो येथें अहंमदशहाचा राग शमविण्यास पाठविलें. त्याचें पुढें काय झालें हें माहीत नाहीं. पण १७५५ मध्यें नूर महंमद जेसलमेर येथें पळून गेला व तेथेंच वारला. त्याच्यानंतर दिवाण गिडुमल याच्या खटपटीने त्याचा मुलगा महंमद मुराद यारखान हा सुभेदार झाला. पण तो फार जुलमी निघाल्यामुळे सरदारांनी त्याला पदच्युत करून मुलाम महंमद कल्होरा याला सुभेदार नेमलें. हा जरी गणिकेचा मुलगा असून अक्षरशत्रु होता तरी तो कर्तबगार होता व तलवारीच्या जोरावर त्यानें आपलें राज्य मिळविलें व टिकविलें. त्यानें आपली सत्ता दक्षिणेकडे समुद्रापर्यंत नेली व शहा बंदर हे नवें बंदर वसविलें. याच्याच कारकीर्दीत ईस्ट इंडिया कंपनीनें ठठ्ठा येथें आपली वखार उघडली. १७६८ मध्ये गुलामशहानें नेरनकोट येथें नवी राजधानी वसविण्याचा निश्चय करून एक किल्ला बांधला व त्याला हैदराबाद हे नांव दिलें. चार वर्षे या नव्या राजधानीत राहिल्यावर तो मरण पावला. त्याचें कबरस्थान तेथेंच आहे.<br>{{gap}}त्याच्यानंतर त्याचा मुलगा सर्फराझखान हा गादीवर आला. कल्होरांच्या राज्यांत तालपूरचें मीर घराणें फार प्रबळ व तितकेंच नेकदार म्हणून प्रसिद्ध होतें. पण कोणी तरी सर्फराझखानाच्या मनांत त्यांच्याबद्दल किल्मिष उत्पन्न केलें. त्यामुळे १७७४ मध्ये सर्फराझखानानें मिरांचा वृद्ध मुख्य पुरुष बहराम व त्याचा मुलगा यांचा विश्वासघातानें आपल्या समक्ष खून करविला. बहरामाचा दुसरा मुलगा मीर<noinclude></noinclude>
h3vh57l2ipsi75ctxr7wycbuoccghy9
सदस्य चर्चा:Advocate misbah imran Shaikh
3
111576
235646
2026-08-15T16:56:58Z
QueerEcofeminist
918
/* कृपया आपली स्वतची माहिती भरणे थांबवा */ नवीन विभाग
235646
wikitext
text/x-wiki
== कृपया आपली स्वतची माहिती भरणे थांबवा ==
आपण येथे स्वतची जाहिरात करू शकत नाही. तुम्हाला जर लिहायचे असेल आणि समाजाला उपयोगी काही लिहायचे असेल तर नक्की लिहा. त्यासाठी mr.wikibooks.org आणि mr.wikipedia. org येथे लिहू शकता. त्यावर सुद्धा काय लिहिता येते आणि काय नाही यांचे नियम आहेत ते पाहून मग लिहाव. धन्यवाद [[User:QueerEcofeminist|QueerEcofeminist🌈]] २२:२६, १५ ऑगस्ट २०२६ (IST)
s6r7vq4hx52jntb2k17wsco7h12x3pd
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६७
104
111577
235647
2026-08-15T16:59:09Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235647
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३६ |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>बिजार हा मक्केहून परत येत असतां त्याला हें भयंकर वृत्त कळले. तेव्हां त्यानें बलुची सैन्य जमा करून कल्होरांचा नवा राजा गुलाम नबी याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव केला. गुलाम नबी लढाईत मरण पावल्यामुळें त्याचा भाऊ अबदुल नबी हा गादीवर आला. यानें गोड बोलून मीर बिजारला आपल्या अंकित ठेवलें. पण शूर मीर बिजार डोईजड होतो असे वाटल्याबरोबर अबदुल नबीनें विश्वासघातानें त्याचा खून करविला. पण तालपूरच्या मीरांचा नवा प्रमुख मीर अबदुल्ला हाही बिजारप्रमाणेंच शूर असल्यामुळे अबदुल नबीला शेवटीं शेवटीं पळून जावें लागलें. त्यानें कलातच्या खानाच्या मदतीने राज्य परत मिळविण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ झाला. व त्याला तालपूर मीरांच्या पुढेच नाकदुऱ्या काढाव्या लागल्या. दिलदार मीरांनी त्याला पुन्हा राज्य दिलें पण तो इतका नीच कीं, त्यानें संधि सांपडतांच मीर अबदुल्ला व मीर फत्तेखान यांचा वध करविला. आतां मात्र त्याच्या पापाचे शंभर घडे भरले. मीर व बलुची लोकांनीं मोठें सैन्य उभारून त्याचा पुरता पराभव केला व तो जोधपूरच्या राजाकडे जिवानिशीं पळाला.<br>{{gap}}कल्होरा राजवट एकूण ८२ वर्षे टिकली. त्या काळांत सिंधप्रांताच्या राजकीय घटनेत मोठा फरक घडून आला. कित्येक शतकें सिंधमध्यें दोन स्वाभाविक राजकीय सत्तेचीं केंद्रे असत. दक्षिणेमध्यें ठठ्ठा व उत्तरेकडे बक्करचा किल्ला; यांपैकीं ठठ्ठा हे परचक्रापासून बहुधा अलिप्त असे. उमकरकोट वगैरे ठिकाणीं हिंदु राजे असत व त्यांच्या हातांत सत्ताही पुष्कळ असे. बऱ्याचशा मुसलमान सरदारांचा विवाहसंबंध रजपुतांशी झाल्यामुळे हिंदू व मुसलमान यांची पुष्कळच एकी झालेली होती. पण कल्होरा अमलदारांचा सक्कर व शिकारपूर या उत्तरेकडील शहरांशी संबंध सुटल्यापासून ते सिंधाच्या दक्षिण व पूर्व भागाकडे जास्त लक्ष घालूं लागले व त्यामुळे हिंदु राजांची सत्ता त्यांनी हलके हलके आत्मसात केली. शिवाय हैदराबादला महत्त्व आल्यामुळे ठठ्ठा, शेहवान<noinclude></noinclude>
qsdbhskssc7iric4hm0p0812uabp21m
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७०
104
111578
235648
2026-08-15T17:00:02Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "होणार या हुलीचा फायदा घेऊन मीरांनी शहराचं संरक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्य जमविलें व एकदां शिकारपूर हातांत आल्यावर त्यांनी तें सोढलें नाहीं. तेथील जकातीचें उत्पन्न खैरपूर व ह..."
