विकिस्रोत mrwikisource https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0 MediaWiki 1.47.0-wmf.15 first-letter मिडिया विशेष चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा TimedText TimedText talk विभाग विभाग चर्चा Event Event talk पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७१ 104 111567 235704 235637 2026-08-16T13:13:03Z JayashreeVI 4058 235704 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५९)'''}}}}</noinclude>चांगली साध्य होते. असल्या कादंबरीकारांत पहिल्यानें George Meredith याचें नांव तोंडीं येतें, व तें येथें पुरे आहे. <br>{{gap}}रूपकानेंच सांगावयाचें तर चांगल्या निवडक वस्तूंची '''आरास''' ह्मणजे पहिली पद्धत होय. समाजांतल्या दया, उद्वेग उत्पन्न करणाऱ्या प्रसंगांचा '''फोटों''' म्हणजे दुसरी पद्धत होय. संसारांतल्या सर्व तऱ्हेच्या प्रसंगांना योग्य महत्त्व देऊन लेखकाने केलेले आत्म्याचे '''चित्रलेखन''' ह्मणजे तिसरी पद्धत होय. पहिल्यातऱ्हेच्या कादंबऱ्या 'सुखं च मे शयनं च मे' अशा वृत्तीच्या मंडळीना पसंत असतात. दुसऱ्या तऱ्हेच्या कादंबऱ्या खमंग पदार्थांची आवड असलेल्या, चट लागलेल्या मंडळींना विशेष प्रिय असतात; पण सोवळ्या मंडळींना अगदी टाकाऊ वाटतात. तिस-या तऱ्हेच्या कादंबऱ्या ह्मणजे खरोखरच संजीवनी होत. <br>{{gap}}आतां वाचकांमध्यें खमंग वस्तु आवडणारांचा भरणा अधिक असल्यामुळे, कथानकाचा रोख न समजून, ज्या देशाचे, ज्या समाजांतलें कथानक असेल, त्या लोकांविषयीं भलतेच ग्रह त्यांच्या मनांत उत्पन्न होतात. वस्तुस्थितिदर्शक कादंबऱ्या लिहिणारांमध्ये देखील उत्तम व कनिष्ट हे भेद आहेतच. येथे फक्त उत्तम लेखकांना उद्देशून आह्मी लिहीत आहों हे विसरता कामा नये. झोला याच्या कादंबऱ्या वाचून, फ्रान्स, व विशेषेकरून प्यारीसमधल्या पुष्कळ स्त्रियांनां सद्गुणांची ओळख नसते, त्या गुप्त वैश्याच असतात, असा कितीतरीजणांचा समज झालेला दिसतो. इतकें स्पष्ट मत देण्यास त्यांना लाज वाटते, ही गोष्ट खरी आहे. पण हिंदुस्त्रियांच्या सुधारणेचा प्रश्न पुढे आला, ह्मणजे यूरोपियन स्त्रियांबद्दल जे अनुदार, अर्थपूर्ण उद्वार-जवळजवळ नकळत ह्यटलें तरी चालेल-आमच्या महापुरुषांच्या तोंडून ऐकावयास मिळतात, त्यांकडे लक्ष दिले, ह्मणजे वरचें विधान खरें वाटेल. वासुबिलाला विरोध करण्याकरितां मुंबईत भरविलेल्या एका स्त्रियांच्या रमण्यांत पातिव्रत्याच्या महतीबद्दल च-हाट वळून, बिलाला संमति देणाऱ्या लोकांवर एका बाईंनी पर्यायानें केवढा आरोप केला होता, तेंहि विचार करण्यासारखे आहे. खुद्द मुंबईविषयी, आणि तीहि-हिंदुसमाजाला अनुलक्षून अतिशयोक्ति न करता, झोलाच्या धर्तीवर, खरीखुरी कादंबरी लिहिता येणार नाहीं काय? येईल. पण एवढ्यावरून जर सर्व समाजाबद्दल कोणी तर्क बांधला, तर त्याला पिसाट ह्मणणे योग्य होणार नाहीं<noinclude></noinclude> tro3k455zgnxbp6g41otgscnksmmqk2 235705 235704 2026-08-16T13:13:56Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235705 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(५९)'''}}}}</noinclude>चांगली साध्य होते. असल्या कादंबरीकारांत पहिल्यानें George Meredith याचें नांव तोंडीं येतें, व तें येथें पुरे आहे. <br>{{gap}}रूपकानेंच सांगावयाचें तर चांगल्या निवडक वस्तूंची '''आरास''' ह्मणजे पहिली पद्धत होय. समाजांतल्या दया, उद्वेग उत्पन्न करणाऱ्या प्रसंगांचा '''फोटों''' म्हणजे दुसरी पद्धत होय. संसारांतल्या सर्व तऱ्हेच्या प्रसंगांना योग्य महत्त्व देऊन लेखकाने केलेले आत्म्याचे '''चित्रलेखन''' ह्मणजे तिसरी पद्धत होय. पहिल्यातऱ्हेच्या कादंबऱ्या 'सुखं च मे शयनं च मे' अशा वृत्तीच्या मंडळीना पसंत असतात. दुसऱ्या तऱ्हेच्या कादंबऱ्या खमंग पदार्थांची आवड असलेल्या, चट लागलेल्या मंडळींना विशेष प्रिय असतात; पण सोवळ्या मंडळींना अगदी टाकाऊ वाटतात. तिस-या तऱ्हेच्या कादंबऱ्या ह्मणजे खरोखरच संजीवनी होत. <br>{{gap}}आतां वाचकांमध्यें खमंग वस्तु आवडणारांचा भरणा अधिक असल्यामुळे, कथानकाचा रोख न समजून, ज्या देशाचे, ज्या समाजांतलें कथानक असेल, त्या लोकांविषयीं भलतेच ग्रह त्यांच्या मनांत उत्पन्न होतात. वस्तुस्थितिदर्शक कादंबऱ्या लिहिणारांमध्ये देखील उत्तम व कनिष्ट हे भेद आहेतच. येथे फक्त उत्तम लेखकांना उद्देशून आह्मी लिहीत आहों हे विसरता कामा नये. झोला याच्या कादंबऱ्या वाचून, फ्रान्स, व विशेषेकरून प्यारीसमधल्या पुष्कळ स्त्रियांनां सद्गुणांची ओळख नसते, त्या गुप्त वैश्याच असतात, असा कितीतरीजणांचा समज झालेला दिसतो. इतकें स्पष्ट मत देण्यास त्यांना लाज वाटते, ही गोष्ट खरी आहे. पण हिंदुस्त्रियांच्या सुधारणेचा प्रश्न पुढे आला, ह्मणजे यूरोपियन स्त्रियांबद्दल जे अनुदार, अर्थपूर्ण उद्वार-जवळजवळ नकळत ह्यटलें तरी चालेल-आमच्या महापुरुषांच्या तोंडून ऐकावयास मिळतात, त्यांकडे लक्ष दिले, ह्मणजे वरचें विधान खरें वाटेल. वासुबिलाला विरोध करण्याकरितां मुंबईत भरविलेल्या एका स्त्रियांच्या रमण्यांत पातिव्रत्याच्या महतीबद्दल च-हाट वळून, बिलाला संमति देणाऱ्या लोकांवर एका बाईंनी पर्यायानें केवढा आरोप केला होता, तेंहि विचार करण्यासारखे आहे. खुद्द मुंबईविषयी, आणि तीहि-हिंदुसमाजाला अनुलक्षून अतिशयोक्ति न करता, झोलाच्या धर्तीवर, खरीखुरी कादंबरी लिहिता येणार नाहीं काय? येईल. पण एवढ्यावरून जर सर्व समाजाबद्दल कोणी तर्क बांधला, तर त्याला पिसाट ह्मणणे योग्य होणार नाहीं<noinclude></noinclude> dfiaawewva0sazus2bwyz81x3lrfpjj पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७२ 104 111568 235707 235638 2026-08-16T13:23:50Z JayashreeVI 4058 235707 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६०)'''}}}}</noinclude>काय? घाण सांचून अनेक उपद्रव सुरू झाले तरी चालेल, पण ती बाहेर आणावयाची नाहीं, आणतां कामा नये, अशी समाजाची सात्त्विक वृत्ति असल्यामुळे, या नमुन्याच्या कादंबऱ्या आमच्याइकडे होत नाहींत. श्रीयुत कोल्हटकरांच्या अलीकडच्या कांहीं नाटकांत खरा प्रकार रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न होऊं लागतांच, शिष्ट मंडळींचा तडफडाट होतो मग कादंबरीची गोष्ट तर दूरच राहू द्या. "ज्याचे कर्म त्याला", "" करील तो भोगील, असला सवंग, सुलभ वेदांत बोकळल्यामुळे खरोखर स्थिति काय आहे ती समजत नाहीं. मग ती सुधारण्याची खटपट तर दूरच! पण झोलासारख्यांना आमचा सुलभ वेदांत ठाऊक नसल्यामुळे, त्यांची मनें कोंवळी असल्यामुळें, “आहे तें उत्तम आहे,” ह्मणणारांच्या भोंदूपणाचा कंटाळा, किळस येतो. समाजांत किती हिडिस गोष्टी आहेत, त्या ते स्पष्ट दाखवितात. वैद्य जसे अगदी शिसारी येण्यासारख्या रोगाचें देखील निदान शांतपणे ठरवितात, तशीच यांची गोष्ट आहे. असले लेखक समाजाचे वैद्य होत. वैद्यांमध्यें जसे कांहीं वैदू, कांहीं साधारण जाणते, कांहीं धन्वंतरी निघतात, तसे या समाजाच्या वैद्यांमध्येहि निघतात. धंदा शिकण्याची हौस असणारांनी, वैदूंना तरी निदान अजिबात वगळले पाहिजेत. होता होईल तितकी धन्वंतरीकडे धांव घेतली पाहिजे. सरळ भाषेत सांगावयाचें ह्मणजे, असल्या कादंबऱ्या वाचणेच असल्यास नांवाजलेल्या वाचल्या पाहिजेत. Reynold ची पारायणें करणें ह्मणजे वैदूकडे वैद्यक शिकावयाला जाण्यासारखें आहे. रोग्याने इतरांनां सोडून वैदूचा औषधोपचार सुरू करण्यासारखे आहे. <br>{{gap}}"चुका, चाकू, सुरी, कात्री, हीं लहान मुलांचीं खेळणीं नव्हत," असें लहानपणी घोंकलेले वाचकांना आठवत असेल. या वस्तुस्थितिदर्शक कादंबरींची तशीच गोष्ट आहे. मोठेपणीं संसारांत पडल्यानंतर वाचावयाच्या या कादंब-या आहेत. रोगचिकित्सेवरचीं पुस्तकें जशी जाणत्याकरतांच आहेत, तशी समाजाच्या रोगांची चिकित्सा करणाऱ्या कादंबऱ्यांची गोष्ट आहे. त्या जगाचा थोडाबहुत अनुभव आलेल्या, जाणते झालेल्या, वाचकांकरितां आहेत. <br>{{gap}}गैरसमज होऊं नये ह्मणून येथें असें स्पष्ट सांगणे जरूरीचे आहे, कीं, पहिल्यानें उत्तम, सर्वमान्य कादंब-या वाचून पारख करण्याची लायकी साधकानें अंगी आणावी, व मग कुवतीप्रमाणे बऱ्यावाईट सर्व प्रकारच्या कृतीचें आलो-<noinclude></noinclude> rk7z773zclvygpgspu8bdgyj64mz245 235708 235707 2026-08-16T13:24:09Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235708 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६०)'''}}}}</noinclude>काय? घाण सांचून अनेक उपद्रव सुरू झाले तरी चालेल, पण ती बाहेर आणावयाची नाहीं, आणतां कामा नये, अशी समाजाची सात्त्विक वृत्ति असल्यामुळे, या नमुन्याच्या कादंबऱ्या आमच्याइकडे होत नाहींत. श्रीयुत कोल्हटकरांच्या अलीकडच्या कांहीं नाटकांत खरा प्रकार रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न होऊं लागतांच, शिष्ट मंडळींचा तडफडाट होतो मग कादंबरीची गोष्ट तर दूरच राहू द्या. "ज्याचे कर्म त्याला", "" करील तो भोगील, असला सवंग, सुलभ वेदांत बोकळल्यामुळे खरोखर स्थिति काय आहे ती समजत नाहीं. मग ती सुधारण्याची खटपट तर दूरच! पण झोलासारख्यांना आमचा सुलभ वेदांत ठाऊक नसल्यामुळे, त्यांची मनें कोंवळी असल्यामुळें, “आहे तें उत्तम आहे,” ह्मणणारांच्या भोंदूपणाचा कंटाळा, किळस येतो. समाजांत किती हिडिस गोष्टी आहेत, त्या ते स्पष्ट दाखवितात. वैद्य जसे अगदी शिसारी येण्यासारख्या रोगाचें देखील निदान शांतपणे ठरवितात, तशीच यांची गोष्ट आहे. असले लेखक समाजाचे वैद्य होत. वैद्यांमध्यें जसे कांहीं वैदू, कांहीं साधारण जाणते, कांहीं धन्वंतरी निघतात, तसे या समाजाच्या वैद्यांमध्येहि निघतात. धंदा शिकण्याची हौस असणारांनी, वैदूंना तरी निदान अजिबात वगळले पाहिजेत. होता होईल तितकी धन्वंतरीकडे धांव घेतली पाहिजे. सरळ भाषेत सांगावयाचें ह्मणजे, असल्या कादंबऱ्या वाचणेच असल्यास नांवाजलेल्या वाचल्या पाहिजेत. Reynold ची पारायणें करणें ह्मणजे वैदूकडे वैद्यक शिकावयाला जाण्यासारखें आहे. रोग्याने इतरांनां सोडून वैदूचा औषधोपचार सुरू करण्यासारखे आहे. <br>{{gap}}"चुका, चाकू, सुरी, कात्री, हीं लहान मुलांचीं खेळणीं नव्हत," असें लहानपणी घोंकलेले वाचकांना आठवत असेल. या वस्तुस्थितिदर्शक कादंबरींची तशीच गोष्ट आहे. मोठेपणीं संसारांत पडल्यानंतर वाचावयाच्या या कादंब-या आहेत. रोगचिकित्सेवरचीं पुस्तकें जशी जाणत्याकरतांच आहेत, तशी समाजाच्या रोगांची चिकित्सा करणाऱ्या कादंबऱ्यांची गोष्ट आहे. त्या जगाचा थोडाबहुत अनुभव आलेल्या, जाणते झालेल्या, वाचकांकरितां आहेत. <br>{{gap}}गैरसमज होऊं नये ह्मणून येथें असें स्पष्ट सांगणे जरूरीचे आहे, कीं, पहिल्यानें उत्तम, सर्वमान्य कादंब-या वाचून पारख करण्याची लायकी साधकानें अंगी आणावी, व मग कुवतीप्रमाणे बऱ्यावाईट सर्व प्रकारच्या कृतीचें आलो-<noinclude></noinclude> k4qj697luubyr2e5dmajtzzk15fzv1u पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७३ 104 111569 235711 235639 2026-08-17T05:51:07Z JayashreeVI 4058 235711 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६१)'''}}}}</noinclude>चन अवश्य करावे. त्यापासून अपाय न होता उलट फायदा होईल. जगाचें यथार्थ ज्ञान होईल. सहिष्णुता वाढेल. अज्ञानामुळे येणारा ताठा जाऊन अनुकंपा येईल. रसिकता बाणेल. इतकेंच आमचें म्हणणे आहे. वैदूजवळ देखील एका- ददुसरी उत्तम मुळी आढळेल, नाहीं असें नाहीं. पण ती जाणत्यालाच ओळ- खतां येईल, नवशिक्याला येणार नाहीं, हें उघड आहे. {{center|{{larger|'''तुलनात्मक पद्धति.'''