डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

Wikipedia कडून

भारतरत्न डॊक्टर भीमराव रामजी आंबेडकर
डॊक्टर भीमराव रामजी आंबेडकर
जन्मतिथी: एप्रिल १४, १८९१
निधन: ६ डिसेंबर, १९५६
भारताचे घटनाकार
जन्मस्थान: मऊ, मध्य प्रदेश

डॊ.भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ - ६ डिसेंबर, १९५६) भारत भारताचे घटनाकार आहेत. त्यांचा जन्म मऊ, मध्य प्रदेश मध्ये झाला. ते सुभेदार रामजी सकपाळ आणि भिमाबाई यांचे १४ वे आपत्य.

भवता प्रख्‍यातेन विधिज्ञेन भारतदेशस्‍य संविधानं सुघटितम्‌ ।

अनुक्रमणिका

[संपादन] शिक्षण

एम. ए., पी. एच. डी., डि. एस. सी., बेरीस्टर एट ला., गव्हर्नर - जनरल एक्सुक्युटीव काउंसील.

[संपादन] जीवन

त्यांना वर्ष १९९० मध्ये भारतरत्ननी सन्मानीत करण्यात आले.


[संपादन] समाजकार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्म स्वीकारला. कारण त्यांना ब्राह्मणी, वैदीक संस्कृतीने तिरस्कारी, अमानवी वागणूक दिली. त्यासाठी जगामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधूता, मैत्री, करुणा, प्रेम या गौतम बुध्दांच्या तत्वांनी जगात शांतता निर्माण करायची होती. तसेच जगातील दु:ख नाहीसे करुन माणूस, माणसाचे असणारे नाते निर्माण करायचे होते. प्रत्येकाने आपले कर्म कुशल ठेवले पाहिजे. त्याचे फलही कुशल होते.

[संपादन] महत्वाच्या घटना

१८९१, १४ एप्रिल मऊ गावी जन्म
१८९६ त्यांच्या आईचा मृत्य
१९०० नोव्हंबर साता-याच्या शासकीय उच्चमाध्यमीक शाळेत प्रवेश
१९०४ एल्फिस्टन उच्चमाध्यमीक शाळेत प्रवेश.
१९०६ रमाबाईशी विवाह
१९०७ मेट्रिक परीक्षा, ७५० पॆकी ३८२ गुणांनी पास केली.
१९०८ जानेवारी एल्फिस्टन विद्यापीठात प्रवेश.
१९१२ डिसेंबर त्यांचा मुलगा येशवंत ह्याचा जन्म झाला.
१९१३ बी. ए. ची परीक्षा मुंबई विद्यापीठातुन पास झाले. ( परशियन आणि इंग्रजी विषय)
१९१५ जून ५ एम. ए. ची परीक्षा पास झाले.
१९१६ जून कोलंबीया युनीर्वसीटीतून पी. एच. डी. साठी काम पुर्णकरुन लंडनला पुढील अभ्यासा करीता रवाना झाले.
१९१७ कोलंबीया युनीर्वसीटीने पी. एच. डी. पदवी प्रदान केली.
१९१७ जून लंडनहून भारतात एम. एस. सी. (अर्थशास्त्र) पदवीचा अपुर्ण ठेऊन परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची स्कालरशीप थांबवली.
१९२१ जून लंडन युनीर्वसीटीने त्यांची एम. एस. सी. (अर्थशास्त्र) पदवी प्रदान केली.