235648
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३९ }}</noinclude>होणार या हुलीचा फायदा घेऊन मीरांनी शहराचं संरक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्य जमविलें व एकदां शिकारपूर हातांत आल्यावर त्यांनी तें सोढलें नाहीं. तेथील जकातीचें उत्पन्न खैरपूर व हैदराबादच्या मीरांना आपआपसांत वांटून घेतलें.<br>{{gap}}
पूर्वी आपण पाहिलेच आहे कीं, गुलामशहा काल्होराच्या कारकीर्दीत १७५८ साली ईस्ट इंडिया कंपनीनें आपल्या वखारी ठट्ठा व औरंग बंदर येथें उभारल्या. पण सर्फराझ खानाच्या जाचक राज्यामुळे १७७५ सालीं कंपनीनें आपल्या वखारी उठविल्या. १७९९ मध्ये मीर फत्ते अल्लीखान राज्यावर असतांना पुन्हां ईस्ट इंडिया कंपनीशी वाटाघाटी सुरू झाल्या व को या कंपनीच्या इसमाला त्यानें कराची येथें घर बांधून रहाण्यास परवानगी दिली. पण कांहीं कारणानें त्यानें आपले मत बदलले व कोला कराची सोडावी लागली. यामुळें कंपनीला एक लाख रुपयांची खोट बसली. पण याच वेळीं नेपोलियन बोनापार्टाच्या इराणांतील. राजकारणाला शह देण्यासाठी कंपनीनें मागील नुकसानीबद्दल व न काढतां मीराशी १८०९ मध्ये तह केला. पण पहिल्यापासूनच मीरांच्या मनांत कंपनीच्या हेतूंबद्दल साशंकता होती. या तहाप्रमाणें फ्रेंच लोकांना सिंध प्रांतांत येण्याची बंदी करण्यांत आली व मुंबई आणि हैदराबाद येथें एकमेकांचे वकील राहू लागले. त्यामुळे कंपनीचा व्यापार सिंध प्रांतांत सुरू झाला. १८२० मध्ये पुन्हा तह झाला त्याप्रमाणें सर्व युरोपियन व अमेरिकन लोकांना सिंघांत येण्याची मनाई करण्यांत आली. मीर व कंपनी यांच्या प्रजाजनांना एकमेकांच्या प्रांतांत राहाण्याची मुभा मिळाली व मीरांनी बलुची लोकांचा बदोबस्त करून त्यांना कच्छवर स्वारी करण्यास सवड देऊं नये असें ठरलें. पुढें सिंधु नदीची पाहणी करण्यास येणाऱ्या इंग्रज लोकांना त्रास पोहोंचं नये अशीही जबाबदारी मीरांच्यावर घालण्यांत आली. महत्त्वाची सवलतही कंपनीला देण्यांत आली ती अशी की, इंग्रज कंपनीचा पास जवळ असलेल्या व्यापाऱ्यांवर मीरांनी जकाती बसवूं नयेत. यामुळे<noinclude></noinclude>
7fvifbuhwonmiqzs31idyd3ako8njpm
235684
235648
2026-08-16T10:22:45Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235684
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३९ }}</noinclude>होणार या हुलीचा फायदा घेऊन मीरांनी शहराचं संरक्षण करण्यासाठीं म्हणून सैन्य जमविलें व एकदां शिकारपूर हातांत आल्यावर त्यांनी तें सोडलें नाहीं. तेथील जकातीचें उत्पन्न खैरपूर व हैदराबादच्या मीरांना आपआपसांत वांटून घेतलें.<br>{{gap}}पूर्वी आपण पाहिलेच आहे कीं, गुलामशहा काल्होराच्या कारकीर्दीत १७५८ साली ईस्ट इंडिया कंपनीनें आपल्या वखारी ठठ्ठा व औरंग बंदर येथें उभारल्या. पण सर्फराझ खानाच्या जाचक राज्यामुळे १७७५ सालीं कंपनीनें आपल्या वखारी उठविल्या. १७९९ मध्ये मीर फत्ते अल्लीखान राज्यावर असतांना पुन्हां ईस्ट इंडिया कंपनीशी वाटाघाटी सुरू झाल्या व क्रो या कंपनीच्या इसमाला त्यानें कराची येथें घर बांधून रहाण्यास परवानगी दिली. पण कांहीं कारणानें त्यानें आपले मत बदलले व क्रोला कराची सोडावी लागली. यामुळें कंपनीला एक लाख रुपयांची खोट बसली. पण याच वेळीं नेपोलियन बोनापार्टाच्या इराणांतील राजकारणाला शह देण्यासाठी कंपनीनें मागील नुकसानीबद्दल ब्र न काढतां मीराशी १८०९ मध्ये तह केला. पण पहिल्यापासूनच मीरांच्या मनांत कंपनीच्या हेतूंबद्दल साशंकता होती. या तहाप्रमाणें फ्रेंच लोकांना सिंध प्रांतांत येण्याची बंदी करण्यांत आली व मुंबई आणि हैदराबाद येथें एकमेकांचे वकील राहू लागले. त्यामुळे कंपनीचा व्यापार सिंध प्रांतांत सुरू झाला. १८२० मध्ये पुन्हा तह झाला त्याप्रमाणें सर्व युरोपियन व अमेरिकन लोकांना सिंधात येण्याची मनाई करण्यांत आली. मीर व कंपनी यांच्या प्रजाजनांना एकमेकांच्या प्रांतांत राहाण्याची मुभा मिळाली व मीरांनी बलुची लोकांचा बंदोबस्त करून त्यांना कच्छवर स्वारी करण्यास सवड देऊं नये असें ठरलें. पुढें सिंधु नदीची पाहणी करण्यास येणाऱ्या इंग्रज लोकांना त्रास पोहोंचू नये अशीही जबाबदारी मीरांच्यावर घालण्यांत आली. महत्त्वाची सवलतही कंपनीला देण्यांत आली ती अशी की, इंग्रज कंपनीचा पास जवळ असलेल्या व्यापाऱ्यांवर मीरांनी जकाती बसवूं नयेत. यामुळे<noinclude></noinclude>
ovl3hba80ngxnv0lyq34cg27z8xvcos
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६९
104
111579
235649
2026-08-15T17:00:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लागला व मीर तारा यानें मिरपुरखास ही आपली राजधानी केली. कंदाहारच्या राजाकडून बरेच दिवस सुभेदाराची सनद फत्ते- अल्लीला मिळाली नाही. पण पुष्कळ खटपट केल्यावर व २४ लाख रुपये दिल्यावर क..."
235649
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागला व मीर तारा यानें मिरपुरखास ही आपली राजधानी केली. कंदाहारच्या राजाकडून बरेच दिवस सुभेदाराची सनद फत्ते- अल्लीला मिळाली नाही. पण पुष्कळ खटपट केल्यावर व २४ लाख रुपये दिल्यावर कंदाहाराच्या राजानें त्याला सनद पाठविली व मग फत्तेअल्ली हैद्राबादच्या तक्तावर चढला. त्यानें आपले तिघे बंधू गुलाम- अली, करमअल्ली व मुरादअल्ली यांना राज्यकारभारांत भाग दिला व हे चौघे मित्र किंवा 'चार यार' गुण्यागोविंदानें सिंधावर राज्य करूं लागले. फत्तेअल्ली १८०२ मध्ये मरण पावला व दुसरा भाऊ गुलामअल्ली हा शिकार करीत असतां काळवीटाची शिंगे लागून १८१४ मध्ये वारला. या मीरांचें राज्य कल्होरांपेक्षां पुष्कळच सुव्यवस्थित व लोक- हिताला जपणारें असें झालें. १७९५ साली मीरांनी कराचीबंदर आपल्या ताब्यांत घेतलें. कल्होरा राजांनी कराची कलातच्या खानाला देऊन टाकलें होतें. पण आतां तें सिंघातील सर्वांत मोठे व भरभराटलेलें बंदर झाले व तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी शहराला चांगली तटबंदी करून शहरावर झालेले दोन हल्ले परतवून दिले. तिसऱ्या खेपेला मात्र त्यांचा निभाव लागेना म्हणून व्यापाऱ्यांनी आपला मान संभाळून कराची शहर तालपूर मीरांच्या हवाली केलें.<br>{{gap}}