}}}} {{gap}}आतांपर्यंत सामाजिक कादंबरी, व तिच्या अंगभूत गोष्टी यांचे विवेचन झालें. तुलनात्मक पद्धति कथेच्या कादंबरी या उपप्रकाराला कशी लावावयाची तें थोडक्यांत सांगितलें, कीं, आमचें काम संपलें. सामाजिक कादंबरीतली बरीच कथानकें कशासंबंधीं असतात, त्याचे विवेचन आतांपर्यंत झालें आहे. तेव्हां तुलनात्मक पद्धतीचा उपयोग ह्मणजे, वेगवेगळ्या लेखकांनी कथानकाची उभवणी कशी केली आहे, पात्रांच्या स्वभावाचे कशा प्रकारें पोषण केलें आहे, संसारातली कोडीं, कल्पित गोष्टींनीं कां होईना, कशी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, व या व्यवसायांत यशापयशाची वांटणी लेखकांत कशी झाली आहे, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष पुरविणे हा होय. वेष, व्यवसाय, वर्ण, चालीरीती, विचार, संस्कार, देश व काळ ही भिन्न असली, तरी संसाराचीं कोडी सारख्याच स्वरूपाची असतात, हें लवकरच प्रत्ययास येऊ लागतें. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुषांचा संबंध हे कोडें प्रत्येक समाजापुढे आहे. पृथ्वीवर मनुष्यप्राणी वावरूं लागल्यापासून हा प्रश्न दत्त ह्मणून पुढे उभा आहे. समाजाच्या वाढीबरोबर हाहि गुंतागुतीचा झाला आहे. समाजाच्या रूपांतराबरोबर याचेहि रूप पालटले आहे. इतकेंच नव्हे, तर जितके समाज तितकीं याचीं रूपं, असें झालें आहे. जितका समाजांतला भेद कमी होत चालला आहे, तितकी याच्या रूपांची संख्या कमी होत चालली आहे-सारखेपणा येत चालला आहे.पण स्त्रीपुरुषांचा संबंध हा प्रश्न समाजाच्या अगदीं मुळापर्यंत जरी जात असला, कोणत्याना कोणत्यातरी रूपांत दरेक कादंबरीत जरी तो आढळला, तरी तेवढ्यावरून सामाजिक प्रश्नांची पुरती कल्पना होत नाहीं. श्रीमंतगरीबांचा संबंध याच्याकडेहि लक्ष पुरवावें लागतें. पहिल्याप्रमाणेंच हाहि सर्वव्यापी आहे. आणि या व्यापाराच्या धांदलीच्या काळांत तर त्याला विशेष महत्त्व आले आहे. व्यापार, रोजगार, धंदा यांचं स्थान म्हणून शहरामध्यें लोक भरत आहेत. खेड्यापाड्यांतली<noinclude></noinclude> 4am3e002sl63nir5pnjeh4ovbhsd8dy 235712 235711 2026-08-17T05:51:35Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235712 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६१)'''}}}}</noinclude>चन अवश्य करावे. त्यापासून अपाय न होता उलट फायदा होईल. जगाचें यथार्थ ज्ञान होईल. सहिष्णुता वाढेल. अज्ञानामुळे येणारा ताठा जाऊन अनुकंपा येईल. रसिकता बाणेल. इतकेंच आमचें म्हणणे आहे. वैदूजवळ देखील एका- ददुसरी उत्तम मुळी आढळेल, नाहीं असें नाहीं. पण ती जाणत्यालाच ओळ- खतां येईल, नवशिक्याला येणार नाहीं, हें उघड आहे. {{center|{{larger|'''तुलनात्मक पद्धति.'''}}}} {{gap}}आतांपर्यंत सामाजिक कादंबरी, व तिच्या अंगभूत गोष्टी यांचे विवेचन झालें. तुलनात्मक पद्धति कथेच्या कादंबरी या उपप्रकाराला कशी लावावयाची तें थोडक्यांत सांगितलें, कीं, आमचें काम संपलें. सामाजिक कादंबरीतली बरीच कथानकें कशासंबंधीं असतात, त्याचे विवेचन आतांपर्यंत झालें आहे. तेव्हां तुलनात्मक पद्धतीचा उपयोग ह्मणजे, वेगवेगळ्या लेखकांनी कथानकाची उभवणी कशी केली आहे, पात्रांच्या स्वभावाचे कशा प्रकारें पोषण केलें आहे, संसारातली कोडीं, कल्पित गोष्टींनीं कां होईना, कशी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, व या व्यवसायांत यशापयशाची वांटणी लेखकांत कशी झाली आहे, अशा अनेक गोष्टींकडे लक्ष पुरविणे हा होय. वेष, व्यवसाय, वर्ण, चालीरीती, विचार, संस्कार, देश व काळ ही भिन्न असली, तरी संसाराचीं कोडी सारख्याच स्वरूपाची असतात, हें लवकरच प्रत्ययास येऊ लागतें. उदाहरणार्थ, स्त्रीपुरुषांचा संबंध हे कोडें प्रत्येक समाजापुढे आहे. पृथ्वीवर मनुष्यप्राणी वावरूं लागल्यापासून हा प्रश्न दत्त ह्मणून पुढे उभा आहे. समाजाच्या वाढीबरोबर हाहि गुंतागुतीचा झाला आहे. समाजाच्या रूपांतराबरोबर याचेहि रूप पालटले आहे. इतकेंच नव्हे, तर जितके समाज तितकीं याचीं रूपं, असें झालें आहे. जितका समाजांतला भेद कमी होत चालला आहे, तितकी याच्या रूपांची संख्या कमी होत चालली आहे-सारखेपणा येत चालला आहे.पण स्त्रीपुरुषांचा संबंध हा प्रश्न समाजाच्या अगदीं मुळापर्यंत जरी जात असला, कोणत्याना कोणत्यातरी रूपांत दरेक कादंबरीत जरी तो आढळला, तरी तेवढ्यावरून सामाजिक प्रश्नांची पुरती कल्पना होत नाहीं. श्रीमंतगरीबांचा संबंध याच्याकडेहि लक्ष पुरवावें लागतें. पहिल्याप्रमाणेंच हाहि सर्वव्यापी आहे. आणि या व्यापाराच्या धांदलीच्या काळांत तर त्याला विशेष महत्त्व आले आहे. व्यापार, रोजगार, धंदा यांचं स्थान म्हणून शहरामध्यें लोक भरत आहेत. खेड्यापाड्यांतली<noinclude></noinclude> 3ylid2ghxb5nhf4ku2ct5a2lyv2yadz पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८१ 104 111607 235700 2026-08-16T12:45:57Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235700 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५० |सिंध प्रांताचे वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>विषयीं पहावें तर 'हे लोक मोठे उमदे प्राणी आहेत, डुकरांची शिकार करतात, शर्यती लावतात, दारू पितात आणि अशुद्ध हिंदुस्थानीमध्यें नेटिव्ह कारकुनांना हुकूम फर्मावतात!” तेव्हां राहातां राहिला नेपियर स्वतः व त्याचे लष्करी अधिकारी व त्यांच्याकडूनच सर्व कारभार उरकण्याचा त्यानें निश्चय केला. त्यामुळे कारभाराचा सगळा विचका झाला. ज्यांना त्या विषयांत काडीइतकेंही कळत नव्हतें अशा लष्करी अंमलदारांकडे कालवे व जंगल यांसारखीं महत्त्वाचीं खातीं देण्यांत आली. शिवाय नेपियरला स्वतः सगळ्या कामांत ढवळाढवळ करण्याची व हुकूम सोडण्याची सुलतानी खोड असल्यामुळे अधिकारीवर्गाला आपली बुद्धि चालविण्यास वावच मिळेना.<br>{{gap}}नेपियरनें सिंधचे कराची, हैदराबाद व शिकारपूर असे तीन जिल्हे केले. प्रत्येक जिल्ह्यावर कलेक्टर व दुय्यम कलेक्टर असे अधिकारी नेमले. यांच्या खालीं मीरांच्या वेळच्या 'कारदारांची' पूर्वीच्या निम्या पगारावर नेमणूक झाली! कलेक्टर व दुय्यम कलेक्टर यांना जमीनवसुलीच्या कामाबरोबरच न्यायदानाचाही अधिकार देण्यांत आला होता. पण त्यांनी दिलेला निकाल फिरविण्याचा अधिकार नेपियरनें आपल्याकडे ठेवला होता व वेळीअवेळीं तो आपली सत्ता उपयोगांत आणी. मियानीच्या जयानंतर जे जहागिरदार शरण आले, त्यांच्या जमिनी त्यांच्याकडेच ठेवण्यांत आल्या. ज्या जमिनी जप्त झाल्या त्या प्रत्यक्ष शेतकऱ्यांनाच खंडानें देण्यांत आल्या. कांहीं जकाती वगैरे नेपियरनें काढून टाकल्या व जमिनीवरील खंड कमी केला. गुलामगिरी व बलुची रूढीप्रमाणें नवऱ्याला बदचालीबद्दल बायकोचा खून करण्याचा हक्क हीं दोन्हीं नेपियरनें गैरकायदा ठरवून या बाबतींत गुन्हे करणारांना जबर शिक्षा ठोठावल्या. दररोजच्या 'शांतता व सुव्यवस्था' राखण्याच्या कामाकरितां लष्कराचा उपयोग केल्यास लष्कराचा दरारा कमी होईल,<noinclude></noinclude> ery76eyoxdbo2lvih7ainlbesy2p638 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८२ 104 111608 235701 2026-08-16T12:53:02Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235701 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||ब्रिटिश अंमलाखालचा सिंध|१५१ }}</noinclude>म्हणून नेपियरनें २४०० शिपायांची नवी पोलिसफौज निर्माण केली. पण या पोलिसांवर अधिकार कलेक्टरचा नसून लष्करी अमलदारांचा असे. त्यामुळे लष्करी खातें व राज्यकारभार खातें यांच्यांत सारखीं झक्काझक्की होई. त्याचा सुपरिणाम नेपियरनेच लिहून ठेविला आहे. "एकीकडे पोलीस अधिकारी आमच्याकडे काटदार, लंबरदार व जमीनदार यांच्या फसवेगिरीच्या कागाळ्या आणतात, तर दुसरीकडे ही काटदार वगैरे मंडळी पोलिसांच्या हडेलहप्पीबद्दल तक्रारी करतात. यामुळे दोघांचा एकमेकांवर दाब राहातो व प्रत्येक जण दुसऱ्याची नाचक्की करण्यासाठीं गरीब रयतेचा कड घेतो."<Br>{{gap}}नेपियरच्या अमदानींत एक मात्र लोकोपयोगी काम झालें तें म्हणजे कराची बंदरांतील नेपियर मोल हा धक्का होय. कराची बंदराच्या सुधराईबद्दल त्याच्या पुष्कळ योजना होत्या. पण त्यांपैकी कोणत्याच सिद्धीस गेल्या नाहींत. तो गव्हर्नर असतांना मलेरिया व कॉलरा या साथी सिंधप्रांतांत आल्या. एका वर्षी टोळधाडीने पिकांची नासाडी झाली, तर दुसऱ्या वर्षी महापुरानें पिकें वाहून जाण्याची पाळी आली. पण इतक्या आपत्ती आल्या, तरी नेपियरची बेडर वृत्ति कायमच राहिली.<Br>{{gap}}सिंधप्रांत नेपियर नें जिंकला पण स्थिरस्थावर करण्यासाठीं त्याला थोडी फार खटपट पडलीच. त्याच्याजवळ १५००० फौज असल्यामुळे बलुची टोळ्यांचा बंदोबस्त करणें त्याला जड गेलें नाहीं. बलुच्यांचा उपद्रव बराच होऊं लागला असें पाहून जानेवारी १८४५ मध्ये नेपियरनें ६००० सैन्य त्यांचा पाडाव करण्यासाठी पाठविलें. मीर अल्ली मुराद यानेंही आपल्या ४००० फौजेनिशी मदत केली. या सैन्यानें जखराणी व डोंबकी या जातींना जेरीस आणलें; नेपियरनें बायबलमधल्या नेबुशॅडनझार राजाची युक्ति योजून या टोळ्यांना त्यांच्या मूळस्थानाहून उठविलें. मग उत्तर सिंध सरहद्द जिल्ह्यांत त्यांची<noinclude></noinclude> 7uibsarewquovf9j2nttdt7v6162syd पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८३ 104 111609 235702 2026-08-16T13:04:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235702 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५२ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>वसाहत केली. अशा तऱ्हेनें या टोळ्यांची व्यवस्था झाली. पण बुगटी जातीच्या लोकांची पुंडाई चालूच होती. नेपियरनें त्यांच्यावर कॉटन जेकब व मेरीवेदर या अधिकाऱ्यांना पाठविलें व त्यांनी ६०० बुगटी लोकांना कापून काढले व १०० लोकांना कैद केलें. अशा तऱ्हेनें बुगटी टोळ्याही नरम आल्या व लवकरच उत्तर सिंध दक्षिण सिंधाइतकाच सुरक्षित व सुधारलेला असा झाला.<Br>{{gap}}१८४५ च्या अखेर पहिले शीख युद्ध सुरू झालें. तेव्हां नेपियर नें १२००० फौजेनिशीं भावलपूरकडे कूच केलें. पुढील सालीं त्याला आपल्या जागेचा राजिनामा द्यावा लागला. त्यापूर्वी त्यानें आपले स्वतःचें मत म्हणून लिहून ठेवलें कीं, सिंधचा कारभार जर मुलकी अधिकाऱ्यांच्या हातांत गेला तर उधळपट्टी फार होईल, बेबंदशाही माजेल आणि इंग्रजी सत्तेचे बारा वाजतील!<Br>{{gap}}पण नेपियरच्या बजावण्याचा कंपनी सरकारवर कांहींच परिणाम न होतां मुंबई सरकारच्या मुलकी खात्यांतील प्रिंगल या अधिकाऱ्याला सिंधचा कमिशनर म्हणून नेमण्यांत आलें. त्यानंतर लवकरच मुंबईचे गव्हर्नर सर जॉर्ज क्लार्क हे सिंधांत गेले व त्यांनीं सर्व चवकशी व पहाणी करून सिंधच्या राज्यकारभारासंबंधीं एक महत्त्वाचा रिपोर्ट लिहिला. ह्यावरून नेपियरच्या वेळीं कारभारांत कशी अंदाधुंदी होती तें कळून येतें. उत्पन्नाचा बरोबर अंदाजच करतां येत नव्हता. पण खर्च मात्र अवाच्या सव्वा होत असे. जमिनीचा वसूल सर्वस्वी कारभाऱ्यांच्या ताब्यांत असे व त्यांनी जुलमानें अधिक वसूल उकळल्यास त्यांना फैलावर घेण्याची कांहींच व्यवस्था नव्हती. लांच देणें, घेणें, सैन्याच्या मक्तेदारांची लुच्चेगिरी वगैरे प्रकार फार होते. फौजदारी कोर्टाची व्यवस्था चांगली नव्हती. कालवे व जंगले यांची अगदीं गैरव्यवस्था होती. प्रिंगल यांच्या नेमणुकीनंतर लवकरच पुष्कळ सुधारणा करण्यांत आल्या. न्यायदानाची पद्धत चांगली शिस्तवार झाली व सात वर्षाकरतां जमिनीच्या धाऱ्याची रक्कम ठरविण्यांत आली.{{nop}}<noinclude></noinclude> ans3x95pybkpdxynz1ovj2j98siuqud पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८४ 104 111610 235703 2026-08-16T13:11:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235703 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||ब्रिटिश अंमलाखालचा सिंध|१५३}}</noinclude>{{gap}}१८५१ सालीं फ्रियर (पुढें जो सर बार्टल फ्रियर झाला) याची कमिशनर म्हणून नेमणूक झाली. फ्रियर हा अगदीं तरुण म्हणजे ३५ वर्षीचा असल्यामुळे त्याच्या नेमणुकीबद्दल बराच गवगवा झाला व इंग्लंडांतही तक्रार नेण्यांत आली. पण मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड फॉकलंड यांना साताऱ्याचें राज्य खालसा केल्यानंतरच्या बिकट परिस्थितींत फ्रियरचा फार उपयोग झाला होता. त्यामुळे त्यांनीं जोर धरला व त्याची नेमणूक कायम करून घेतली. फ्रियरची कारकीर्द १८५१ पासून १८५९ पर्यंत झाली व त्या अवधीत त्यानें सिंधची कितीतरी सुधारणा व प्रगति करून दाखविली. आपल्या हाताखालील कर्तबगार माणसाच्या करामतीला योग्य प्रोत्साहन देऊन त्याच्याकडून काम करून घ्यावयाचें, पण आपला तर बोज राखायचा ही हातोटी फ्रियरला चांगली साधली होती. हिच्याच अभावामुळे नेपियरची कारकीर्द फिकी पडली. फ्रियरमधला आणखी एक मोठा गुण म्हणजे त्याला आपल्या योजनांच्या पूर्ततेसाठी पैसा कसा व कोठून काढावा हें चांगलें माहीत असे.<Br>{{gap}}फ्रियरने पहिल्यांदा कराची बंदर सुधारण्याचे काम हातांत घेतलें. हें बंदर इतके वाईट होतें कीं, पावसाळ्यांत तेथें जहाजे येतच नसत. मग टपालसुद्धां खुष्कीच्या मार्गानें पुष्कळदां दलदलीतून आणि चिखलांतून मुंबईकडे पाठवावें लागे. पण फ्रियरच्या मार्गांत अनेक अडचणी होत्या. त्यानें स्वतःच लिहून ठेवलें आहे की, "आधींच आमच्याजवळ कांहीं साधनें नाहींत. त्यांत आमचे अंमलदार आमच्या योजनेला हास्यास्पद ठरविणारे आणि व्यापारी पाहिले तर ५०० मैलांवर असलेल्या मुंबई बंदरांतील व्यापार कमी होईल अशा कल्पनेनें आमच्या योजनेला नाके मुरडणारें! अशा स्थितींत काम व्हावें कसें!" त्यानें सर्व गोष्टी खुलासेवार रीतीनें गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांना कळविल्या. डलहौसीला योजना फार पसंत पडली व मग मात्र सरकारी चक्रे फिरूं लागून फ्रियरची योजना अमलात येऊ लागली. कराची बंदराची<noinclude></noinclude> nqwguc7sv2awj3ygju4qbvnjs3m4jhk पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८५ 104 111611 235706 2026-08-16T13:17:37Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235706 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५४ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सुधारणा झाली. त्याचप्रमाणे कराचीहून कोट्रीपर्यंत आगगाडी रस्ता करण्याचेंही ठरलें. सिंधमध्यें कालवे फार त्यामुळे रस्ते करण्याचा प्रश्न म्हणजे खरोखरी या कालव्यांवरून जागोजाग पूल बांधण्याचाच प्रश्न होता. फ्रियरनें पक्क्या विटांचे पूल बांधण्याचा सपाटा चालविला, व हे सगळे गोऱ्या अधिकाऱ्यांच्या मदतीशिवाय. डाकबंगलेही ठिकठिकाणीं बांधण्यांत आले. फ्रियरनें सिंध प्रांतासाठीं वेगळीं पोस्टाचीं तिकिटें छापली व तीं विकायला ठेवलीं. हीं तिकिटें लावलेलीं पत्रें कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याजवळ अगर सरकारी कचेरींत दिली म्हणजे त्यांनीं तीं आपल्या सरकारी कागदपत्रांबरोबर योग्य ठिकाणी पाठवावीं अशी सोय केली. त्यामुळे प्रत्येक सरकारी कचेरी म्हणजे एक टपालघरच झालें. फ्रियरनें कारभार हातांत घेतला त्यावेळी अवघ्या दोन गोऱ्या अधिकाऱ्यांना सिंधी भाषा समजत असे. शिवाय त्या भाषेला स्वतःची अशी लिपी नव्हती. फ्रियरनें एक अरबी लिपीसारखी लिपी सिंधी भाषेची म्हणून ठरविली. शाळा स्थापून त्यांतून तिचा प्रसार केला व दरबारी भाषा सिंधी असें ठरवून टाकलें. त्यामुळे पुष्कळ अधिकाऱ्यांना ती भाषा शिकणें भागच पडलें. १८५३ साली कराची येथें पहिली इंग्रजी शाळा उघडण्यांत आली.<Br>{{gap}}१८५७ च्या बंडाची बातमी फ्रियरला कळतांच त्यानें अगदीं थोडें सैन्य सिंधांत ठेवून बाकीचें मुलतानकडे पाठवून दिलें. हैदराबाद, कराची व जाकोबाबाद येथें सप्टेंबर महिन्यांत हिंदी सैनिकांच्या कांहीं टोळ्यांनी गडबड केली व बंड करण्याचे प्रयत्न केले. पण ठिकठिकाणच्या युरोपियन अधिकाऱ्यांनी सावधपणा बाळगून बंडवाल्यांना कडक शिक्षा ठोठावल्या, त्यामुळे सगळीकडे सामसूम झालें. सिंधांतील प्रजेची बंडवाल्यांकडे केव्हांच सहानुभूति असल्याचें दिसलें नाहीं. या सर्व बिकट व धोक्याच्या प्रसंगीं जनरल जॉन जेकब- जाकोबाबादचा नामहेतु- याचा फारच उपयोग झाला. सर्व लष्करी जबाबदारी<noinclude></noinclude> 6xl0n0y7hlwpp8ucawse0wwvq0g27bz पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८६ 104 111612 235709 2026-08-16T13:25:14Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235709 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||ब्रिटिश अंमलाखालचा सिंध|१५५ }}</noinclude>त्याच्यावर पडल्यामुळे १८५८ मध्ये त्याची प्रकृति अगदी खालावली, व कसेबसें त्याला जाकोबाबाद येथें आणलें. तेथेंच ५ डिसेंबर रोजी तो मरण पावला. बलुची लोकांचाही त्याच्यावर इतका जीव होता कीं, ते ढळढळा रडले. त्याच्या इच्छेप्रमाणें कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करतां त्याचें प्रेत जाकोबाबाद येथेंच पुरण्यांत आलें.<br>{{gap}}१८५९ साली फ्रियरला व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळाचा सभासद करण्यांत आले. त्यानें कराची सोडण्यापूर्वी तेथें एक नागरिकांची मोठी सभा भरली व त्याचे स्मारक करण्याची योजना ठरली. कराची येथें ऑक्टोबर १८६६ मध्ये उघडलेला '''फ्रियर हॉल''' हे त्या योजनेचें मूर्त स्वरूप आहे.<br>{{gap}}फ्रियरच्या नंतर इन्हरॅरिटी याला कमिशनर नेमण्यांत आलें. याच्याच काळांत '''मिथ्राव''' कालवा सुरू झाला; कराची- कोट्री आगगाडी चालू झाली; व कराची व्यापारी मंडळ उघडण्यांत आलें. त्यानंतरचे कमिशनर मॅन्सफील्ड व मेरिवेदर हे होत. मेरिवेदर यानें जनरल जेकबच्या बरोबरीनें बलुची टोळ्यांचा बंदोबस्त करण्याची कामगिरी केली होती. तो १८७७ पर्यंत कमिशनर होता. त्याचें स्मारक म्हणून कराची येथील मेरिवेदर घड्याळ बुरूज बांधण्यांत आला. अर्स्किन हा कमिशनर असतां ड्यूक ऑफ कॅनॉट यांनी सिंध प्रांताला भेट दिली. त्याच्याच कारकीर्दीत मुंबईचे तीन गव्हर्नर सिंध प्रांतांत आले. १८८७ साली लॉर्ड रे यांनी कराची येथे दयाराम जेठमल कॉलेज उघडलें. अर्स्किन यानें सर्व निरनिराळ्या खात्यांची नीट घडी बसवून दिली. त्याच्यानंतरचा कमिशनर सर चार्लस प्रिचर्ड यानें अबकारी खात्यांत सुधारणा केली. त्याच्याच कारकीर्दीत १८८९ मध्ये सक्कर येथील सिंधू नदीवरील '''लॅन्सडाऊन पूल''' तयार झाला. सर एव्हन जेम्स यानें इंग्रजी व सिंधी शाळांचा पुष्कळ प्रसार केला आणि मुसलमान व मागासलेले वर्ग यांच्या शिक्षणाकडे त्यानें जास्त लक्ष पुरविलें. कराची येथील<noinclude></noinclude> 7prvvbeupmps15beaqsyblqhwmeh0gk पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८७ 104 111613 235710 2026-08-16T13:31:52Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235710 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१५६|सिंधप्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>मुसलमानी शाळा '''मद्रसा''' हिचा तो मोठा पुरस्कर्ता होता. दुर्दैवानें याच्या अमदानीत १८९६ मध्ये कराचीत प्रथम प्लेगची साथ आली व हजारों लोक मृत्युमुखी पडले. १९०५ ते १९१२ या सालांत फॅन्सिस यंग हजबंड हा कमिशनर होता. याच्याच कारकीर्दीत मरहूम बादशहा पांचवे जॉर्ज व राणी मेरी यांचे आगमन झालें व त्यांच्या हस्तें कराची येथील फ्रियर हॉल जवळ व्हिक्टोरिया राणीचा पुतळा उभारण्यांत आला. आगगाड्या व कालवे यांच्या सोयी अधिक प्रमाणांत करण्यांत आल्या. कराचीचा व्यापार वाढू लागला; व यंग हजबंड १९१२ मध्यें सिंध सोडून गेला तेव्हां सिंधची अनेक बाबतींत प्रगति व सुधारणा झाली होती. सिंधची राज्यव्यवस्था ब्रिटिश हिंदुस्थानातील इतर प्रांताप्रमाणेच करण्यांत आली.<br>{{gap}}१९०४ सालापासून किंवा त्याच्याही आधींपासून ज्या '''सक्कर बराज''' योजनेच्या वाटाघाटी सुरू होत्या ती योजना शेवटीं १९२३ सालीं मुंबई कायदे कौन्सिलानें पास केली व त्या वेळपासून डिसेंबर १९३१ पर्यंत सिंध प्रांताच्या अधिकाऱ्यांचें सारें लक्ष ह्या प्रचंड धरणाच्या व पाटबंधाऱ्याच्या कामांत गुंतून राहिलें होतें. ज्या योजनेवर एकंदर वीस कोटी रुपयांच्यावर खर्च झाला व जिच्यामुळे ५० लाख एकर जमिनीला प्रमाणशीर व निश्चित असें पाणी मिळून शेतकीतला अनिश्चितपणा बराचसा कमी होणार आहे अशा या मोठ्या सार्वजनिक कामाकडे अधिकाऱ्यांचे व लोकांचें सारखे लक्ष असावें हें अगदीं साहजिक आहे. त्यामुळे या काळांतील सिंधचा इतिहास म्हणजे सक्कर बंधारा योजनेचाच इतिहास होय. डिसेंबर १९३१ मध्ये हा बंधारा पुरा झाला व १९३२ पासून कालव्यांच्या मार्गे शेतीला पाणी देण्यास सुरवात झाली. लाखों एकर नवीन जमीन लागवडीस येत आहे व त्यामुळे सिंध प्रांताची संपत्ति व उत्पन्न पुष्कळच वाढले आहे.<br>{{gap}}हिंदुस्थानच्या भावी संयुक्त किंवा फेडरल राज्यघटनेमध्यें सिंध हा एक घटक व्हावा अशी सिंधवासीयांची इच्छा असल्यामुळे नवीन<noinclude></noinclude> 3631styzck67guqdi5mx3l95tyc2th4 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७४ 104 111614 235713 2026-08-17T05:52:18Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६२ ) वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयु कसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर..." 235713 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६२ ) वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयु कसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर इतर जुन्या देशांत, शहरें व खेडीपाडी यांच्या राहणीमध्ये विलक्षण फरक पडूं लागले आहेत. त्यामुळे श्रीमंत व गरीब या जुनाट भेदाला उग्र स्वरूप येऊ पहात आहे. लोकमताचा दाब राज्यव्यवहारावर अधिकाधिक पडत चालल्यामुळे कारभाराची सूत्रे कश छालतात, पैशाच्या जोरावर कायकाय खटपटी होतात, राष्ट्रहिताच्या नांवांवर लक्ष्मीपुत्रांच्या तुंबड्या कशा भरतात, हा एक नवीन विषय कादंबरीकारांनां मिळाला आहे. तच व्यक्तिस्वातंत्र्याची ह्मणजे, मतस्वातंत्र्य व क्रियास्वातंत्र्य यांची, वाढ अलीकडे जास्त झाल्यामुळे, त्यांची भर पडली आह. शिवाय, आईचाप, बहीणभाऊ, असले नात्याचे जुने प्रश्न आहेतच. या सर्व प्रश्नसमु दायाला तुलनात्मक पद्धति लावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सामाजिक प्रश्न कोणते असतात ते वर दाखविले आहेत. ऐतिहासिक कादंबरीप्रमाण येथे कांहीं निवडक कादंब-यांचीं नावे देण्याचा आमचा विचार आहे. कारण, जितका खल करण्यासारखा होता तितका आतांपर्यंत केला आहे. आतां प्रचीति पाहणें हैं वाचकांवर सोपविणे भाग आहे. जशी आवड असेल, व जशी हिंमत असेल, तशी ही पद्धत इतर कादंबऱ्यांना लावून अनुभव घ्यावा. इंग्र जीत भाषांतर झालेल्या परदेशी लेखकांचीं नांवें दिली आहेत. बाकी इंग्रजी लेखकांची आहेत. अवश्य वाचाव्यात अशा, व मर्जी असल्यास वाचाव्यात अशा, निरनिराळ्या दोन वर्गात कादंबन्या वांटल्या आहेत. पहिल्या वर्गांत अवश्य वाचण्यासारख्यांचीं नांवें आहेत. या दोन्हीदि वाद्या पूर्ण नाहींत हैं लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पहिल्या वर्गीतल्याच कादंबऱ्या वाचल्या तरी पारख करण्याची लायकी थोडीबहुत अंगीं येईल. 1 Jane Austen- 2 Thackeray.