इ. स. १८०३ मध्यें अफगाणिस्थानचा राजा सुजा उल्मुल्क यानें सिंधावर स्वारी केली पण वार्षिक खंडणी देण्याचें मीरांनीं कबूल केल्या- वर तो परत गेला. १८१३ मध्ये पूर्वेकडील भाग पुन्हां मीरांच्या ताब्यांत आला. त्यांनीं उमरकोट घेतलें व थरपारकरच्या लोकांवर जरब बसविण्यासाठीं इसलामकोट व फत्तेगड हे किल्ले बांधले. १८२४ मध्ये त्यांनीं शिकारपूर घेतलें. हैं शहर हिंदुस्थानांतून मध्य आशियांत जाणाऱ्या व्यापारी हमरस्त्यावर असल्यामुळे तें आतां मध्य आशियां- तील प्रसिद्ध व संपन्न अशा व्यापारी पेठांपैकी एक झालें होतें. त्यांत येणाऱ्या मालावरील जकातीचें उत्पन्न आपल्याला मिळावें अंशी मीरांची कित्येक दिवस इच्छा होती. शेवटीं शीखांची शिकारपूरवर स्वारी<noinclude></noinclude>
arqcxrjkiqzesaj5g2so3t6jpk0texj
235683
235649
2026-08-16T10:18:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235683
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१३८ |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>लागला व मीर तारा यानें मिरपुरखास ही आपली राजधानी केली. कंदाहारच्या राजाकडून बरेच दिवस सुभेदाराची सनद फत्तेअल्लीला मिळाली नाही. पण पुष्कळ खटपट केल्यावर व २४ लाख रुपये दिल्यावर कंदाहाराच्या राजानें त्याला सनद पाठविली व मग फत्तेअल्ली हैद्राबादच्या तक्तावर चढला. त्यानें आपले तिघे बंधू गुलामअली, करमअल्ली व मुरादअल्ली यांना राज्यकारभारांत भाग दिला व हे चौघे मित्र किंवा 'चार यार' गुण्यागोविंदानें सिंधावर राज्य करूं लागले. फत्तेअल्ली १८०२ मध्ये मरण पावला व दुसरा भाऊ गुलामअल्ली हा शिकार करीत असतां काळवीटाची शिंगे लागून १८१४ मध्ये वारला. या मीरांचें राज्य कल्होरांपेक्षां पुष्कळच सुव्यवस्थित व लोकहिताला जपणारें असें झालें. १७९५ साली मीरांनी कराचीबंदर आपल्या ताब्यांत घेतलें. कल्होरा राजांनी कराची कलातच्या खानाला देऊन टाकलें होतें. पण आतां तें सिंधातील सर्वांत मोठे व भरभराटलेलें बंदर झाले व तेथील हिंदू व्यापाऱ्यांनी शहराला चांगली तटबंदी करून शहरावर झालेले दोन हल्ले परतवून दिले. तिसऱ्या खेपेला मात्र त्यांचा निभाव लागेना म्हणून व्यापाऱ्यांनी आपला मान संभाळून कराची शहर तालपूर मीरांच्या हवाली केलें.<br>{{gap}}इ. स. १८०३ मध्यें अफगाणिस्थानचा राजा सुजा उल्मुल्क यानें सिंधावर स्वारी केली पण वार्षिक खंडणी देण्याचें मीरांनीं कबूल केल्यावर तो परत गेला. १८१३ मध्ये पूर्वेकडील भाग पुन्हां मीरांच्या ताब्यांत आला. त्यांनीं उमरकोट घेतलें व थरपारकरच्या लोकांवर जरब बसविण्यासाठीं इसलामकोट व फत्तेगड हे किल्ले बांधले. १८२४ मध्ये त्यांनीं शिकारपूर घेतलें. हे शहर हिंदुस्थानांतून मध्य आशियांत जाणाऱ्या व्यापारी हमरस्त्यावर असल्यामुळे तें आतां मध्य आशियांतील प्रसिद्ध व संपन्न अशा व्यापारी पेठांपैकी एक झालें होतें. त्यांत येणाऱ्या मालावरील जकातीचें उत्पन्न आपल्याला मिळावें अंशी मीरांची कित्येक दिवस इच्छा होती. शेवटीं शीखांची शिकारपूरवर स्वारी<noinclude></noinclude>
loopiz6gk5l4fxgfka2raugau5oyvfa
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१६८
104
111580
235650
2026-08-15T17:00:29Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "हीं गांवें मागे पडली. हिंदूंचा छळ फार होऊं लागल्यामुळे जुन्या व्यापारी व औद्योगिक शहरांना उतरती कळा लागली. लेफ्टनंट पॉटिंजर यानें असें लिहिलें आहे कीं अगदी अलीकडच्या काळापर्यं..."
235650
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३७ }}</noinclude>हीं गांवें मागे पडली. हिंदूंचा छळ फार होऊं लागल्यामुळे जुन्या व्यापारी व औद्योगिक शहरांना उतरती कळा लागली. लेफ्टनंट पॉटिंजर यानें असें लिहिलें आहे कीं अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे नादिरशहा दिल्लीहून ठठ्ठा येथें आला तेव्हां ठट्ठा शहरांत ४०००० कोष्टी, २०००० इतर कसबी हरहुन्नरी लोक आणि ६०००० पेढीवाले, दुकानदार, धान्याचे व्यापारी, इतकी प्रचंड वस्ती होती. पण आतां मात्र पुरती २०००० माणसें तेथें नाहींत ' हिंदूंचा छळ होण्याचे एक मोठें कारण म्हणजे बलुची लोकांचें वाढतें प्राबल्य हैं होय. बलुची शूर लढवय्ये व कडवे धर्माभिमानी असल्यामुळे हिंदूंना ते लष्करी पेशा द्यावयास तयार नव्हते व व्यापारांतही हिंदूंच्या मार्गांत अडचणी आणीत. पण कारकुनीचें काम बलुच्यांना मुळींच साधत नसे व त्यासाठी त्यांना या बाबतींत निष्णात असलेल्या हिंदूंचीच मदत घ्यावी लागे. मात्र त्यांचा पदोपदीं मानभंग करण्याची संधी बलुची लोकांनी कधींच दवडली नाहीं. अशा अपमानास्पद परिस्थितींत हिंदू लोक सिंध प्रांतांत राहिले .कसे याचेंच आश्चर्य वाटतें. मीर अल्ली मुदार याला औषधोपचार कर- ण्यासाठी हैदराबादेस १८३० सालीं गेलेला डॉ. बर्न्स म्हणतो: “ माण- साची आपल्या जन्मभूमीबद्दलची प्रीति हॅच हिंदूंच्या सिंधमधील वास्त- ध्याचें कारण दिसतें. त्यांची फार चीड येण्यासारखी मानहानि होत असे. त्यांना मुसलमानांप्रमाणें दाढ्या ठेवाव्या लागत. त्यांना घोड्यावर बसण्याची मनाई असे. कोणीही दोन मुसलमानांनीं साक्ष दिली कीं अमुक हिंदूनें कुराणांतील वाक्य म्हटलें कीं त्याची सुंता करणें कायदे- - शीर मानण्यांत येई” यामुळे कित्येक हिंदू कुटुंबें सिंध प्रांत सोडून गेलीं • तर कित्येकांनी मुसलमानी धर्म स्वीकारला.<br>{{gap}}
तालपूरच्या मीरांपैकी पहिला राजा मीर फत्ते अल्लखान हा होता. पण कांहीं इतर तालपुरांनीं आपलीं स्वतंत्र राज्य स्थापिली. फत्तेअल्लीचा भाचा मीर सोराब हा खैरपूर येथें राज्य करूं<noinclude></noinclude>
ieyesg2at5kgs6vrsb4uzlwax2i81hi
235682
235650
2026-08-16T10:16:10Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235682