--- 3 Charlotte Bronte:.- 4 Balzac. I Emma. Newcomes. Jane Eyre. Old Goriot. Eugenie Grandet.<noinclude></noinclude> 52p5c84mntenb24ihl15dlglg3lnibo 235714 235713 2026-08-17T06:17:57Z JayashreeVI 4058 235714 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६२)'''}}}}</noinclude>वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयुक्तसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर इतर जुन्या देशांत, शहरें व खेडीपाडी यांच्या राहणीमध्ये विलक्षण फरक पडूं लागले आहेत. त्यामुळे श्रीमंत व गरीब या जुनाट भेदाला उग्र स्वरूप येऊ पहात आहे. लोकमताचा दाब राज्यव्यवहारावर अधिकाधिक पडत चालल्यामुळे कारभाराची सूत्रे कशी हालतात, पैशाच्या जोरावर कायकाय खटपटी होतात, राष्ट्रहिताच्या नांवांवर लक्ष्मीपुत्रांच्या तुंबड्या कशा भरतात, हा एक नवीन विषय कादंबरीकारांनां मिळाला आहे. तसेच व्यक्तिस्वातंत्र्याची ह्मणजे, मतस्वातंत्र्य व क्रियास्वातंत्र्य यांची, वाढ अलीकडे जास्त झाल्यामुळे, त्यांची भर पडली आहे. शिवाय, आईबाप, बहीणभाऊ, असले नात्याचे जुने प्रश्न आहेतच. या सर्व प्रश्नसमुदायाला तुलनात्मक पद्धति लावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सामाजिक प्रश्न कोणते असतात ते वर दाखविले आहेत. ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे येथे कांहीं निवडक कादंब-यांचीं नावे देण्याचा आमचा विचार आहे. कारण, जितका खल करण्यासारखा होता तितका आतांपर्यंत केला आहे. आतां प्रचीति पाहणें हे वाचकांवर सोपविणे भाग आहे. जशी आवड असेल, व जशी हिंमत असेल, तशी ही पद्धत इतर कादंबऱ्यांना लावून अनुभव घ्यावा. इंग्रजीत भाषांतर झालेल्या परदेशी लेखकांचीं नांवें दिली आहेत. बाकी इंग्रजी लेखकांची आहेत. अवश्य वाचाव्यात अशा, व मर्जी असल्यास वाचाव्यात अशा, निरनिराळ्या दोन वर्गात कादंब-या वांटल्या आहेत. पहिल्या वर्गांत अवश्य वाचण्यासारख्यांचीं नांवें आहेत. या दोन्हीदि याद्या पूर्ण नाहींत हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पहिल्या वर्गांतल्याच कादंबऱ्या वाचल्या तरी पारख करण्याची लायकी थोडीबहुत अंगीं येईल. {{center|'''I'''}} <center> |- |+ |1 Jane Austen-{{gap}}{{gap}}|| Emma. |- |2 Thackeray.--{{gap}}{{gap}}|| Newcomes. |- |3 Charlotte Bronte:.-{{gap}}{{gap}}||Jane Eyre. |- |4 Balzac.--{{gap}}{{gap}} || Old Goriot. |- |---{{gap}}{{gap}} || Eugenie Grandet. |} </center><noinclude></noinclude> 0qm3k8t3g8oj216jxud60p03eeb41yj 235715 235714 2026-08-17T06:20:39Z JayashreeVI 4058 235715 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६२)'''}}}}</noinclude>वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयुक्तसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर इतर जुन्या देशांत, शहरें व खेडीपाडी यांच्या राहणीमध्ये विलक्षण फरक पडूं लागले आहेत. त्यामुळे श्रीमंत व गरीब या जुनाट भेदाला उग्र स्वरूप येऊ पहात आहे. लोकमताचा दाब राज्यव्यवहारावर अधिकाधिक पडत चालल्यामुळे कारभाराची सूत्रे कशी हालतात, पैशाच्या जोरावर कायकाय खटपटी होतात, राष्ट्रहिताच्या नांवांवर लक्ष्मीपुत्रांच्या तुंबड्या कशा भरतात, हा एक नवीन विषय कादंबरीकारांनां मिळाला आहे. तसेच व्यक्तिस्वातंत्र्याची ह्मणजे, मतस्वातंत्र्य व क्रियास्वातंत्र्य यांची, वाढ अलीकडे जास्त झाल्यामुळे, त्यांची भर पडली आहे. शिवाय, आईबाप, बहीणभाऊ, असले नात्याचे जुने प्रश्न आहेतच. या सर्व प्रश्नसमुदायाला तुलनात्मक पद्धति लावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सामाजिक प्रश्न कोणते असतात ते वर दाखविले आहेत. ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे येथे कांहीं निवडक कादंब-यांचीं नावे देण्याचा आमचा विचार आहे. कारण, जितका खल करण्यासारखा होता तितका आतांपर्यंत केला आहे. आतां प्रचीति पाहणें हे वाचकांवर सोपविणे भाग आहे. जशी आवड असेल, व जशी हिंमत असेल, तशी ही पद्धत इतर कादंबऱ्यांना लावून अनुभव घ्यावा. इंग्रजीत भाषांतर झालेल्या परदेशी लेखकांचीं नांवें दिली आहेत. बाकी इंग्रजी लेखकांची आहेत. अवश्य वाचाव्यात अशा, व मर्जी असल्यास वाचाव्यात अशा, निरनिराळ्या दोन वर्गात कादंब-या वांटल्या आहेत. पहिल्या वर्गांत अवश्य वाचण्यासारख्यांचीं नांवें आहेत. या दोन्हीदि याद्या पूर्ण नाहींत हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पहिल्या वर्गांतल्याच कादंबऱ्या वाचल्या तरी पारख करण्याची लायकी थोडीबहुत अंगीं येईल. {{center|{{larger|'''I'''}}}} <center> {| |- |+ |1 Jane Austen-{{gap}}{{gap}}|| Emma. |- |2 Thackeray.--{{gap}}{{gap}}|| Newcomes. |- |3 Charlotte Bronte:.-{{gap}}{{gap}}||Jane Eyre. |- |4 Balzac.--{{gap}}{{gap}} || Old Goriot. |- |---{{gap}}{{gap}} || Eugenie Grandet. |} </center><noinclude></noinclude> ba2pi4rs72n7xb8nefdt9pwdgx3oiqm 235716 235715 2026-08-17T06:22:51Z JayashreeVI 4058 235716 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६२)'''}}}}</noinclude>वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयुक्तसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर इतर जुन्या देशांत, शहरें व खेडीपाडी यांच्या राहणीमध्ये विलक्षण फरक पडूं लागले आहेत. त्यामुळे श्रीमंत व गरीब या जुनाट भेदाला उग्र स्वरूप येऊ पहात आहे. लोकमताचा दाब राज्यव्यवहारावर अधिकाधिक पडत चालल्यामुळे कारभाराची सूत्रे कशी हालतात, पैशाच्या जोरावर कायकाय खटपटी होतात, राष्ट्रहिताच्या नांवांवर लक्ष्मीपुत्रांच्या तुंबड्या कशा भरतात, हा एक नवीन विषय कादंबरीकारांनां मिळाला आहे. तसेच व्यक्तिस्वातंत्र्याची ह्मणजे, मतस्वातंत्र्य व क्रियास्वातंत्र्य यांची, वाढ अलीकडे जास्त झाल्यामुळे, त्यांची भर पडली आहे. शिवाय, आईबाप, बहीणभाऊ, असले नात्याचे जुने प्रश्न आहेतच. या सर्व प्रश्नसमुदायाला तुलनात्मक पद्धति लावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सामाजिक प्रश्न कोणते असतात ते वर दाखविले आहेत. ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे येथे कांहीं निवडक कादंब-यांचीं नावे देण्याचा आमचा विचार आहे. कारण, जितका खल करण्यासारखा होता तितका आतांपर्यंत केला आहे. आतां प्रचीति पाहणें हे वाचकांवर सोपविणे भाग आहे. जशी आवड असेल, व जशी हिंमत असेल, तशी ही पद्धत इतर कादंबऱ्यांना लावून अनुभव घ्यावा. इंग्रजीत भाषांतर झालेल्या परदेशी लेखकांचीं नांवें दिली आहेत. बाकी इंग्रजी लेखकांची आहेत. अवश्य वाचाव्यात अशा, व मर्जी असल्यास वाचाव्यात अशा, निरनिराळ्या दोन वर्गात कादंब-या वांटल्या आहेत. पहिल्या वर्गांत अवश्य वाचण्यासारख्यांचीं नांवें आहेत. या दोन्हीदि याद्या पूर्ण नाहींत हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पहिल्या वर्गांतल्याच कादंबऱ्या वाचल्या तरी पारख करण्याची लायकी थोडीबहुत अंगीं येईल. {{center|{{larger|'''I'''}}}} <center> {| |- |+ |1 Jane Austen-{{gap}}{{gap}}|| Emma. |- |2 Thackeray.--{{gap}}{{gap}}|| Newcomes. |- |3 Charlotte Bronte:.-{{gap}}{{gap}}||Jane Eyre. |- |4 Balzac.--{{gap}}{{gap}} || Old Goriot. |- | || Eugenie Grandet. |} </center><noinclude></noinclude> ae1fjnxnqlvzacrn1xryry1o6y8e0m2 235717 235716 2026-08-17T06:23:48Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235717 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६२)'''}}}}</noinclude>वस्ती कमी होत आहे. इंग्लंडसारख्या देशांत ती ओसाड पडली आहेत. संयुक्तसंस्थानांत ( United States) खेडीपाडीं नाहींतच म्हटल्यास चालेल. पण असल्या नव्या देशांची गोष्ट बाजूस ठेविली, तर इतर जुन्या देशांत, शहरें व खेडीपाडी यांच्या राहणीमध्ये विलक्षण फरक पडूं लागले आहेत. त्यामुळे श्रीमंत व गरीब या जुनाट भेदाला उग्र स्वरूप येऊ पहात आहे. लोकमताचा दाब राज्यव्यवहारावर अधिकाधिक पडत चालल्यामुळे कारभाराची सूत्रे कशी हालतात, पैशाच्या जोरावर कायकाय खटपटी होतात, राष्ट्रहिताच्या नांवांवर लक्ष्मीपुत्रांच्या तुंबड्या कशा भरतात, हा एक नवीन विषय कादंबरीकारांनां मिळाला आहे. तसेच व्यक्तिस्वातंत्र्याची ह्मणजे, मतस्वातंत्र्य व क्रियास्वातंत्र्य यांची, वाढ अलीकडे जास्त झाल्यामुळे, त्यांची भर पडली आहे. शिवाय, आईबाप, बहीणभाऊ, असले नात्याचे जुने प्रश्न आहेतच. या सर्व प्रश्नसमुदायाला तुलनात्मक पद्धति लावण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. सामाजिक प्रश्न कोणते असतात ते वर दाखविले आहेत. ऐतिहासिक कादंबरीप्रमाणे येथे कांहीं निवडक कादंब-यांचीं नावे देण्याचा आमचा विचार आहे. कारण, जितका खल करण्यासारखा होता तितका आतांपर्यंत केला आहे. आतां प्रचीति पाहणें हे वाचकांवर सोपविणे भाग आहे. जशी आवड असेल, व जशी हिंमत असेल, तशी ही पद्धत इतर कादंबऱ्यांना लावून अनुभव घ्यावा. इंग्रजीत भाषांतर झालेल्या परदेशी लेखकांचीं नांवें दिली आहेत. बाकी इंग्रजी लेखकांची आहेत. अवश्य वाचाव्यात अशा, व मर्जी असल्यास वाचाव्यात अशा, निरनिराळ्या दोन वर्गात कादंब-या वांटल्या आहेत. पहिल्या वर्गांत अवश्य वाचण्यासारख्यांचीं नांवें आहेत. या दोन्हीदि याद्या पूर्ण नाहींत हे लक्षांत ठेवण्यासारखें आहे. पहिल्या वर्गांतल्याच कादंबऱ्या वाचल्या तरी पारख करण्याची लायकी थोडीबहुत अंगीं येईल. {{center|{{larger|'''I'''}}}} <center> {| |- |+ |1 Jane Austen-{{gap}}{{gap}}|| Emma. |- |2 Thackeray.--{{gap}}{{gap}}|| Newcomes. |- |3 Charlotte Bronte:.-{{gap}}{{gap}}||Jane Eyre. |- |4 Balzac.--{{gap}}{{gap}} || Old Goriot. |- | || Eugenie Grandet. |} </center><noinclude></noinclude> cdkpq73dkn8cxpioe1ga9y9kkq32xs9 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७५ 104 111615 235718 2026-08-17T06:24:41Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ 5 George Elliot.- 6 Benjamin Disraeli. 7 Charles Dickens.- 8 George Sand.- 9 Thomas Hardy.- 10 Gustave Flaubert. 11 George Meredith.- 12 Henry James.-- 13 Turgenief.- 14 Tolstoy.- 15 Mrs. Humphry 16 H. G, Wells.- ( ६३ ) Adam Bede. (a) Coningsby. (b) Sybil. (a) David Copper- field. (b) Great Expectations. (c) Bleak House. The Devil's Pool and Fran- cois the Waif. Tess of the D' Urbervilles. Madame Bovary. (a) Rhoda Fleming. (b) Egoist. (... 235718 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ 5 George Elliot.- 6 Benjamin Disraeli. 7 Charles Dickens.- 8 George Sand.- 9 Thomas Hardy.- 10 Gustave Flaubert. 11 George Meredith.- 12 Henry James.-- 13 Turgenief.- 14 Tolstoy.- 15 Mrs. Humphry 16 H. G, Wells.- ( ६३ ) Adam Bede. (a) Coningsby. (b) Sybil. (a) David Copper- field. (b) Great Expectations. (c) Bleak House. The Devil's Pool and Fran- cois the Waif. Tess of the D' Urbervilles. Madame Bovary. (a) Rhoda Fleming. (b) Egoist. (c) Beauchamp's Career. (d) Evan Harringtan. (e) Diana of the Cross- ways. (f) The Ordeal of Richard Feverel. Portrait of a Lady. Virgin Soil. Anna Karenina. Ward.-(a) Robert Elsemere. (b) Marriage of William Ashe. (a) Kips. (b) Tono Bungay. (c) The Modern Machia- velli<noinclude></noinclude> eo20965z3vfbx61s256cqcwkvlbhzn2 पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/७६ 104 111616 235719 2026-08-17T06:25:26Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६४ ) I वर नांवें दिलेल्या लेखकांच्या बाकीच्या कादंबऱ्या या वर्गात पहिल्यानें सांगितल्या पाहिजेत. यांशिवाय इतर कादंबरीकारांचीं नांवें खाली दिली आहेत. 1 Paul Bourget. 2 Zola. 3 Rene' Bazin. 4 Marcel Ti..." 235719 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६४ ) I वर नांवें दिलेल्या लेखकांच्या बाकीच्या कादंबऱ्या या वर्गात पहिल्यानें सांगितल्या पाहिजेत. यांशिवाय इतर कादंबरीकारांचीं नांवें खाली दिली आहेत. 1 Paul Bourget. 2 Zola. 3 Rene' Bazin. 4 Marcel Tinayre. यांच्या कादंबऱ्या मुंबईत मोठ्या दुकानांत बहुतेक मिळतील. इतका खटाटोप करावयाला उत्साह पाहिजे, इच्छा पाहिजे, व्यासंग पाहिजे, एकदां गोडी लागली, कीं, कितीतरी वाचावयाचें हें, अशी हाय लागणार नाहीं. George Meredith व Henry James यांच्या कादंबऱ्या वाचण्यास थोडीशी खटपट करावी लागते. पडल्यापडल्या त्या वाचतां येत नाहींत. इंग्र जीचें ज्ञानदि बरेंच असावें लागतें. हें सुचविल्यास गैर होणार नाहीं, अशी आमची समजून आहे. सामाजिक कादंबया हा उपप्रकार अलीकडे भरभराटीला आल्यामुळे व आमच्या इकडे याविषयीं भ्रामक समजुती असल्यामुळे लेखाचा विस्तार अजमासाबाहेर गेला त्याला उपाय नाहीं. आतापर्यंत वाङ्मयाच्या ठराविक प्रकारांनां, चरित्र व कथा यांनां, तुलनात्मक पद्धति लावून दाखविण्याचा प्रयत्न आह्मी केला. पण लेखकाच्या रोखावरून वाङ्मयाचे जे प्रकार दाखवितां येतात असें तिसऱ्या लेखांकांत सांगितलें आहे, त्यांपैकीं विनोदी वाङ्मय व सृष्टिकाव्य हे दोन घेऊन, त्यांनी ही पद्धत लावण्याचें राहिलें आहे. तेवढें करून वाचकांची रजा घेऊ.<noinclude></noinclude> sl5tnietp3nyt4bst0xrtfjc0faxi8y पान:वाचन त्याचे मार्ग व उद्दिष्ट सहा निबंध.pdf/८१ 104 111617 235720 2026-08-17T06:34:55Z JayashreeVI 4058 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ ( ६९ ) तशी दुष्ट प्रहांचा तले होत ! सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सर्वगामी, सर्वसाक्षी आहे, त्याप्रमाणें विनोद आहे. दरीखोरी, गुहा, दाट झाडी, रानेंवनें, कोन कोपरे जसे सूर्यप्रकाशाल..." 235720 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" /></noinclude>________________ ( ६९ ) तशी दुष्ट प्रहांचा तले होत ! सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सर्वगामी, सर्वसाक्षी आहे, त्याप्रमाणें विनोद आहे. दरीखोरी, गुहा, दाट झाडी, रानेंवनें, कोन कोपरे जसे सूर्यप्रकाशाला थोडे बहुत आंचवतात, त्याप्रमाणेच कांहीं हतभागी प्राणी विनोदाला कमी अधिक पारखे होतात. सूर्याचा प्रकाश जसें चराचर सृष्टीचें जीवन आहे, तसें विनोद है मनुष्यमात्राचें संसाररांतलें जीवन आहे. सूर्यप्रकाशापुढें जसें धुकें फार वेळ टिकत नाहीं, त्याप्रमाणे विनोदापुढे भ्रमाला टिकाव धरवत नाहीं. रोगबीजांचा नाश करून आरोग्य वाढविण्याची जशी सूर्यप्रकाशांत शक्ति आहे, नाश करून सत्यस्वरूप दाखविण्याची शक्ति विनोदांत आहे. सूर्यप्रकाशाच्या अभाव जसे सृष्टीतले सर्व व्यापार थंड पडतील, तसें विनोदाच्या अभाव संसारांतल्या रहस्याचा लोप होईल. तो खरोखरच भवचक्राचा फेरा होऊन बसेल. ह्मणून जगाचें, समाजाचें, मनुष्यमात्राचें त्यांच्या सर्व व्यवहारांचें, त्यांच्या अपराधांचें, क्षुद्र दोषांचें, लहानसहान खोडींचें देखील, सर्वव्यापी, सर्व- साक्षी, अशा दृष्टीने निरीक्षण, हैं विनोदाचे प्रधान कार्य असतें ही दृष्टि येण्यास विसंगत, विजोड, विरूप यांचीं संसारांतलीं नानारूपें ओळखण्याची शक्ति अंगी आली पाहिजे. ही शक्ति अंगी येण्यास या जगाचा वीट आला नसला पाहिजे. विरक्तीचे वारें अंगांत शिरले नसलें पाहिजे. मनुष्यांबद्दल आस्था वाटली पाहिजे. आस्था, आपलेपणा मनांत न वागल्यास विनोदाच्या शुद्ध रूपाच्या ऐवर्जी, त्याच्या विकृति प्रत्ययाला येऊं लागतील. विकृति ह्मणजे दूषित रूपें . ती कोणती तें आतां पाहूं. विनोदाचें उद्दिष्ट.. दूषित रूपें ओळखता येण्यास विनोदाचे उद्दिष्ट काय, रोख कोणता, याची जास्त फोड करावयास पाहिजे. विनोदाचा उद्देश कालक्रमणा, असे कित्येकांनी वाटतें. इतरांच्या मूर्खपणाचें प्रदर्शन हा विनोदाचा उद्देश, अशी कांहींची सम- जूत असते. हंसविणें हा उद्देश, असें बाकीच्यांना वाटते. निवळ कालक्रमणा हा जर विनोदाचा उद्देश मानला, तर विनोदाला फारसें महत्व देण्याचें कारण नाही, तें मिळालेंहि नसतें, व त्यावर पांडित्य चालविण्याची जरूर पडली नसत कारण, कालक्रमणा हा हेतु फारसा वरच्या पायरीचा नाहीं, आणि वेळ घाल. ण्याची विनोदापेक्षां अधिक प्रिय वाटणारी साधने कितीतरी आहेत. तसेंच<noinclude></noinclude> bhegtvhspmxcl1avm6bovrxrajos7xw 235721 235720 2026-08-17T06:45:05Z JayashreeVI 4058 235721 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६९)'''}}}}</noinclude> तले होत! सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सर्वगामी, सर्वसाक्षी आहे, त्याप्रमाणें विनोद आहे. दरीखोरी, गुहा, दाट झाडी, रानेंवनें, कोन कोपरे जसे सूर्यप्रकाशाला थोडे बहुत आंचवतात, त्याप्रमाणेच कांहीं हतभागी प्राणी विनोदाला कमी अधिक पारखे होतात. सूर्याचा प्रकाश जसें चराचर सृष्टीचें जीवन आहे, तसें विनोद हे मनुष्यमात्राचें संसाररांतलें जीवन आहे. सूर्यप्रकाशापुढें जसें धुकें फार वेळ टिकत नाहीं, त्याप्रमाणे विनोदापुढे भ्रमाला टिकाव धरवत नाहीं. रोगबीजांचा नाश करून आरोग्य वाढविण्याची जशी सूर्यप्रकाशांत शक्ति आहे, तशी दुष्ट प्रहांचा नाश करून सत्यस्वरूप दाखविण्याची शक्ति विनोदांत आहे. सूर्यप्रकाशाच्या अभाव जसे सृष्टीतले सर्व व्यापार थंड पडतील, तसें विनोदाच्या अभाव संसारांतल्या रहस्याचा लोप होईल. तो खरोखरच भवचक्राचा फेरा होऊन बसेल. ह्मणून जगाचें, समाजाचें, मनुष्यमात्राचें त्यांच्या सर्व व्यवहारांचें, त्यांच्या अपराधांचें, क्षुद्र दोषांचें, लहानसहान खोडींचें देखील, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अशा दृष्टीने निरीक्षण, हे विनोदाचे प्रधान कार्य असतें ही दृष्टि येण्यास विसंगत, विजोड, विरूप यांचीं संसारांतलीं नानारूपें ओळखण्याची शक्ति अंगी आली पाहिजे. ही शक्ति अंगी येण्यास या जगाचा वीट आला नसला पाहिजे. विरक्तीचे वारें अंगांत शिरले नसलें पाहिजे. मनुष्यांबद्दल आस्था वाटली पाहिजे. आस्था, आपलेपणा मनांत न वागल्यास विनोदाच्या शुद्ध रूपाच्या ऐवजी, त्याच्या विकृति प्रत्ययाला येऊं लागतील. विकृति ह्मणजे दूषित रूपें . ती कोणती तें आतां पाहूं. {{center|{{larger|'''विनोदाचें उद्दिष्ट.'''}}}} {{gap}}दूषित रूपें ओळखता येण्यास विनोदाचे उद्दिष्ट काय, रोख कोणता, याची जास्त फोड करावयास पाहिजे. विनोदाचा उद्देश कालक्रमणा, असे कित्येकांना वाटतें. इतरांच्या मूर्खपणाचें प्रदर्शन हा विनोदाचा उद्देश, अशी कांहींची समजूत असते. हंसविणें हा उद्देश, असें बाकीच्यांना वाटते. निवळ कालक्रमणा हा जर विनोदाचा उद्देश मानला, तर विनोदाला फारसें महत्व देण्याचें कारण नाही, तें मिळालेंहि नसतें, व त्यावर पांडित्य चालविण्याची जरूर पडली नसती कारण, कालक्रमणा हा हेतु फारसा वरच्या पायरीचा नाहीं, आणि वेळ घालण्याची विनोदापेक्षां अधिक प्रिय वाटणारी साधने कितीतरी आहेत. तसेंच<noinclude></noinclude> 1gat53a9tb6qjuwqzt1wxnhdqhsoh8u 235722 235721 2026-08-17T06:45:28Z JayashreeVI 4058 /* मुद्रितशोधन */ 235722 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="JayashreeVI" />{{center|{{larger|'''(६९)'''}}}}</noinclude> तले होत! सूर्यप्रकाश ज्याप्रमाणे सर्वगामी, सर्वसाक्षी आहे, त्याप्रमाणें विनोद आहे. दरीखोरी, गुहा, दाट झाडी, रानेंवनें, कोन कोपरे जसे सूर्यप्रकाशाला थोडे बहुत आंचवतात, त्याप्रमाणेच कांहीं हतभागी प्राणी विनोदाला कमी अधिक पारखे होतात. सूर्याचा प्रकाश जसें चराचर सृष्टीचें जीवन आहे, तसें विनोद हे मनुष्यमात्राचें संसाररांतलें जीवन आहे. सूर्यप्रकाशापुढें जसें धुकें फार वेळ टिकत नाहीं, त्याप्रमाणे विनोदापुढे भ्रमाला टिकाव धरवत नाहीं. रोगबीजांचा नाश करून आरोग्य वाढविण्याची जशी सूर्यप्रकाशांत शक्ति आहे, तशी दुष्ट प्रहांचा नाश करून सत्यस्वरूप दाखविण्याची शक्ति विनोदांत आहे. सूर्यप्रकाशाच्या अभाव जसे सृष्टीतले सर्व व्यापार थंड पडतील, तसें विनोदाच्या अभाव संसारांतल्या रहस्याचा लोप होईल. तो खरोखरच भवचक्राचा फेरा होऊन बसेल. ह्मणून जगाचें, समाजाचें, मनुष्यमात्राचें त्यांच्या सर्व व्यवहारांचें, त्यांच्या अपराधांचें, क्षुद्र दोषांचें, लहानसहान खोडींचें देखील, सर्वव्यापी, सर्वसाक्षी, अशा दृष्टीने निरीक्षण, हे विनोदाचे प्रधान कार्य असतें ही दृष्टि येण्यास विसंगत, विजोड, विरूप यांचीं संसारांतलीं नानारूपें ओळखण्याची शक्ति अंगी आली पाहिजे. ही शक्ति अंगी येण्यास या जगाचा वीट आला नसला पाहिजे. विरक्तीचे वारें अंगांत शिरले नसलें पाहिजे. मनुष्यांबद्दल आस्था वाटली पाहिजे. आस्था, आपलेपणा मनांत न वागल्यास विनोदाच्या शुद्ध रूपाच्या ऐवजी, त्याच्या विकृति प्रत्ययाला येऊं लागतील. विकृति ह्मणजे दूषित रूपें . ती कोणती तें आतां पाहूं. {{center|{{larger|'''विनोदाचें उद्दिष्ट.'''