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमानी-हिंदू कारकीर्द|१३७ }}</noinclude>हीं गांवें मागे पडली. हिंदूंचा छळ फार होऊं लागल्यामुळे जुन्या व्यापारी व औद्योगिक शहरांना उतरती कळा लागली. लेफ्टनंट पॉटिंजर यानें असें लिहिलें आहे कीं 'अगदी अलीकडच्या काळापर्यंत म्हणजे नादिरशहा दिल्लीहून ठठ्ठा येथें आला तेव्हां ठठ्ठा शहरांत ४०००० कोष्टी, २०००० इतर कसबी हरहुन्नरी लोक आणि ६०००० पेढीवाले, दुकानदार, धान्याचे व्यापारी, इतकी प्रचंड वस्ती होती. पण आतां मात्र पुरती २०००० माणसें तेथें नाहींत' हिंदूंचा छळ होण्याचे एक मोठें कारण म्हणजे बलुची लोकांचें वाढतें प्राबल्य हे होय. बलुची शूर लढवय्ये व कडवे धर्माभिमानी असल्यामुळे हिंदूंना ते लष्करी पेशा द्यावयास तयार नव्हते व व्यापारांतही हिंदूंच्या मार्गांत अडचणी आणीत. पण कारकुनीचें काम बलुच्यांना मुळींच साधत नसे व त्यासाठी त्यांना या बाबतींत निष्णात असलेल्या हिंदूंचीच मदत घ्यावी लागे. मात्र त्यांचा पदोपदीं मानभंग करण्याची संधी बलुची लोकांनी कधींच दवडली नाहीं. अशा अपमानास्पद परिस्थितींत हिंदू लोक सिंध प्रांतांत राहिले कसे याचेंच आश्चर्य वाटतें. मीर अल्ली मुदार याला औषधोपचार करण्यासाठी हैदराबादेस १८३० सालीं गेलेला डॉ. बर्न्स म्हणतो: "माणसाची आपल्या जन्मभूमीबद्दलची प्रीति हेच हिंदूंच्या सिंधमधील वास्तव्याचें कारण दिसतें. त्यांची फार चीड येण्यासारखी मानहानि होत असे. त्यांना मुसलमानांप्रमाणें दाढ्या ठेवाव्या लागत. त्यांना घोड्यावर बसण्याची मनाई असे. कोणीही दोन मुसलमानांनीं साक्ष दिली कीं अमुक हिंदूनें कुराणांतील वाक्य म्हटलें कीं त्याची सुंता करणें कायदेशीर मानण्यांत येई" यामुळे कित्येक हिंदू कुटुंबें सिंध प्रांत सोडून गेलीं तर कित्येकांनी मुसलमानी धर्म स्वीकारला.<br>{{gap}}तालपूरच्या मीरांपैकी पहिला राजा मीर फत्ते अल्लीखान हा होता. पण कांहीं इतर तालपुरांनीं आपलीं स्वतंत्र राज्य स्थापिली. फत्तेअल्लीचा भाचा मीर सोराब हा खैरपूर येथें राज्य करूं<noinclude></noinclude>
nvt92jv3ezwfvh9pvvpbn7xqkfruskz
वर्ग:नावे बदल्याने बिघडलेल्या
14
111581
235663
2026-08-15T17:39:06Z
QueerEcofeminist
918
+
235663
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
235664
235663
2026-08-15T17:39:26Z
QueerEcofeminist
918
added [[Category:समस्या असलेले]] using [[Help:Gadget-HotCat|HotCat]]
235664
wikitext
text/x-wiki
[[वर्ग:समस्या असलेले]]
9885pteez6r8cpw1ozw2wpvy3gj7vip
वर्ग:माझे चिंतन
14
111582
235665
2026-08-15T20:33:47Z
QueerEcofeminist
918
+
235665
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:विज्ञान-प्रणीत समाजरचना
14
111585
235668
2026-08-15T20:41:00Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:विज्ञान-प्रणीत समाजरचना
235668
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:वैय्यक्तिक व सामाजिक
14
111586
235669
2026-08-15T20:41:08Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:वैय्यक्तिक व सामाजिक
235669
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:लोकहितवादींची शतपत्रे
14
111587
235670
2026-08-15T20:41:15Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:लोकहितवादींची शतपत्रे
235670
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण
14
111588
235671
2026-08-15T20:41:21Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:संमेलनाध्यक्ष बडोदा यांचे भाषण
235671
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:मराठी
14
111589
235672
2026-08-15T20:42:15Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:मराठी
235672
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:साहित्यातील जीवनभाष्य
14
111590
235673
2026-08-15T20:42:21Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:साहित्यातील जीवनभाष्य
235673
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:साचा कागदपत्रे
14
111591
235674
2026-08-15T20:42:26Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:साचा कागदपत्रे
235674
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
वर्ग:भारतीय लोकसत्ता
14
111592
235675
2026-08-15T20:42:35Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] वर्ग:भारतीय लोकसत्ता
235675
wikitext
text/x-wiki
phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1
पान:Yugant.pdf
104
111593
235676
2026-08-16T04:19:53Z
QueerEcofeminist
918
[[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] पान:Yugant.pdf
235676
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="" /></noinclude><noinclude></noinclude>
2f8fvf5emj53iy92n72do4g2xlq5v6f
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७६
104
111594
235685
2026-08-16T10:27:59Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "त्यांचा पुरता धुव्वा उडाला व त्यांचा सर्व दारूगोळा, निशाणें व सामुग्री इंग्रजांच्या ताब्यांत सांपडली. ५००० बलुची कामास आले व २५७ इंग्रज मृत्युमुखी पडले. लढाईनंतर खैरपूर व हैदरा..."
235685
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमान- हिंदू कारकीर्द|१४५ }}</noinclude>त्यांचा पुरता धुव्वा उडाला व त्यांचा सर्व दारूगोळा, निशाणें व सामुग्री इंग्रजांच्या ताब्यांत सांपडली. ५००० बलुची कामास आले व २५७ इंग्रज मृत्युमुखी पडले. लढाईनंतर खैरपूर व हैदराबादचे सगळे प्रमुख मीर नेपियरला शरण आले. नेपियर लागलींच हैदराबादेकडे निघाला व १९ फेब्रुवारीला त्यानें हैदराबाद ताब्यांत घेतलें. मीरांना त्यानें कैदेत ठेऊन क्रूरपणें वागविलें (+ treated them rather brutally' ). पण अद्याप मिरपूरचा मीर शेर महंमद यानें तहाच्या अटी मान्य केल्या नव्हत्या. तो २०००० सैन्यानिशीं आतां नेपियरला लढाई देण्यासाठी आला. लढाईच्या अगोदर त्याचा जासूद नेपियरकडे आला व त्यानें शेर महंमदाचा निरोप सांगितला, “इंग्रजानी घेतलेला सर्व मुलख परत दिला तर त्यांना जिवानिशीं परत जाण्यास परवानगी देऊ." जासूद हा निरोप सांगत असतांना संध्याकाळची तोफ उडाली. त्याबरोबर नेपियर म्हणाला, “ हा तोफेचा आवाज ऐकलात ना ? हेंच माझें तुमच्या धन्याला उत्तर ! " २२ मार्च रोजी दोन्ही सैन्यांची नरेजा खेड्याजवळ गांठ पडली. बलुची सैन्य अत्यंत निकटानें व शौर्यानें लढलें. पण इंग्रजांचीं सुधारलेली शस्त्रास्त्रें व लष्करी शिस्त यांचाच शेवटीं विजय झाला.