}}}} {{gap}}दूषित रूपें ओळखता येण्यास विनोदाचे उद्दिष्ट काय, रोख कोणता, याची जास्त फोड करावयास पाहिजे. विनोदाचा उद्देश कालक्रमणा, असे कित्येकांना वाटतें. इतरांच्या मूर्खपणाचें प्रदर्शन हा विनोदाचा उद्देश, अशी कांहींची समजूत असते. हंसविणें हा उद्देश, असें बाकीच्यांना वाटते. निवळ कालक्रमणा हा जर विनोदाचा उद्देश मानला, तर विनोदाला फारसें महत्व देण्याचें कारण नाही, तें मिळालेंहि नसतें, व त्यावर पांडित्य चालविण्याची जरूर पडली नसती कारण, कालक्रमणा हा हेतु फारसा वरच्या पायरीचा नाहीं, आणि वेळ घालण्याची विनोदापेक्षां अधिक प्रिय वाटणारी साधने कितीतरी आहेत. तसेंच<noinclude></noinclude> 8bill1jw9r1t0begtsjr5upndibo0uv पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८८ 104 111618 235723 2026-08-17T08:16:34Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235723 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||ब्रिटिश अंमलाखालचा सिंध|१५७}}</noinclude>हिंदुस्थान राज्यकारभार कायद्याप्रमाणें सिंध प्रांत मुंबई इलाख्यापासून अलग करण्यांत आला असून एप्रिल १ सन १९३६ पासून सिंध प्रांताचे वेगळेच अंदाजपत्रक करण्यांत आलें आहे. सिंध आतां केवळ मुंबई इलाख्यांतला एक भाग नसून स्वतंत्र गव्हर्नरच्या हाताखालचा प्रांत झाला आहे व त्यामुळे सिंध प्रांताचा राजकीय दर्जा इतर प्रमुख प्रांतांच्या बरोबरीचा झाला आहे.<Br>{{gap}}ब्रिटिश अमदानींतील सिंधची मीरांच्या वेळच्या सिंधश तुलना केल्यास अर्थात् सिंध प्रांताची पुष्कळच प्रगति झाली आहे असें कोणालाही कबूल करावें लागेल. सिंध प्रांताची लोकसंख्या आतां पूर्वीच्या चौपट किंवा त्याहूनही अधिक झाली आहे. जेथें पूर्वी जंगल किंवा 'शिकारगे' होते तेथे आतां उत्तम भात शेती किंवा गव्हाची लागवड होत आहे. त्यामुळे शेतकी पैदास पूर्वीच्या दसपट तर सहज होत आहे. पूर्वीच्या खेड्यांची वाढ होऊन त्यांचे शहरांत रूपांतर झालें. ठिकठिकाणी कालव्यांवरून पूल व रस्ते बांधण्यांत आले. सराया, डाकबंगले, तार व पोस्ट ऑफिसें, आगगाड्या, वगैरे सुधारलेल्या देशांतील आवश्यक गोष्टी सिंध प्रांतांतही करण्यांत आल्या. कराचीची लोकसंख्या लाखांनी मोजतां येऊं लागली व तेथला व्यापार कोट्यावधी रुपयांचा होऊं लागला. कांहीं जुने धंदे बुडाले पण नवे यंत्रसामुग्रीवर चालणारे धंदे उभारले गेले. आर्थिक बाजूनें काय किंवा स्थानिक स्वराज्याच्या दृष्टीनें काय, किंवा राज्यव्यवस्थेच्या दृष्टीनें काय सिंध प्रांताची आज सर्वांगीण सुधारणा झाली आहे व उद्यांचा नवा सिंध या सर्व बाबतीत आणखीही प्रगति करून दाखवील अशी बळकट आशा करण्यास कांहींच हरकत नाहीं.<Br><br><br>{{rule|5em}}{{nop}}<noinclude></noinclude> feetgwindghwmo91k98f3usbu1em4y5 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१८९ 104 111619 235724 2026-08-17T08:24:55Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235724 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>{{center|{{xx-larger|'''प्रकरण १२ वें.'''}}}} {{rule|8em}} {{center|{{x-larger|'''स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति'''}}}} {{rule|5em}} {{gap}}{{x-larger|'''सिं'''}}ध प्रांत ब्रिटिश अंमलाखाली आल्यास आज जवळ जवळ शंभर वर्षे झाली. सिंध प्रांत काबीज केल्यावर त्याचा स्वतंत्र प्रांत बनवावा किंवा तो पंजाबला जोडावा अथवा त्याचा मुंबई इलाख्यांत अन्तर्भाव करावा असे प्रश्न ब्रिटिश मुत्सद्यांपुढे त्यावेळी उभे राहिले. पण शेवटीं शेवटची योजना मुक्रर ठरून सिंध प्रांत मुंबई इलाख्यास जोडण्यांत आला. प्रथम कांहीं काळ वऱ्हाडप्रमाणें सिंधची राज्यव्यवस्था कांहींशी निराळी व वेगळी ठेवण्यांत आली होती खरी, पण लवकरच सिंध प्रांत हा मुंबई इलाख्याचा चवथा विभाग म्हणून समजण्यांत आला व सर्व राज्यव्यवस्था मुंबई इलाख्याप्रमाणेच चालू झाली.<br>{{gap}}सिंध प्रांत प्रथम काबीज केल्यावर व मुंबई इलाख्यास तो जोडल्यावर जे मुंबई इलाख्यांतील अंमलदार सिंध प्रांतांत पाठविण्यांत आले त्यापैकी पुष्कळ अंमलदार महाराष्ट्रीय असल्यामुळे सिंध प्रांताला सुधारलेली सुराज्य व्यवस्था देण्याचें पुष्कळसें श्रेय महाराष्ट्रीय लोकांना आहे ही गोष्ट सिंध प्रांतांत प्रवास करतांना प्रवाशाच्या ध्यानांत आल्यावांचून रहात नाहीं. ही सिंध प्रांताच्या सेवेची परंपरा प्रि. गोखले यांनीं उत्तम तऱ्हेनें राखली व अगदी अर्वाचीन काळी त्यांनी कराचीस एंजीनीयरिंग कॉलेजची स्थापना करून त्याला ऊर्जितावस्था<noinclude></noinclude> sm4h11gdft2an6124xssd7i0v6d7318 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९० 104 111620 235725 2026-08-17T08:38:22Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235725 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति|१५९}}</noinclude>आणली व आतां ते निवृत्त होऊन अधिक व्यापक दर्जाची जनसेवा करण्याकरितां काशीस गेले.<br>{{gap}}महाराष्ट्रीयांच्या सिंध मधील सेवापरंपरेमुळे सिंध प्रांतांत व विशेषतः कराचींत हजारो महाराष्ट्रीयन लोक दृष्टीस पडतात. एकट्या कराची शहरांत मराठी भाषा बोलणारे सुमारे वीस हजार लोक आहेत. यामुळे सिंध प्रांत महाराष्ट्रापासून पुष्कळच दूर असतांना नजीक असलेल्या काठेवाड प्रांताच्यापेक्षां सिंधबद्दल महाराष्ट्रीयांना अधिक आपलेपणा वाटतो. असो.<br>{{gap}}पहिल्या प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे सुमारें शंभर वर्षे एकत्र कुटुंबांत राहिल्यावर ता. १ एप्रिल सन १९३६ पासून सिंध प्रांत आतां स्वतंत्र प्रांत बनला आहे. तरी त्याच्या स्वतंत्र राज्यव्यवस्थेची रूपरेखा येथें देणें उचित आहे.<br>{{gap}}हिंदुस्थानच्या सन १९३५ च्या सुधारणा कायद्यान्वयें हिंदी संयुक्त राज्यघटनेचे आकरा प्रांत गव्हर्नरांचे प्रांत म्हणून करण्यांत आले आहेत. त्यांमध्यें सन १९३५ च्या कायद्यान्वयें दोन नवे प्रांत बनविण्यांत आले ते सिंध व ओरिसा हे होत. पहिल्या गोलमेज परिषदेच्या सुमारास वायव्य सरहद्द प्रांत गव्हर्नरांचा प्रांत करण्यांत आला. या प्रांतांची व हिंदी संयुक्त राज्यघटनेत नसलेल्या पण हिंदुस्थानाला फार नजीक असलेल्या सिलोन या राज्याच्या वसाहतीची अशा चारी प्रांतांच्या राज्यशकटाची रूपरेखा खालील कोष्टकावरून सहज समजून येईल म्हणून ते कोष्टक येथे देत आहे:-{{nop}}<noinclude></noinclude> r5lf3ioutc064er6l1bemg8rnitnlvb पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९१ 104 111621 235726 2026-08-17T08:40:14Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "{| class="wikitable" |+ नव्या छोट्या स्वतंत्र केलेल्या प्रांतांचें तुलनात्मक कोष्टक. |- ! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर |- | उदाहरण || उदाहरण || उ..." 235726 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{| class="wikitable" |+ नव्या छोट्या स्वतंत्र केलेल्या प्रांतांचें तुलनात्मक कोष्टक. |- ! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर !! मथळा मजकूर |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण |- | उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण || उदाहरण |} अस्पृश्य सह ख्रिश्चन धर्मा प्रांताचें नांव व क्षेत्रफळ चौ. मैल साधारण मत- दारसंघ मुसलमान- मतदारसंघ विशिष्ट हिताचे बायकांचे मतदारसंघ मतदारसंघ मतदारसंघ वायव्य सरहद्द प्रांत लोकसंख्या १॥ ल. लोक २२ ल. १३ हजार चौ. मैल ( लोकप्रति ९+३ ( शीख) ३६ प्रतिनिधी १२ हजार २ प्रतिनिधी एकंदर लोक- संख्या व प्रतिनिधी २४ ल. ५० प्रतिनिधी ओरिसा ( लोकसंख्या ८० ल. १। ल. ३८ हजार ३२ हजार चौ. मैल ( लोकप्रति सिंध ४६ हजार चौ. मैल) लोकप्रति लोकसंख्या २८ ल. ४४ प्रतिनिधी प्रतिनिधी १ प्रतिनिधी १० ल. १८ प्रतिनिधी प्रतिनिधी २ प्रतिनिधी प्रतिनिधी २ प्रतिनिधी ८२ ल. ६० प्रतिनिधी १५ हजार ५ प्रतिनिधी २ प्रतिनिधी -७८ लं. ६० प्रतिनिधी सिलोन २६ हजार चौ. मैल ३५ल. बौ.लो. मुसलमानधर्मी ४२ हजार १४ ता हिलो लोक ३ ॥ ल ५० ल. लो. ५७ प्रतिनिधि<noinclude></noinclude> n0401kzk5nliwme9wo7dfbypu5315uu 235727 235726 2026-08-17T09:06:26Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235727 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६० |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>{| class="wikitable" |+ नव्या छोट्या स्वतंत्र केलेल्या प्रांतांचें तुलनात्मक कोष्टक. |- ! प्रांताचें नांव व क्षेत्रफळ चौ. मैल !! अस्पृश्यांसह साधारण मतदारसंघ !! मुसलमान मतदारसंघ !! ख्रिश्चनधर्मी मतदारसंघ !! विशिष्ट हिताचे मतदारसंघ !! बायकांचे मतदारसंघ !! एकंदर लोकसंख्या व प्रतिनिधी |- | '''वायव्य सरहद्द प्रांत'''<br>१३ हजार चौ. मैल || १॥ ल. लोक<br>९+३ (शीख) || २२ ल.<br>३६ प्रतिनिधी || १२ हजार || २ प्रतिनिधी || || २४ ल.<br>५० प्रतिनिधी |- | '''ओरिसा'''<br>३२ हजार चौ. मैल || ८० ल.<br>४४ प्रतिनिधी || १। ल.<Br>४ प्रतिनिधी || ३८ हजार<br>१ प्रतिनिधी || ९ प्रतिनिधी || २ प्रतिनिधी || ८२ ल.<br>६० प्रतिनिधी |- | '''सिंध'''<br>४६ हजार चौ. मैल || १० ल.<br>१८ प्रतिनिधी || २८ ल.<br>३३ प्रतिनिधी || १५ हजार<br>२ प्रतिनिधी || ५ प्रतिनिधी || २ प्रतिनिधी || ३८ ल.<br>६० प्रतिनिधी |- | '''सिलोन'''<br>२६ हजार चौ. मैल || ३५ल.बौ.लो.<br>१४ ला हिं.लो || मुसलमानधर्मी<br>लोक ३॥ ल || ४२ हजार|| || || ५० ल. लो.<br>५७ प्रतिनिधि |} {{nop}}<noinclude></noinclude> j920lx625vjbqn5ys08u7ce3lc2adpu पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९२ 104 111622 235728 2026-08-17T09:07:18Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "वरील कोष्टकावरून ब्रिटिश मुत्सद्यांच्या राज्यघटना चातुर्याची चांगली कल्पना येईल. या चारी राज्यघटना गेल्या चार पांच वर्षांमध्ये झालेल्या आहेत. त्यांपैकीं कालक्रमानें सिलोनच..." 235728 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति|१६१ }}</noinclude>वरील कोष्टकावरून ब्रिटिश मुत्सद्यांच्या राज्यघटना चातुर्याची चांगली कल्पना येईल. या चारी राज्यघटना गेल्या चार पांच वर्षांमध्ये झालेल्या आहेत. त्यांपैकीं कालक्रमानें सिलोनची राज्यघटना प्रथम अस्तित्वति आली. वायव्य सरहद्द प्रांताची पहिल्या गोलमेज परिषदेनंतर अस्तित्वांत आली व शेवटच्या दोन प्रांतांच्या घटना सन १९३५ च्या सुधारणा काययानुरूप अस्तित्वांत आल्या. तेव्हां प्रथमतः सिलोनच्या राज्यघट- नेची थोडिशी विशिष्ट माहिती देणें तुलनेकरितां व नमुन्यादाखल इष्ट आहे. सीलोनच्या राज्यकारभाराची सर्व जबाबदारी गव्हर्नर व त्यांचे मंत्रिमंडळ यांजवर सोपविलेली आहे. मंत्रिमंडळ दहा सभासदांचे आहे. त्यामध्यें तीन सभासद मुख्य चिटणीस ( Chief Secretary ), कायदे पंडित चिटणीस (Legal Secretary ) व जमाखर्ची चिटणीस ( Financial Secretary ) हे कलोनियल सर्व्हिसमधील सरकार- नियुक्त सभासद आहेत. गव्हर्नराच्या खालोखाल यांना अधिकार व सत्ता दिलेली आहे. बाकीचे सात मंत्री लोकप्रतिनिधीमधून गव्हर्नरानें निवडलेले असतात. राज्यकारभाराच्या सर्व खात्यांचें वर्गीकरण सात विभागांत करून प्रत्येक विभाग एकएका मंत्र्याच्या स्वाधीन केलेला आहे. मंत्रिमंडळामध्यें सरकारी तीन चिटणीसांना मतांचा अधिकार नाहीं. त्यांनीं मंत्रिमंडळाला राज्यकारभाराची माहिती व सल्ला द्यावयाचा आहे. अर्थात् जरी या चिटणीसांना प्रत्यक्ष मताचा अधिकार नाहीं तरी त्यांच्या म्हणण्याचें व सल्ल्याचें वजन मंत्रि- मंडळावर पडणें साहजिक आहे. मंत्र्यांचा पगार मात्र बेताचा ठरविलेला आहे. तो दरमहा १००० रुपये आहे. सर्व सज्ञान स्त्री- पुरुषांना मताधिकार दिलेला आहे. लष्करी खर्च कमी आहे. कारण संरक्षक सैन्य सिंहली लोकामधूनच तयार केलेलें आहे. सिलोनमधील या पद्धती हिंदुस्थानांतील छोट्या व मोठ्या प्रांतांनी लक्षांत ठेवून स्वीकारण्या- सिं. प्रां. बृ ११<noinclude></noinclude> ku75k061h2u1c7ssgtauo84tbn1j0oq 235739 235728 2026-08-17T11:46:16Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235739 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh||स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति|१६१ }}</noinclude>{{gap}}वरील कोष्टकावरून ब्रिटिश मुत्सद्यांच्या राज्यघटना चातुर्याची चांगली कल्पना येईल. या चारी राज्यघटना गेल्या चार पांच वर्षांमध्ये झालेल्या आहेत. त्यांपैकीं कालक्रमानें सिलोनची राज्यघटना प्रथम अस्तित्वति आली. वायव्य सरहद्द प्रांताची पहिल्या गोलमेज परिषदेनंतर अस्तित्वांत आली व शेवटच्या दोन प्रांतांच्या घटना सन १९३५ च्या सुधारणा काययानुरूप अस्तित्वांत आल्या. तेव्हां प्रथमतः सिलोनच्या राज्यघटनेची थोडिशी विशिष्ट माहिती देणें तुलनेकरितां व नमुन्यादाखल इष्ट आहे.<br>{{gap}}सीलोनच्या राज्यकारभाराची सर्व जबाबदारी गव्हर्नर व त्यांचे मंत्रिमंडळ यांजवर सोपविलेली आहे. मंत्रिमंडळ दहा सभासदांचे आहे. त्यामध्यें तीन सभासद मुख्य चिटणीस (Chief Secretary), कायदे पंडित चिटणीस (Legal Secretary) व जमाखर्ची चिटणीस (Financial Secretary) हे कलोनियल सर्व्हिसमधील सरकारनियुक्त सभासद आहेत. गव्हर्नराच्या खालोखाल यांना अधिकार व सत्ता दिलेली आहे. बाकीचे सात मंत्री लोकप्रतिनिधीमधून गव्हर्नरानें निवडलेले असतात. राज्यकारभाराच्या सर्व खात्यांचें वर्गीकरण सात विभागांत करून प्रत्येक विभाग एकएका मंत्र्याच्या स्वाधीन केलेला आहे. मंत्रिमंडळामध्यें सरकारी तीन चिटणीसांना मतांचा अधिकार नाहीं. त्यांनीं मंत्रिमंडळाला राज्यकारभाराची माहिती व सल्ला द्यावयाचा आहे. अर्थात् जरी या चिटणीसांना प्रत्यक्ष मताचा अधिकार नाहीं तरी त्यांच्या म्हणण्याचें व सल्ल्याचें वजन मंत्रिमंडळावर पडणें साहजिक आहे. मंत्र्यांचा पगार मात्र बेताचा ठरविलेला आहे. तो दरमहा १००० रुपये आहे. सर्व सज्ञान स्त्री- पुरुषांना मताधिकार दिलेला आहे. लष्करी खर्च कमी आहे. कारण संरक्षक सैन्य सिंहली लोकामधूनच तयार केलेलें आहे. सिलोनमधील या पद्धती हिंदुस्थानांतील छोट्या व मोठ्या प्रांतांनी लक्षांत ठेवून स्वीकारण्या-<noinclude><br>{{gap}}सिं. प्रां. वृ ११</noinclude> c6rdo7dx0t9hsq6rwku7bpsl2tz5af2 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९३ 104 111623 235729 2026-08-17T09:07:28Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सारख्या आहेत असे मला वाटतें. म्हणूनच त्याचा येथें मुद्दाम उल्लेख केला आहे. आतां आपल्या देशांतील छोट्या प्रांतांच्या व विशेषतः . सिंध प्रांताच्या राज्यघटनेकडे वळणें बरें. सिंधच्..." 235729 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६२ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सारख्या आहेत असे मला वाटतें. म्हणूनच त्याचा येथें मुद्दाम उल्लेख केला आहे. आतां आपल्या देशांतील छोट्या प्रांतांच्या व विशेषतः . सिंध प्रांताच्या राज्यघटनेकडे वळणें बरें. सिंधच्या गव्हर्नराचा वार्षिक पगार ६६००० रुपये किंवा दरमहा ५५०० रुपये ठरविला आहे. शिवाय त्याच्या इतमामाप्रमाणें सर्व कच्चा खर्चाकरितां निराळा भत्ता मिळावयाचा आहे. या गव्हर्नराला मोठ्या प्रांताच्या गव्हर्नरांचे सर्व जादा अधिकार व सत्ता देण्यांत आली आहे. प्रांताच्या शांततेची व सुरक्षिततेची राखण, फंदफितुरीचा बंदोबस्त, afts नोकर वर्गाचा परामर्ष, अल्पसंख्याकांचे संगोपन, ब्रिटिश व्यापाराचे हितसंरक्षण इत्यादि विशेष जबाबदाऱ्या गव्हर्नरावर सोप- विण्यांत आल्या आहेत व या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरितां कायदेमंडळाच्या परवानगीवांचून कांहीं काळची आज्ञापत्रे काढण्याचा व अस्मानी सुलतानी झाल्यास कायदेसुद्धां करण्याचा अधिकार व सत्ता गव्हर्नराला दिलेली आहे. अशा वेळी व अशा प्रकारच्या जबाबदान्या पार पाडण्याकरितां स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा गव्हर्नरला अधिकार ठेवला आहे व या अधिकान्याला लोकसभेमध्ये बोलण्याचा व त्या सभेला सल्ला देण्याचा हक्क देण्यांत यावयाचा आहे. मात्र त्याला सभेमध्यें मत देण्याचा हक्क नाहीं. तसेंच प्रांता- करितां एक कायदेपंडित अॅडव्होकेट जनरल म्हणून नेमण्याचा अधिकार गव्हर्नराला आहे. म्हणजे ही व्यवस्था सामान्यतः सिलोनच्या व्यवस्थेसारखीच आहे. बाकी सर्व राज्यकारभार व राज्य- कारभाराचीं खातीं मंत्रिमंडळाच्या हाती जावयाचीं आहेत. मंत्रि- मंडळ लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षांतील प्रतिनिधीमधून व त्यांच्या सल्ल्यानें गव्हर्नराने निवडावयाचें आहे. मंत्र्यांची संख्या किती असावी, खात्यांची वांटणी कशी करावी, मंत्र्यांचा पगार काय असावा, सभासदांना भत्ता काय यावा इत्यादि गोष्टी काययानें न ठरवितां त्या<noinclude></noinclude> 7od6akvikej3cosc1tzi21kl437uo5t 235740 235729 2026-08-17T11:54:54Z कल्पनाशक्ती 3813 /* मुद्रितशोधन */ 235740 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="3" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६२ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>सारख्या आहेत असे मला वाटतें. म्हणूनच त्याचा येथें मुद्दाम उल्लेख केला आहे. आतां आपल्या देशांतील छोट्या प्रांतांच्या व विशेषतः सिंध प्रांताच्या राज्यघटनेकडे वळणें बरें.<br>{{gap}}सिंधच्या गव्हर्नराचा वार्षिक पगार ६६००० रुपये किंवा दरमहा ५५०० रुपये ठरविला आहे. शिवाय त्याच्या इतमामाप्रमाणें सर्व कच्चा खर्चाकरितां निराळा भत्ता मिळावयाचा आहे. या गव्हर्नराला मोठ्या प्रांताच्या गव्हर्नरांचे सर्व जादा अधिकार व सत्ता देण्यांत आली आहे. प्रांताच्या शांततेची व सुरक्षिततेची राखण, फंदफितुरीचा बंदोबस्त, वरिष्ठ नोकर वर्गाचा परामर्ष, अल्पसंख्याकांचे संगोपन, ब्रिटिश व्यापाराचे हितसंरक्षण इत्यादि विशेष जबाबदाऱ्या गव्हर्नरावर सोपविण्यांत आल्या आहेत व या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरितां कायदेमंडळाच्या परवानगीवांचून कांहीं काळची आज्ञापत्रे काढण्याचा व अस्मानी सुलतानी झाल्यास कायदेसुद्धां करण्याचा अधिकार व सत्ता गव्हर्नराला दिलेली आहे. अशा वेळी व अशा प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरितां स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा गव्हर्नरला अधिकार ठेवला आहे व या अधिकाऱ्याला लोकसभेमध्ये बोलण्याचा व त्या सभेला सल्ला देण्याचा हक्क देण्यांत यावयाचा आहे. मात्र त्याला सभेमध्यें मत देण्याचा हक्क नाहीं. तसेंच प्रांताकरितां एक कायदेपंडित ॲडव्होकेट जनरल म्हणून नेमण्याचा अधिकार गव्हर्नराला आहे. म्हणजे ही व्यवस्था सामान्यतः सिलोनच्या व्यवस्थेसारखीच आहे. बाकी सर्व राज्यकारभार व राज्यकारभाराचीं खातीं मंत्रिमंडळाच्या हाती जावयाचीं आहेत. मंत्रिमंडळ लोकसभेतील बहुमतवाल्या पक्षांतील प्रतिनिधीमधून व त्यांच्या सल्ल्यानें गव्हर्नराने निवडावयाचें आहे. मंत्र्यांची संख्या किती असावी, खात्यांची वांटणी कशी करावी, मंत्र्यांचा पगार काय असावा, सभासदांना भत्ता काय यावा इत्यादि गोष्टी कायद्यानें न ठरवितां त्या<noinclude></noinclude> nj30aev2y6ay8uf5tbgv584t9eofaz5 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९४ 104 111624 235730 2026-08-17T09:07:37Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "लोकसभेच्या निर्णयावर व निर्णय होईपर्यंत गव्हर्नराच्या इच्छेवर छाव- लंबून ठेवल्या आहेत; हैं एक परीनें बरें केलें आहे. वरील तीन्ही छोटे प्रांत स्वतंत्र करण्यांत आले आहेत. कारण वा..." 235730 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति|१६३ }}</noinclude>लोकसभेच्या निर्णयावर व निर्णय होईपर्यंत गव्हर्नराच्या इच्छेवर छाव- लंबून ठेवल्या आहेत; हैं एक परीनें बरें केलें आहे. वरील तीन्ही छोटे प्रांत स्वतंत्र करण्यांत आले आहेत. कारण वायव्या सरहद्द प्रांत व सिंध प्रांत या दोन प्रांतांमध्यें मुसलमानांचे बहुसंख्यात्क आहे व या लोकांची स्वतंत्र राज्यव्यवस्थेबद्दल फार जोराची मागणीः होती. तीस लक्षांपेक्षा कमी असलेल्या लोकांची मागणी स्वीकारल्यावर ८० लक्ष हिंदू लोकांची ओरिसा प्रांत स्वतंत्र करण्याबद्दलची मागणी नाकारणें अशक्य होतें. म्हणून हा तिसरा प्रांतही स्वतंत्र करण्यांत आला. पण या तिन्ही प्रांतांची स्वतंत्र राज्यव्यवस्था आतबट्याची असून मुसलमानी प्रांतांना एक एक कोटीची वार्षिक तूट आहे तर ओरिसा प्रांताची तूट सत्तर लक्षांच्या आंत बाहेर आहे. तेव्हां या प्रांतांच्या गव्हर्नरांनी व लोकप्रतिनिधी सभानीं आपली राज्यव्यवस्था जितकी काटकसरीची करणें शक्य आहे तितकी करण्याची प्रथम- पासूनच खटपट केली पाहिजे. याच दृष्टीनें सिलोनच्या मंत्रिमंडळाच्या पगाराचे आकारमान या नव्या प्रांतांना मार्गदर्शक व अनुकरणीय आहे. यांत शंका नाहीं. सन १९३५ चा हिंदुस्थानच्या संयुक्तराज्यघटनेचा कायदा वाचूं लागले म्हणजे गव्हर्नर व गव्हर्नर जनरल यांच्या विशिष्ट जबाबदाऱ्या व त्या पार पाडण्याकरितां मंत्रिमंडळाचा सल्ला न घेतां स्वतःची निर्णायक शक्ति (individual judgment) व स्वतःची विवेक शक्ति ( own discretion ) यांचा सारखा उपयोग करण्याची त्यांना दिलेली सत्ता कलमो कलमी दृष्टीस पडते व हा राज्यघटनेचा कायदा प्रजेबद्दलच्या संशयग्रस्त व अविश्वासपर मनोवृत्तीनें प्रेरित होऊन ब्रिटिश पार्लमेंटानें पसार केला असें पदोपदी वाढल्याखेरीज रहात नाहीं. म्हणून कायदा वाचतांना या गव्हर्नराच्या सत्तेचा व अधिकाराचा बाऊ वाटतो व हे अधिकार बलवत्तर दिसतात. पण प्रत्यक्ष राज्ययंत्र सुरू झाल्यावर<noinclude></noinclude> rm9z54s24496539i8wlzbsl5ut02tsb पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९५ 104 111625 235731 2026-08-17T09:07:45Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "व मंत्रिमंडळाशीं रोजरोज गाठी पडूं लागल्यावर गव्हर्नरांना कायद्या- नुरूप दिलेला सडेतोडपणा व तुसडेपणा राखतां येईल किंवा नाहीं ही शंकास्पद गोष्ट आहे. गव्हर्नरवर आपले वजन पाडून ह..." 235731 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६४ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>व मंत्रिमंडळाशीं रोजरोज गाठी पडूं लागल्यावर गव्हर्नरांना कायद्या- नुरूप दिलेला सडेतोडपणा व तुसडेपणा राखतां येईल किंवा नाहीं ही शंकास्पद गोष्ट आहे. गव्हर्नरवर आपले वजन पाडून होतांहोईलतों लोकमतानुवर्ती राज्यकारभार चालविण्याचे काम मंत्रिमंडळाच्या कर्तच- गारीवर व कर्तव्यदक्षतेवर अवलंबून आहे हे उघड आहे. कर्तबगार व कर्तव्यदक्ष असे प्रतिनिधी