या लढाईच्या अगोदरच १२ मार्च रोजी लॉर्ड एलनबरो यानें सिंध- प्रांत खालसा केल्याचा जाहीरनामा काढला व मीरांना कैद करून मुंबईस आणावें असा हुकूम सोडला. शेर महंमदाचा अजून पुरा मोड झाला नव्हता व त्यानें १३ जून रोजी इंग्रजांना पुन्हा एकदां तोंड दिलें. पण त्यांतही त्याला अपयश येऊन तो नदीपार उतरून देश सोडून पळाला. पुढ़ें कांहीं वर्षांनीं तो इंग्रजांच्या स्वाधीन झाला व त्याला वर्षा- सन देण्यांत आलें. हैदराबाद व खैरपूरच्या मीरांना राजकीय कैदी म्हणून प्रथम पुणे येथें व मग कलकत्ता आणि हजारीबाग येथे ठेवण्यांत आलें. पण सिंघप्रांत जिंकल्यापासून १० वर्षांत सर्वत्र इतके स्थिरस्थावर झालें कीं मीरांना परत सिंधांत येऊन राहण्याची परवानगी देण्यांत सिं. प्रां. बृ. १०<noinclude></noinclude>
941hs51fpq9ignxow57ou443d1bmaqt
235691
235685
2026-08-16T10:52:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235691
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमान- हिंदू कारकीर्द|१४५ }}</noinclude>त्यांचा पुरता धुव्वा उडाला व त्यांचा सर्व दारूगोळा, निशाणें व सामुग्री इंग्रजांच्या ताब्यांत सांपडली. ५००० बलुची कामास आले व २५७ इंग्रज मृत्युमुखी पडले. लढाईनंतर खैरपूर व हैदराबादचे सगळे प्रमुख मीर नेपियरला शरण आले. नेपियर लागलींच हैदराबादेकडे निघाला व १९ फेब्रुवारीला त्यानें हैदराबाद ताब्यांत घेतलें. मीरांना त्यानें कैदेत ठेऊन क्रूरपणें वागविलें ('treated them rather brutally'). पण अद्याप मिरपूरचा मीर शेर महंमद यानें तहाच्या अटी मान्य केल्या नव्हत्या. तो २०००० सैन्यानिशीं आतां नेपियरला लढाई देण्यासाठी आला. लढाईच्या अगोदर त्याचा जासूद नेपियरकडे आला व त्यानें शेर महंमदाचा निरोप सांगितला, "इंग्रजानी घेतलेला सर्व मुलख परत दिला तर त्यांना जिवानिशीं परत जाण्यास परवानगी देऊ." जासूद हा निरोप सांगत असतांना संध्याकाळची तोफ उडाली. त्याबरोबर नेपियर म्हणाला, "हा तोफेचा आवाज ऐकलात ना? हेंच माझें तुमच्या धन्याला उत्तर!" २२ मार्च रोजी दोन्ही सैन्यांची नरेजा खेड्याजवळ गांठ पडली. बलुची सैन्य अत्यंत निकटानें व शौर्यानें लढलें. पण इंग्रजांचीं सुधारलेली शस्त्रास्त्रें व लष्करी शिस्त यांचाच शेवटीं विजय झाला.<br>{{gap}}या लढाईच्या अगोदरच १२ मार्च रोजी लॉर्ड एलनबरो यानें सिंधप्रांत खालसा केल्याचा जाहीरनामा काढला व मीरांना कैद करून मुंबईस आणावें असा हुकूम सोडला. शेर महंमदाचा अजून पुरा मोड झाला नव्हता व त्यानें १३ जून रोजी इंग्रजांना पुन्हा एकदां तोंड दिलें. पण त्यांतही त्याला अपयश येऊन तो नदीपार उतरून देश सोडून पळाला. पुढ़ें कांहीं वर्षांनीं तो इंग्रजांच्या स्वाधीन झाला व त्याला वर्षासन देण्यांत आलें. हैदराबाद व खैरपूरच्या मीरांना राजकीय कैदी म्हणून प्रथम पुणे येथें व मग कलकत्ता आणि हजारीबाग येथे ठेवण्यांत आलें. पण सिंधप्रांत जिंकल्यापासून १० वर्षांत सर्वत्र इतके स्थिरस्थावर झालें कीं मीरांना परत सिंधांत येऊन राहण्याची परवानगी देण्यांत<noinclude><br>{{gap}}सिं. प्रां. वृ. १०</noinclude>
rob6bps9vzwoawxofswrpzz4sy743cf
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७१
104
111595
235686
2026-08-16T10:32:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235686
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४० |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मुंबईहून परदेशी माल सिंध प्रांतांत मोठ्या प्रमाणावर जाऊं लागला व परदेशी जिनसा हैदराबाद व शिकारपूरच्या बाजारांत विकल्या जाऊं लागल्या. मीर करीम अल्लीच्या कारकीर्दीत लढाया किंवा दंगेधोपे कांहींच न झाल्यामुळे राज्यांत शांतता व समृद्धता नांदूं लागली. तालपूरचे मीर हे ललितकलांचे भोक्ते होते. त्यामुळे त्यांनीं सर्व तऱ्हेच्या कसबी व कलाकुसरीचें काम करणाऱ्या लोकांना हैदराबादेस आसरा दिला. इराणचा शहा व मीर यांचे परस्पर संबंध सलोख्याचे होते व इराणचा वकील हैदराबादेस येऊन राहिला. साबीत अल्लीसारखे प्रख्यात कवी आणि सय्यद महंमद रशीद सारखे साधु पुरुष त्यांच्या वास्तव्यानें हैदराबादेला फार सुसंस्कृत असें स्वरूप आलें. मीर करीमअल्ली व मुंबई सरकार यांची फार दोस्ती जमली. सर जॉन माल्कम व माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनीं मीरांना सन्मानानें वागविलें. कंदाहारचा राजा शहा सुजा हा जेव्हां आपलें राज्य गमावून हैदराबादला पळून आला तेव्हां मीरांनी त्याला आदरानें व अगत्यानें वागविले व त्याचा पाठलाग करणाऱ्या अफगाण सैन्याला १२ लाख रुपये देऊन परतविलें. पंजाबचा सिंह रणजितसिंग याचा सिंधावर स्वारी करण्याचा बेत दिसतांच इंग्रज कंपनीच्या मध्यस्थीनें मीरानीं त्याला शांत केलें. डॉ. बर्न्स (ज्याचें कल्होरा राजवटीबद्दलचे मत नुकतेच उद्धृत केलें आहे) हा मीर मुरादअल्लीला औषधोपचार करण्यास आला व त्यानें मीराला बरें केलें. यामुळेही मीर व कंपनी यांची दोस्ती जास्त निकट झाली.<Br>{{gap}}मीर करीमअल्ली १८२८ मध्ये वारला. त्याच्या मागून चार मीरांतला शेवटला भाऊ मीर मुरादअल्ली हा हैदराबादच्या गादीवर बसला. त्यानें पांचच वर्षे राज्य केलें,पण तीं वर्षे अत्यंत शांततेचीं व भरभराटीचीं अशीं गेलीं. या सुमाराला सिंधप्रांताला आंतरराष्ट्रीय महत्त्व आलें होतें. इराणचा शहा फत्तेअल्ली याच्याशीं मीर मुरादचे संबंध इतक्या सलोख्याचे झाले की शहानें मुरादला आपली मुलगी देऊ केली, पण मुरादनें आपला<noinclude></noinclude>
acqy9jtd344l6wyitoa44s3rrihcn9c
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७२
104
111596
235687
2026-08-16T10:37:47Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235687