निवडून देणें हें मतदारांच्या हातीं आहे. ही गोष्ट कितपत घडून येते हैं प्रत्यक्ष अनुभवानें कळून येणार आहे. नव्या कायद्याप्रमाणे मताचा अधिकार पुष्कळ वाढविण्यांत आला आहे यांत शंका नाहीं. सिंध प्रांतापुरतें पहातां मताचा अधिकार खालील गोष्टीवर अवलंबून आहे. १ सिंधच्या शहरांत किंवा खेडेगांवांत वर्षांतून निदान १८० दिवस तरी वस्ती असणें. २ आठ रुपये साऱ्याची जमीन मालक म्हणून धारण करणें किंवा १६ रुपये धान्याची जमीन कूळ म्हणून करणें. ३ कराची शहरांत वार्षिक तीस रुपये भार्डे, दुसऱ्या शहरांत वार्षिक १८ रुपये भाडे देणें किंवा ७५० रुपये किमतीचं स्वतःच्या मालकीचें घर असणें. ४ मॅट्रिकुलेशन किंवा तत्सम परीक्षा पास झाल्याचे सर्टिफिकीट असणें. ५ लष्करामध्ये शिपाई असणें किंवा लष्करी नोकरी झाल्यावर पेन्शन मिळत असणें. नव्या राज्यघटनेमध्ये बायकांना मताधिकार देण्यांत आला आहे व त्यासंबंधाच्या अटी खालीलप्रमाणे आहेत. १ प्रत्येक साक्षर बाईला मत आहे. पण तिनें आपण साक्षर अस-<noinclude></noinclude> oasjr9sm20ocfpmf700ddx407wqe5c0 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९६ 104 111626 235732 2026-08-17T09:07:54Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "ल्याबद्दलच्या सर्टिफिकीटसकट आपले नांव नोंदून घेण्याबद्दल अर्ज केला पाहिजे. २ लष्करी नात्यानें मताचा अधिकार असलेल्या इसमाच्या बायकोला मताधिकार आहे. ३ पुरुषांना जितक्या मिळकत..." 235732 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||स्वतंत्र सिंध प्रांताची राज्यघटना व भावी स्थिति|१६५ }}</noinclude>ल्याबद्दलच्या सर्टिफिकीटसकट आपले नांव नोंदून घेण्याबद्दल अर्ज केला पाहिजे. २ लष्करी नात्यानें मताचा अधिकार असलेल्या इसमाच्या बायकोला मताधिकार आहे. ३ पुरुषांना जितक्या मिळकतीच्या मालकीनें किंवा जितक्या रक- मेचा सरकार सारा भरण्यानें अगर भार्डे देण्यानें मताचा अधिकार मिळतो त्याच्या दुपटीनें या सर्व गोष्टी असणान्या इसमाच्या बायकोला मताचा अधिकार आहे. याप्रमाणें मताधिकारचें क्षेत्र पुष्कळच वाढविण्यांत आलें आहे. य योगानें सिंधमध्ये दहा लाख हिंदू लोकांपैकीं सवालाख हिंदू मतदार बनणार आहेत; तर २८ लाख मुसलमानांपैकी ४ लाख मुसलमान मतदार होणार आहेत. सामान्य किंवा हिंदू मतदारांनी १८ एकंदर प्रतिनिधी निवडून द्यावयाचे आहेत. त्यांपैकी दोन कराची व एक हैदराबाद असे तीन शहरवासी सभासद शहरांतील मतदारांनी निवडून द्यावयाचे आहेत तर बाकीचे १५ आठ जिल्ह्याच्या पंधरा विभागामधून एक एक प्रतिनिधी असे निवडून यावयाचे आहे. मुसलमान समाजाचे ३३ प्रतिनिधी आहेत. त्यांपैकी दोन कराची शहराच्या मुसलमान मतदारांनी निवडून याव- याचे व बाकीचे ३१ आठ जिल्ह्याच्या ३९ विभागांनी प्रत्येक विभा- गानें एक एक प्रतिनिधी असे निवडून द्यावयाचे आहेत. मार्गे सांगितल्याप्रमाणें छोटया प्रांतांना एकत्र लोक प्रतिनिधी सभा दिलेली आहे. या प्रांतांच्या गळ्यांत दुसऱ्या वरिष्ठ प्रतिनिधी सभेचें लोढणे बांधलेलें नाहीं ही त्यांतल्या त्यांत समाधानाची गोष्ट आहे. हिंदुस्थानच्या फिडरल असेंब्लीमध्यें सिंध प्रांतातर्फे एकंदर पांच सभासद पाठवावयाचे आहेत; त्यांपैकीं एक सामान्य सभासद, तीन मुसलमान सभासद व एक युरोपीयन असे पांच सभासद सिंध लोक-<noinclude></noinclude> jcsypags55c38gjrfszu15t7t53ijq3 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९७ 104 111627 235733 2026-08-17T09:08:01Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "प्रतिनिधींनी निवडून यावयाचे आहेत. हिंदुस्थानच्या कौन्सिल ऑफ स्टेटमध्यें पांच सभासद निवडून यावयाचे आहे. त्यांपैकी दोन सामान्य मतदार संघांनी निवडावयाचे आहेत व तीन मुसलमान मतदा..." 235733 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh|१६६ |सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|}}</noinclude>प्रतिनिधींनी निवडून यावयाचे आहेत. हिंदुस्थानच्या कौन्सिल ऑफ स्टेटमध्यें पांच सभासद निवडून यावयाचे आहे. त्यांपैकी दोन सामान्य मतदार संघांनी निवडावयाचे आहेत व तीन मुसलमान मतदारांनी निवडावयाचे आहेत. याप्रमाणे सिंध प्रांताची नवी राज्यघटना आहे. या घटनेमध्यें मुसलमानांचे कायमचें बहुमत आहे. म्हणून अल्पसंख्याक हिंदू सिंधच्या राज्यघटनेविरुद्ध ओरड करीत आहेत व बहुसंख्याक हिंदू प्रांतामध्यें ज्याप्रमाणें मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षां जास्त जागा ( weightage ) दिल्या आहेत त्याप्रमाणे सिंध प्रांतांत हिंदूंना अधिक जागा मिळाव्या अशी मागणी करीत आहेत. अर्थात् ही मागणी सध्या अरण्यरुदितवत् आहे. पण दूरदर्शी हिंदूंना सिंधच्या राज्यघटनेपासून हिंदूंचें हटकून नुकसान होणारच असें वाटत नाहीं. कारण सिंघची स्वतंत्र राज्यव्यवस्था चालू झाली व नवीन लोकसभा स्थापन झाली म्हणजे त्या सभेतील ३३ मुसलमान प्रतिनिधी सदासर्वदा एकसारख्या विचाराचे असणें किंवा राहणें शक्य नाहीं. त्यांच्यामध्यें स्वाभाविकपर्णे दोन पक्ष होणारच होणार. मुसलमानामध्ये असे दोन पक्ष झाले म्हणजे राज्यकारभाराला लागणारें बहुमत मिळविण्याकरितां हिंदू सभासदा संगनमत करणें मुसलमान पक्षाला जरूर आहे. शिवाय सिंध प्रांतामध्ये हिंदू व मुसलमान या दोन समाजामध्यें म्हणण्यासारखी तेढ नाहीं. तेव्हां कालें करून हिंदू व मुसलमान असे जातिनिविष्ट गट न पडतां सार्वजनिक हितवर्धनाच्या पद्धतीवरून राजकीय गट किंवा पक्ष पडतील अशी आशा आहे. सिंध प्रांताची भावी भरभराट या भरवंशावर अवलंबून आहे. सिंध प्रांतांच्या भावी भरभराटीची गुरुकिल्ली ज्याप्रमाणें हें नवें राज्य- यंत्र सुव्यवस्थितपणे चालण्यावर अवलंबून आहे त्याप्रमाणेंच ती भर- भराट सक्करच्या धरणामुळे घडून येणाऱ्या शेतीच्या क्रांतीवर अवलंबून आहे.<noinclude></noinclude> loc3nzdip3ye7ac0lzqivjjg1w3k6ev पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९८ 104 111628 235734 2026-08-17T09:08:10Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "सक्करच्या धरणानें सिंघमधील पावसाचा व सिंधूच्या पुराचा अनि- श्चितपणा पार नाहींसा झाला आहे. लक्षावधी एकर जमिनीला मुबलक पण ठराविक वेळीं व ठराविक प्रमाणांत पाणी मिळण्याची सोय झाली..." 235734 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" />{{rh||सिंध प्रांताचें वर्णन व वृत्तांत|१६७ }}</noinclude>सक्करच्या धरणानें सिंघमधील पावसाचा व सिंधूच्या पुराचा अनि- श्चितपणा पार नाहींसा झाला आहे. लक्षावधी एकर जमिनीला मुबलक पण ठराविक वेळीं व ठराविक प्रमाणांत पाणी मिळण्याची सोय झाली आहे; कोणत्या जमिनीमध्ये कोणती पिके व केव्हां पेरावीं याबद्दलची शास्त्रीय माहिती शेतकी खात्यामार्फत मिळण्याची सोय झाली आहे; तेव्हां या सर्व सोईचा फायदा जमीनदार, शेतकरी व कुळें यांनी करून घेतला पाहिजे. अर्थात् या वर्गातील प्रत्येक इसमामध्यें नियमितपणा, कर्तव्य- दक्षता, भ्रमसहिष्णुता व आपली सांपत्तिक स्थिति सुधारण्याची उत्सु- कता हे गुण बाणले पाहिजेत व हल्लीं समाजांत दिसून येणारा आळस, दैवाधीनपणा व हीनदीन स्थितीबद्दल समाधानीपणा हे दुर्गुण नाहींसे झाले पाहिजेत. सिंधमधील पुढारी व दूरदर्शी मुत्सद्दी जनमनाची अशा प्रकारची सुधारणा घडवून आणतील तरच सिंघची भावी स्थिति स्पृहणीय होईल. अशी स्पृहणीय स्थिति सिंध प्रांताला लवकरच लाभो अशी प्रार्थना करून हें सिंध प्रांताच्या वर्णनाचें व वृत्तांताचें पुष्प माझ्या प्रवास - वृत्तमार्लेत गुंफून मी वाचकांची रजा घेतों.<noinclude></noinclude> astkm80u4xuolm9g4psxvev6ahzap96 पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/१९९ 104 111629 235735 2026-08-17T09:08:18Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ अटक ७ अर्धन १३० अष्ट सिंधु ७८ उमरकोट ९७, १०७, १०९ एडिंबरो १०१ एल्फिन्स्टन जॉ. स्टु. १४० ओखा १२ औटरॅम १४२-३-४ कच्छमांडवी १२ कझीन ४९ कनिष्क १२० कमाली कृषिपद्धत ८५ कराची ३,१२-१७ क..." 235735 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ अटक ७ अर्धन १३० अष्ट सिंधु ७८ उमरकोट ९७, १०७, १०९ एडिंबरो १०१ एल्फिन्स्टन जॉ. स्टु. १४० ओखा १२ औटरॅम १४२-३-४ कच्छमांडवी १२ कझीन ४९ कनिष्क १२० कमाली कृषिपद्धत ८५ कराची ३,१२-१७ कँडी ९८ काबूल ७ कालर ९२ कालिदास ११८ किशमोर ७० कैलास ६ कोट्री १०४, १०५, १०६ कोठारी सहल धक्का २०-२२ कोडैकनाल १०९ कोलंबो ९८ केट्टा १० खालिकदिना वाचनालय १८ खेरपूर ८ – कालवा ७७ सूचि. गंगानदी ५ गारटंगचु ६ गांधीबाग २३ गुलामशहा काल्होरा १०० गोखले मि. - १५० चच १२१-१२३ चहाचा मळा ६७ जयद्रथ ११६ ११८ जाकोबाबाद ९ जामराव ११० झसकर ६ ठट्टा ९,१३,३१,१००, १२७,१२९ - इतिहास ४५-६ डरायस ११९ डोकी ६४ ड्यूक्सनोस २ तमाची १२९ ताम्हाने प्रो. ८७ तेल असमार ६३ दरवाज्यांचा पूल ७६ दर्या ७ दाऊद पुत्र १३३ | देखरेख रस्ता ३७ दुग २७ नगरपारकर ९७, ११२ नचाचशहा ८८<noinclude></noinclude> picsiqj5391afnaeq72uzbp8s4yu02u पान:सिंध प्रांताचे वर्णन व वृतांत.pdf/२०० 104 111630 235736 2026-08-17T09:08:28Z कल्पनाशक्ती 3813 /* तपासणी करायचे साहित्य */ नवीन पान "________________ नारायण जगन्नाथ हायस्कूल १८ नारीचु ६ निरून १०० निंदो १२९ नेपियर, १४२- १४५, १४९-५१ पंचनद ७ पद्मा ५ पालनपुर ९७ पॉटिंजर १३७ पूर्वनारा ७७ मिंगल १५२ फ्रँकफर्ट ६३ फाइफ ८१ फुलेली १०..." 235736 proofread-page text/x-wiki <noinclude><pagequality level="1" user="कल्पनाशक्ती" /></noinclude>________________ नारायण जगन्नाथ हायस्कूल १८ नारीचु ६ निरून १०० निंदो १२९ नेपियर, १४२- १४५, १४९-५१ पंचनद ७ पद्मा ५ पालनपुर ९७ पॉटिंजर १३७ पूर्वनारा ७७ मिंगल १५२ फ्रँकफर्ट ६३ फाइफ ८१ फुलेली १०४,१०६,१४४ फार्थ ७९ फियर १५७ - सुधारणा १५४ - हॉल १५५ चक्कर ६९, ७०, ७८, १०५, १३० बनेश्वर १ मलिर २७ मल्हारराव होळकर १११ मस्टो ८२ महंमद गझनी १२७ महंमद बिन कासिम १००, १२४ गंगापीर २४ मंघाराम ८० मॉल्कम, जॉन १४० मिनांडर ६३ मिरपूरखास ६४,९७,१०६-७ | मैनाबाई बाग १८ मोतिराम अडवाणी ७१ - ७३ मोहनजोदारो ४९ - रस्ता ५१, घरें ५२, -स्नानकुंड ५४, संग्रहालय रस्त्याचा पूल ७६ रायसाहसी १२० रूसोचेट ७४ रे. लॉर्ड ७९ ५६-६२. बरसीम ९३ रोहरी ६९, ७७ बंदररोड 3 बर्न्स डॉ. १३७, १४० ब्रह्मपुत्रा ५ बाकी १३२ बोल्टन मार्केट १७ भाताचा कालवा ९१ मकली टेकडी 33 मॅके ५० लंगच ६ लँडस डाउन ७९ लारखाना ३८,९१,१३४ लेडी लॉइड घाट २० लोहगड २ विसापूर २ व्हिक्टोरिया एम्बैकमेंट ७२ शहाबंदर १०० मनोरा बेट २४-२६ मॅन डॉ. ८६-८७ शायार्क ६, शिकारपूर ४०,१३४ -गोशाळा ४१ ४२,<noinclude></noinclude> fmexp2rkgv44sttgm9q999hg5fjp3rr साहित्यिक:डॉ. सुनीलकुमार लवटे 102 111631 235737 2026-08-17T11:42:35Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] साहित्यिक:डॉ. सुनीलकुमार लवटे 235737 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1 साहित्यिक:स्वामी विवेकानंद 102 111632 235738 2026-08-17T11:42:41Z QueerEcofeminist 918 [[User:Awesome Aasim/quickcreate|Quick create]] साहित्यिक:स्वामी विवेकानंद 235738 wikitext text/x-wiki phoiac9h4m842xq45sp7s6u21eteeq1