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमान- हिंदू कारकीर्द|१४१ }}</noinclude>वृद्धापकाळ आला असल्यामुळे तिचा स्वीकार केला नाहीं. अफगाणिस्थानशीं सिंधाची यावेळीं मैत्री झाली होती व इंग्रजांशीही तितकीच दाट मैत्री झाली. सर जॉन माल्कम व माउंटस्टुअर्ट एल्फिन्स्टन हे मीराशीं सलोख्यानें व आदरानें वागत. पंजाबचा रणजितसिंग, कच्छ व जेरुलमीरचे राणे, मस्कतचा इमाम व मक्केचा शरीफ यांचे वकील हैदराबादेस येऊन मीरांच्या दरबारीं राहिले होते. मीर मुराद अल्लीने स्वतःच्या नांवानें नाणे पाडलें व त्यामुळे त्याला स्वतंत्र राजाचा मान प्राप्त झाला. १८३२ साली इंग्रजांशी तह झाला त्याच्या कलमांप्रमाणें हिंदुस्थानांतील व्यापारी यांना जकाती देऊन सिंधू नदीचा व सिंधप्रांतांतील रस्त्यांचा उपयोग करण्याची सवलत मिळाली; पण सिंधुनदीतून युद्धसामुग्री पाठविण्यास मनाई करण्यांत आली व इंग्रज व्यापाऱ्यांनीं सिंधात कायम वस्ती करून राहूं नये असे ठरले. याच नमुन्याचा तह इंग्रज कंपनी व खैरपूरचे मीर यांच्यामध्येही झाला.<br>{{gap}}मीर मुराद अल्लीच्या मृत्यूनंतर त्याचे दोघे मुलगे व दोघे पुतणे. असे चौघेजण पुन्हां कारभार पाहूं लागले. त्या सर्वांत वडील मीर नूरमहंमद याला ते आपला पुढारी मानीत. नूर महमद हा बापाप्रमाणेंच कर्तृत्ववान् होता, पण स्वार्थी व पैशाचा लोभी होता. या शेवटल्या चार मीरांच्या कारकीर्दीतील पहिली मुख्य गोष्ट म्हणजे इंग्रज सैन्याचा सिंध प्रांतांत प्रवेश ही होय. १८३५-३६ च्या सुमारास अफगाणिस्थानच्या दुराणी राज्याचीं छकलें झालीं व शहासुजा उल्मुल्क हा पळून हिंदुस्थानांत आला. रणजितसिंगानें या संधीचा फायदा घेऊन काश्मीर व मुलतान जिंकून घेतलें व १८३६ मध्ये सिंधवर स्वारी करून शिकारपूर घेण्याचा घाट घातला. मीरांनी इंग्रजांकडून रदबदली केली पण त्यामुळे त्यांना एक इंग्रज अधिकारी हैदराबाद येथें ठेवून घ्यावा लागला. पुढे रशियाचा अफगाणिस्थानावर डोळा आहे. अशी भीति लॉर्ड ॲकलंड याला वाटल्यामुळे त्यानें शहा सुजा याला अफगाणिस्थानच्या गादीवर बसविण्याचें ठरविलें. त्या बाबतींत शहा सुजा,<noinclude></noinclude>
6suu9bjm256xxva01yxblm5ri7holup
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७३
104
111597
235688
2026-08-16T10:41:48Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235688
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४२ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>रणजितसिंग व इंग्रज कंपनी यांचा करार झाला; त्याप्रमाणं शहासुजानें सिंधावरील आपला सगळा ताबा सोडून दिला व मीरांनी इंग्रज सांगतील ती खंडणी त्यांना द्यावी असें कबूल केलें. पण सुजानें ही गोष्ट मात्र लपवून ठेवली की, मीरांनीं त्याची खंडणी आधींच भागवली असल्यामुळे त्याचा आतां सिंधावर कोणत्याही प्रकारचा ताबा राहिला नव्हता, आणि तसें त्यानें शिकारपूर येथें कुराणावर लिहून दिलें होतें! त्यामुळे इंग्रजांनी आतां ज्या मागण्या केल्या त्या साहाजीकच मीरांना अन्यायाच्या वाटल्या; तरीपण इतर मीरांच्या मताविरुद्ध व १८३२ च्या तहांच्या अटीविरुद्ध मीर नूरमहंमद यानें इंग्रज सैन्य व युद्धसामुग्री सिंधू नदींतून उत्तर सिंधांत आणूं दिली व शिकारपूर तात्पुरतें इंग्रज सैन्याच्या हवाली केलें. पण यामुळे बलुची लोक बिथरले व त्यांनीं या इंग्रज सैन्याच्या हालचालीला अडथळा करण्याचे निष्फळ प्रयत्न केले. जर जॉन कीन हा काबूलला जाण्यासाठी जहाजांतून कराची येथें आला तेव्हां मनोऱ्यातील बलुची सैन्यानें तोफा उडविल्या. याचा परिणाम इतकाच झाला की मीरांना इंग्रजांची माफी मागावी लागली व नव्या तहाप्रमाणे २३ लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून इंग्रजांना द्यावे लागले. खेरीज ३०० इंग्रज फौजेला कराची येथें राहूं यावें लागलें व तीन लाखांची वार्षिक खंडणी राज्यावर बसली. अशा तऱ्हेनें मीरांच्या स्वातंत्र्याला हळूहळू ग्रहण लागत चाललें.<br>{{gap}}१८४० साली मीर नूरमहमद मरण पावला व सर्व बलुची सरदारांनी त्याचा भाऊ नशीरखान याला मुख्य मीर म्हणून नेमलें. आतांपर्यंत इंग्रजांनी मिळविलेलें प्राबल्य जरी मीरांना मनांतून आवडत नव्हतें तरी बाहेरून तरी त्यांच व इंग्रजांचे संबंध मित्रत्वाचे होते. याचें बरेचसें श्रेय मेजर औटरॅम या इंग्रज अंमलदाराच्या सौजन्याला दिले पाहिजे. १८३२ मध्यें लॉर्ड एलनबरो यानें सर चार्लस नेपियर याला सिंधांत कंपनीचा सर्वाधिकारी म्हणून नेमलें. नेपियरने सिंधांतील परिस्थिति लक्षांत आणून इंग्रजांचे धोरण स्पष्टपणे सांगितलें 'सिंध ताब्यांत घेण्याचा आम्हांला<noinclude></noinclude>
3bo23lf1xuhd2wpyetxpdyie05qcvll
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७४
104
111598
235689
2026-08-16T10:46:23Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235689
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमान- हिंदू कारकीर्द|१४३ }}</noinclude>हक्क नाहीं, पण आम्ही सिंध घेऊंच व ही बदमाषगिरी खरोखरी अत्यंत फायदेशीर, उपयुक्त आणि परोपकारी अशी होईल' "We have no right to seize sind, and yet we shall do so, and a very advantageous, humane and useful piece of rascality it will be" नेपियर १० सप्टेंबर १८४२ रोजी कराची येथे उतरला व लागलीच सक्करच्या रोखाने निघाला. वाटेंत हैद्रराबाद येथे थांबून त्यानें मीरांची गांठ घेतली व त्यांना दम दिला की पूर्वीचीं धरसोडीचीं धोरणें आतां चालणार नाहींत. मेजर औटरामच्या काळांत मीरांशीं नेहेमीं आदबीनें व दरबारी थाटानें इंग्रजांच्या मुलाखती होत. पण नेपियरची लष्करी व हडेलहप्पी पद्धत पाहून मीर बिथरले व इंग्रजांच्या हेतूंबद्दल त्यांचा संशय दुणावला. इकडे नेपियरनें सक्करला पोहोंचल्याबरोबर आपल्या सैन्याची लढाईच्या दृष्टीनें उत्तम तयारी करण्यास सुरवात केली. हे चालूं असतां खैरपूरचा मीर मुरादअल्ली हा नेपियरकडे आला. आपला चुलता मीर रुस्तूम हा आपला हिस्सा आपल्याला न मिळू देण्याच्या खटपटीत आहे अशी त्यानें नेपियरकडे तक्रार केली. तेव्हां नेपियरनें त्याला आश्वासन दिलें कीं, मीर रुस्तुमच्या मृत्यूनंतर त्यालाच मुख्य मीर म्हणून इंग्रज कंपनी मानील. यानंतर मीर अल्लीमुराद हा इंग्रजांचा पक्का दोस्त बनला.<br>{{gap}}डिसेंबर १८४२ मध्यें नेपियरने नव्या तहाचा मसुदा तयार केला व तो खैरपूर व हैदराबाद येथील मीरांकडे एकाच वेळी पाठवून दिला; या मसुद्याप्रमाणें मीरांनीं कराची, ठठ्ठा, सक्कर, बक्कर आणि रोहरी हीं शहरें कायमची इंग्रजांना देऊन टाकावीं व रोहरीच्या उत्तरेचा बराच मोठा प्रदेश इंग्रजांचा दोस्त भावलपूरचा नबाब याला यावा असें ठरविलें होतें. असल्या कडक अटींना मीरांकडून विरोध व्हावा हें स्वाभाविक होतें. डिसेंबर ७ रोजी खैरपूरच्या मीरांनी मोठ्या नाखुषीनें तहाला संमति दिली. त्याबरोबर नेपियरनें जाहिरनामा काढून रोहरीच्या उत्तरेच्या प्रांतांवर आतां मीरांचा कांहीं हक्क नाहीं असें<noinclude></noinclude>
18gjt2lfnpiwibwo5xngrewjy2sf76j
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७५
104
111599
235690
2026-08-16T10:49:25Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235690
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४४ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>जाहीर केलें व स्वतः आपल्या सैन्यानिशी सिंधू नदी उतरून खैरपूरकडे येऊ लागला. यामुळे खैरपूरचा वृद्ध मीर रुस्तुम हा घाबरला व आपला भाऊ अल्ली मुराद आणि इंग्रज यांचा आपल्याला मारण्याचा बेत आहे अशा भीतीनें थरच्या वाळवंटांत पळून गेला. अल्ली मुरादनें ताबडतोब खैरपूरचा ताबा घेतला. यामुळे त्याच्यावर नाराज असलेले बलुची सरदार बिथरले व अल्ली मुरादला पदच्युत करण्याचा त्यांनीं निश्चय केला. उलट अल्ली मुरादलाच मीर म्हणून कायम करण्याचा नेपियरनें निश्चय केला.<br>{{gap}}इकडे मेजर औटरॅम हा आपले वजन खर्च करून तहाच्या अटी हैदराबाद मीरांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करीत होता. पण नेपियरनें युद्धाची तयारी चालविल्याबद्दल व वृद्ध मीर रुस्तुमला हाकून दिल्याबद्दलच्या बातम्या हैदराबादेस सारख्या थडकत असल्यामुळे मीरांना इंग्रजांच्या हेतूंबद्दल विश्वास वाटेना. शेवटीं मोठ्या मिनतवारीनें त्यांनी औटरॅमवर विश्वास ठेऊन फेब्रुवारी १२, १८४३ रोजी तहाच्या मसुद्यावर मोहोर केली. पण हें बलुची सरदारांना कळल्याबरोबर ते खवळले व ८०० बलुच्यांनी हैदराबाद येथील इंग्रज वकिलातीवर हल्ला केला. औटरॅम वगैरे मंडळी मोठ्या शर्तीनें वांचली व बोटींत बसून नेपियरच्या सैन्याकडे गेली.<br>{{gap}}आतां लढाईवर काम आलें व नेपियर आपल्या २८०० लोकांच्या सैन्यानिशीं दक्षिणेकडे निघाला. मीरांनीं आपली २२००० फौज हैदराबादपासून ९ मैलांवर '''मियानी''' येथें फुलेली कालव्याच्या कांठी सज्ज केली होती. आणखी कुमक येण्यासाठीं थांबलें तर मीरांचा आत्मविश्वास बळावेल व त्यांचे सैन्यही फुगेल ही भीति असल्यामुळे नेपियरनें १७ फेब्रुवारीला सकाळीं शत्रुसैन्यावर चाल केली. बलूची लोक शौर्यानें लढलें पण त्याच्या तलवारी व तोड्यांच्या बंदुका यांचा इंग्रज सैनिकांच्या संगिनी व नव्या बंदुका यांच्यापुढे काय निभाव लागणार?<noinclude></noinclude>
hzht9450vvqwvcdi7e8yax5blynucai
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७७
104
111600
235692
2026-08-16T10:55:18Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235692
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४६ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मुळींच धोका राहिला नाहीं म्हणून १८५४ सालीं मीरांना सिंधांत परत येऊं दिलें व त्यांना चांगलीं वर्षासने देण्यांत आली.<br>{{gap}}तालपूरच्या मीरांचें राज्य एकंदर ६० वर्षे टिकलें, त्यांची राज्यपद्धति युरोपांतील 'फ्यूडल' म्हणजे सरंजामी राज्यपद्धतिसारखी होती. त्यांनी एखादा मुलख मिळविला म्हणजे ज्या बलुची सरदारांनी मुलख मिळविण्यांत मोठी कामगिरी केली त्यांना तो जहागीर म्हणून देण्यांत येई. त्याचा मोबदला म्हणून सरदारांनी ठराविक फौजफाटा जरूर तेव्हां मीरांच्या दिमतीला द्यावा असा करार होई. यामुळे मीरांच्या जवळ स्वतःची अशी खडी फौज फार थोडी असे व सरदाराची अनुमति असल्याखेरीज त्यांना लढाईचें धोरण स्वीकारतां येत नसे. सगळ्या सरदारांची फौज जमा झाली म्हणजे ५०००० सैन्य उभारतां येई खरें, पण प्रत्येक शिपायाला रोज २ आणे व घोडेस्वाराला ४ आणे वेतन मीरांनीं यावें असा शिरस्ता असल्यामुळे अगदीं जरूरच पडल्याशिवाय मीर या सैन्याला बोलावत नसत व त्यामुळे चढाईच्या व लढाईच्या धोरणाला आपोआपच आळा बसत असे. जमीनमहसूल जमीनदारी पद्धतीचा होता. दरसाल जमीन जमीनदारांना करण्यासाठी देण्यांत येई. त्यांनी नदीकाठच्या जमिनीबद्दल सरकारला उत्पन्नाचा दोनपंचमांश इतका हिस्सा द्यावा व कालव्यावरील जमिनीबद्दल एक तृतीयांश हिस्सा यावा असे कांहीं ठोकळ नियम होते. धान्याखेरीज इतर पिकांचा वसूल पिकांच्याच रूपाने घेतला जाई. उत्पन्न किती झालें आहे वगैरे ठरविण्यासाठी कित्येक हिंदू अधिकारी नेमण्यांत येत. पुष्कळदां असें होई कीं, एक ठराविक रक्कम जमीनवसूल म्हणून देण्याच्या करारानें जमीन 'मक्तेदार' (Contractors or revenue farmers) यांना देण्यांत येई पण हे मक्तेदार गरीब रयतेकडून वाटेल तसा पिळून पैसा काढीत. मीरांना कराराप्रमाणें ठराविक वसूल येत असल्यामुळे ते या जुलमाकडे कानाडोळा करीत.{{nop}}<noinclude></noinclude>
mfvrrsbrkkdp4f6exaqm758oflxj220
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७८
104
111601
235693
2026-08-16T10:58:57Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235693
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||मुसलमान- हिंदू कारकीर्द|१४७ }}</noinclude>{{gap}}देशाचा कारभार जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे असे. त्यांना 'कारदार' म्हणत व त्यांच्याकडे जमीनमहसूल व न्यायदान अशीं दोन्हीं कामें असत. कुराण हाच कायदा समजला जाई व त्याच्याप्रमाणें न्याय दिला जाई. मीर हे स्वार्थी व लोभी असले तरी क्रूर नव्हते. त्यामुळें राजकीय खून किंवा देहांत शिक्षा हे प्रकार त्यांच्या कारकीर्दीत फारसे झाले नाहींत. दंड, तुरुंगवास, फार तर शारीरिक अवयव तोडणे अशा त्यांच्या शिक्षा असत. दिव्य करून आपला निरपराधीपणा सिद्ध करण्याची मुभा (trial by ordeal) आरोपींना होती. कांहीं मुख्य शहरें सोडून दिल्यास पोलिसखातें अस्तित्वांतच नव्हतें. खेड्यापाड्यांत गुन्हे झाले तर गुन्हेगारांला पकडून देण्याची जबाबदारी गुन्हा झाला त्या खेड्यांतील लोकांवर असे. यामुळे ग्रामस्थ लोक या बाबतींत नेहेमी जागरूक असत.<br>{{gap}}मीरांची राजवट अनियंत्रित राजसत्ता (despotic rule) अशा स्वरूपाची होती खरी पण त्यामुळे जीवित व वित्त यांची सुरक्षितता सिंधवासीयांना अनुभविण्यास मिळाली. लेफ्टनंट जेम्स यानें चंदूका जिल्ह्याबद्दल लिहितांना असे नमूद केलें आहे. "मीराच्या काळी चोऱ्या फार क्वचित् होत. इंग्रज सरकारच्या अंमलाखालीं देखील त्याहून अधिक चोऱ्या होत आहेत." परराष्ट्रामध्यें सिंधप्रांताबद्दल चांगलाच वचक होता, पण मीरांनी महाराष्ट्रीय राजकारणांत कधींच ढवळाढवळ केली नाहीं. त्यांची खासगी राहाणी अत्यंत साधी व धार्मिक होती. हुक्का, अफू वगैरे व्यसनांपासून ते अलिप्त असत. त्यांचा पोषाख साधा पण स्वच्छ असे व एकंदरीनें स्वच्छतेवर त्यांचा फार कटाक्ष असे. ते जितके मानी होते तितकेच आतिथ्य धर्माचे पुरस्कर्ते होते. बहुमोल व रत्नखचित तलवारी, खंजीर वगैरे जमविण्याचा त्यांना फार शोक असे व तेवढ्यासाठीं त्यांनी कित्येक कसबी लोकांना हैदराबादेस आणून आश्रय दिला होता. पण त्यांना शिकारीचा इतका नाद होता की, मोठमोठे सुपीक प्रदेश शेतीखालून त्यांनी काढले व त्यांचे 'शिकारगे'<noinclude></noinclude>
qkwxoc5ujwxnde9hpyh9cp5h6r7bxya
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१७९
104
111602
235694
2026-08-16T11:00:56Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235694
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१४८ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>केले. ते फार श्रीमंत असल्याबद्दल ख्याती होती, पण सिंध प्रांत खालसा होण्यापूर्वी त्यांचें वार्षिक उत्पन्न फक्त ३५ लाख असल्याचे आढळून आलें.<br>{{gap}}पण सिंध प्रांत इंग्रजांना इतक्या सहज रीतीनें मिळवितां आला व त्यांत स्थिरस्थावरता आणता आली याचे एक कारण हे कीं, मीर व त्याचे सरदार बलुची होते, तर सिंधची एकंदर प्रजा मुळची हिंदु व रजपूत, पण धर्मांतरानें मुसलमान झालेली अशी होती, त्यामुळे बलुची लोकांची अरेरावी वृत्ति त्यांना पसंत पडण्यासारखी नव्हती. इंग्रज सिंधमध्ये आले तेव्हां प्रजेनें त्यांना कधींच त्रास दिला नाहीं. उलट शक्य ती मदतच केली. प्रजेला मीरांबद्दल फारसा आपलेपणा वाटत नसल्यामुळें: त्यांची सत्ता नाहींशी झाली तरी देशांत कोणत्याही प्रकारची बंडाळी झाली नाहीं. मीरांच्या राज्यवृक्षाचीं मुळे सिंधात खोल गेलेली नसल्यामुळे तो वृक्ष उलथून पडला तरी जमीन दुभंगली नाहीं.<Br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude>
9mvxk3lwiji5gk1k9sf67ip9aaiiyk3
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८०
104
111603
235695
2026-08-16T11:05:33Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235695
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण ११ वें.'''}}}}
{{rule|8em}}
{{center|{{x-larger|'''ब्रिटिश अंमलाखालचा सिंध'''}}}}
{{rule|5em}}
{{gap}}{{x-larger|'''सिं'''}}ध प्रांत खालसा झाल्यावर सर चार्लस नेपियर याला दरमहा आठ हजार रुपये पगारावर त्या प्रांताचा गव्हर्नर नेमण्यांत आलें. सेनापती या नात्यानें तडफ, कठोरपणा, दांडगा आत्मविश्वास वगैरे त्याचे जे सद्गुण होते, तेच प्रांताधिकारी या नव्या कामांत अवगुण ठरले. इंग्रजी इतिहासांत ड्यूक ऑफ वेलिंग्टन हा मुत्सद्याच्या भूमिकेत जसा अगदी निस्तेज पडला तसेंच कांहींसें नेपियरच्या बाबतींत झालें. नेपियरनंतर प्रांताधिकारी झालेला फ्रियर यानें सिंधात आल्याबरोबर लिहिलें आहे की, "सिंधांत एक मैलभरही कोठें खडीचा रस्ता नाहीं. दगडविटांनीं बांधलेला एकही पूल नाहीं. डाक बंगले, सराया, धर्मशाळा, कचेऱ्या, यांचें तर नांवच नको. मार्केट असे एकाच ठिकाणी बांधलेले आहे. पण न्यायकोर्टाला इमारत नाहीं; तुरुंग व पोलीस ठाणीं यांचा पत्ता नाहीं व ऑफिसांना इमारती लागतात याचीही जाणीव असलेली दिसत नाहीं." जॉन जेकब यानेंही म्हटलें आहे कीं, "कराची बंदरांतल्या धक्क्याशिवाय दुसरें एकही सार्वजनिक उपयोगाचे काम नेपियरच्या कारकीर्दीत झालें नाहीं." या गोष्टीचें मुख्य कारण असें दिसतें कीं, नेपियरला आपल्या खालच्या लोकांवर- ज्यांना प्रांताची खडान्खडा माहिती अशावर सुद्धां- विश्वास टाकतां येत नसे व त्यांच्याकडून गोडीनें काम करून घेतां येत नसे. स्वतः शिपाईगडी असल्यामुळे त्यांचे व राजकीय खात्यांतील अंमलदारांचें मुळींच सूत नव्हतें. एतद्देशीय हिंदी लोकांबद्दल तर त्याने एका निमसरकारी पत्रांत असें म्हटलें आहे, "हे लोक साऱ्या मुलखांतले लुच्चे असून पैसा हा त्यांचा देव आहे. राज्यकारभारखात्यांतील (Civil Administration) तरुण अधिकाऱ्यां-<noinclude></noinclude>
fzavh5g2ezaztbfk19u9zj02lfrx77y
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/२०३
104
111604
235697
2026-08-16T11:08:16Z
कल्पनाशक्ती
3813
/* मुद्रितशोधन */
235697
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><br><br><br><br><br><br>
{{center|तीन रंगी ब्लॉक व छपाई : बालोद्यान प्रेस,<br>६८९ सदाशिव पेठ, पुणे.}}
<br><br><br><br><br><br><noinclude></noinclude>
j1ctvklmxvucr4o2txahjasmy71clg6
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/२०२
104
111605
235698
2026-08-16T11:08:30Z
कल्पनाशक्ती
3813
/* मजकुराविना */
235698
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="0" user="कल्पनाशक्ती" /></noinclude><noinclude></noinclude>
6pewiyyebyc8m42d8lu6xlv59f2mxdm
पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/२०१
104
111606
235699
2026-08-16T11:08:55Z
कल्पनाशक्ती
3813
/* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ - इतिहास ४७ शिकंदर ११९ शेहवान १२५, १२७,१३० श्रीचंद महाराज ७२ श्रीरंगपट्टण ६९, ७८ सकंद ८४,८७,८९.९३,९९ * - कापूस ९४ -सक्करचें धरण ६७-६८, ७६-७७, १५६ - कालवे ७५ ७७ – कांहीं आंकडे ८२-८३. स..."
235699
proofread-page
text/x-wiki
<noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________
- इतिहास ४७ शिकंदर ११९
शेहवान १२५, १२७,१३०
श्रीचंद महाराज ७२ श्रीरंगपट्टण ६९, ७८ सकंद ८४,८७,८९.९३,९९ * - कापूस ९४ -सक्करचें धरण ६७-६८, ७६-७७,
१५६ - कालवे ७५ ७७ – कांहीं
आंकडे ८२-८३.
संजर १२९ सप्तसिंधु ७७
समर्स डॉ. ८१
सिंद्री ११४
सिंध सुधार ८९, प्रवाससाधनें 30
जिल्हे ८,--ह्यूएन संगचें मत ६५-६६
मताधिकार,
१६४.०५ - राज्य-
व्यवस्था १६०--२.'
सिंधुनदी ५-७ सीलोन- राज्यघटना १६१ सुफी ५'
सैंधव ११६
स्कॉट, सर वाल्टर ८१
हरद्वार ५
हार्डिंगपूल १६
हुएन सँग ६५, ११५, १२०
हुमायून ११३,१३०-१
सहिरस १२०
साकेत ६३ साधुबेला ७०,७१,७३-७४,
हूण ११९
सामनी १२१
*
कापूस ९४
हैद्राबाद ९७,९८,१०१ - १०५, १३५.<noinclude></noinclude>
gzdyqpojg835bwrtzm20tcfq5wgnfhi